‘बाबरी’ नव्हे; ‘बरोबरी’ महत्त्वाची - मुख्तार अब्बास नक्वी नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर संपलेला अयोध्या विवाद पुन्हा उकरून काढून समाजात वाद व तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (एआयएमपीएलबी) करीत आहे, असा गंभीर आरोप केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री मुख्तार अब्बास नक्‍वी यांनी केला आहे. अयोध्या विवादाचा तोडगा निघाल्यावर आता अल्पसंख्याकांसाठी ‘बाबरी’ नव्हे, तर ‘बरोबरी’ (अधिकार) महत्त्वाची आहे, असा दावा नक्वी यांनी केला आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप अयोध्येबाबत घटनापीठाच्या निकालास आव्हान देण्याचे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने जाहीर केल्यावर नक्वी यांनी प्रथमच त्यांच्यावर जाहीरपणे टीका केली. समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न समाजच यशस्वी होऊ देणार नाही, असे सांगून नक्वी म्हणाले की, न्यायालयाच्या निर्णयानंतर अयोध्येबाबतचा वाद आता संपुष्टात आलेला आहे. निकालानंतर अभूतपूर्व शांततेचे दर्शन घडवून दोन्ही समाजांनी अतिशय परिपक्वतेचे दर्शन घडविले. मात्र, आता मुस्लिम लॉ बोर्ड फेरविचार याचिका दाखल करून समाजात पुन्हा तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. न्यायालयाच्या निकालाचाही सन्मान न करणारे समाजात घातक प्रथा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. 'पाकिस्तानशी मुकाबला करण्यास भारताकडून महत्त्वाचे पाऊल' मुस्लिमांसाठी आता ‘बाबरी’ हा महत्त्वाचा मुद्दा नसून शिक्षण व सामाजिक सशक्तीकरणाच्या क्षेत्रात ‘बरोबरी’ साधणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मुस्लिम लॉ बोर्ड व जमियतच्या फेरविचाराच्या याचिकांमुळे तणाव वाढल्यास या समाजाचे हे स्वप्न भंग पावेल. शिवसेना हिंदुत्व सोडणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण ‘‘न्यायालयाच्या निर्णयानंतर आता आम्ही अयोध्या वादात अडकून न पडता समाजाच्या विकासाठी पुढे जायला पाहिजे. फेरविचार याचिकेबाबत बोलणारे मुस्लिम समाजातच वेगळे व एकाकी पडलेले असंतुष्ट आहेत. त्यांचा आवाज हा साऱ्या समाजाचा नाही. हे लोक आधीच एकमताने वाद सोडविण्यावर सहमत का झाले नाहीत? यांना फक्त फाटाफूट व तणावाचे वातावरण हवे आहे व समाज त्यांचे ते प्रयत्न हाणून पाडेल,’’ असा दावा नक्वी यांनी केला. News Item ID:  599-news_story-1575225931 Mobile Device Headline:  ‘बाबरी’ नव्हे; ‘बरोबरी’ महत्त्वाची - मुख्तार अब्बास नक्वी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर संपलेला अयोध्या विवाद पुन्हा उकरून काढून समाजात वाद व तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (एआयएमपीएलबी) करीत आहे, असा गंभीर आरोप केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री मुख्तार अब्बास नक्‍वी यांनी केला आहे. अयोध्या विवादाचा तोडगा निघाल्यावर आता अल्पसंख्याकांसाठी ‘बाबरी’ नव्हे, तर ‘बरोबरी’ (अधिकार) महत्त्वाची आहे, असा दावा नक्वी यांनी केला आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप अयोध्येबाबत घटनापीठाच्या निकालास आव्हान देण्याचे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने जाहीर केल्यावर नक्वी यांनी प्रथमच त्यांच्यावर जाहीरपणे टीका केली. समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न समाजच यशस्वी होऊ देणार नाही, असे सांगून नक्वी म्हणाले की, न्यायालयाच्या निर्णयानंतर अयोध्येबाबतचा वाद आता संपुष्टात आलेला आहे. निकालानंतर अभूतपूर्व शांततेचे दर्शन घडवून दोन्ही समाजांनी अतिशय परिपक्वतेचे दर्शन घडविले. मात्र, आता मुस्लिम लॉ बोर्ड फेरविचार याचिका दाखल करून समाजात पुन्हा तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. न्यायालयाच्या निकालाचाही सन्मान न करणारे समाजात घातक प्रथा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. 'पाकिस्तानशी मुकाबला करण्यास भारताकडून महत्त्वाचे पाऊल' मुस्लिमांसाठी आता ‘बाबरी’ हा महत्त्वाचा मुद्दा नसून शिक्षण व सामाजिक सशक्तीकरणाच्या क्षेत्रात ‘बरोबरी’ साधणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मुस्लिम लॉ बोर्ड व जमियतच्या फेरविचाराच्या याचिकांमुळे तणाव वाढल्यास या समाजाचे हे स्वप्न भंग पावेल. शिवसेना हिंदुत्व सोडणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण ‘‘न्यायालयाच्या निर्णयानंतर आता आम्ही अयोध्या वादात अडकून न पडता समाजाच्या विकासाठी पुढे जायला पाहिजे. फेरविचार याचिकेबाबत बोलणारे मुस्लिम समाजातच वेगळे व एकाकी पडलेले असंतुष्ट आहेत. त्यांचा आवाज हा साऱ्या समाजाचा नाही. हे लोक आधीच एकमताने वाद सोडविण्यावर सहमत का झाले नाहीत? यांना फक्त फाटाफूट व तणावाचे वातावरण हवे आहे व समाज त्यांचे ते प्रयत्न हाणून पाडेल,’’ असा दावा नक्वी यांनी केला. Vertical Image:  English Headline:  mukhtar abbas naqvi talking on babari masjid Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क सर्वोच्च न्यायालय hindu मुस्लिम भारत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड incidents education स्वप्न विकास Search Functional Tags:  सर्वोच्च न्यायालय, Hindu, मुस्लिम, भारत, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, Incidents, Education, स्वप्न, विकास Twitter Publish:  Meta Description:  सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर संपलेला अयोध्या विवाद पुन्हा उकरून काढून समाजात वाद व तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (एआयएमपीएलबी) करीत आहे, असा गंभीर आरोप केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री मुख्तार अब्बास नक्‍वी यांनी केला आहे. Send as Notification:  Topic Tags:  अयोध्या भारत News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, December 1, 2019

‘बाबरी’ नव्हे; ‘बरोबरी’ महत्त्वाची - मुख्तार अब्बास नक्वी नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर संपलेला अयोध्या विवाद पुन्हा उकरून काढून समाजात वाद व तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (एआयएमपीएलबी) करीत आहे, असा गंभीर आरोप केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री मुख्तार अब्बास नक्‍वी यांनी केला आहे. अयोध्या विवादाचा तोडगा निघाल्यावर आता अल्पसंख्याकांसाठी ‘बाबरी’ नव्हे, तर ‘बरोबरी’ (अधिकार) महत्त्वाची आहे, असा दावा नक्वी यांनी केला आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप अयोध्येबाबत घटनापीठाच्या निकालास आव्हान देण्याचे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने जाहीर केल्यावर नक्वी यांनी प्रथमच त्यांच्यावर जाहीरपणे टीका केली. समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न समाजच यशस्वी होऊ देणार नाही, असे सांगून नक्वी म्हणाले की, न्यायालयाच्या निर्णयानंतर अयोध्येबाबतचा वाद आता संपुष्टात आलेला आहे. निकालानंतर अभूतपूर्व शांततेचे दर्शन घडवून दोन्ही समाजांनी अतिशय परिपक्वतेचे दर्शन घडविले. मात्र, आता मुस्लिम लॉ बोर्ड फेरविचार याचिका दाखल करून समाजात पुन्हा तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. न्यायालयाच्या निकालाचाही सन्मान न करणारे समाजात घातक प्रथा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. 'पाकिस्तानशी मुकाबला करण्यास भारताकडून महत्त्वाचे पाऊल' मुस्लिमांसाठी आता ‘बाबरी’ हा महत्त्वाचा मुद्दा नसून शिक्षण व सामाजिक सशक्तीकरणाच्या क्षेत्रात ‘बरोबरी’ साधणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मुस्लिम लॉ बोर्ड व जमियतच्या फेरविचाराच्या याचिकांमुळे तणाव वाढल्यास या समाजाचे हे स्वप्न भंग पावेल. शिवसेना हिंदुत्व सोडणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण ‘‘न्यायालयाच्या निर्णयानंतर आता आम्ही अयोध्या वादात अडकून न पडता समाजाच्या विकासाठी पुढे जायला पाहिजे. फेरविचार याचिकेबाबत बोलणारे मुस्लिम समाजातच वेगळे व एकाकी पडलेले असंतुष्ट आहेत. त्यांचा आवाज हा साऱ्या समाजाचा नाही. हे लोक आधीच एकमताने वाद सोडविण्यावर सहमत का झाले नाहीत? यांना फक्त फाटाफूट व तणावाचे वातावरण हवे आहे व समाज त्यांचे ते प्रयत्न हाणून पाडेल,’’ असा दावा नक्वी यांनी केला. News Item ID:  599-news_story-1575225931 Mobile Device Headline:  ‘बाबरी’ नव्हे; ‘बरोबरी’ महत्त्वाची - मुख्तार अब्बास नक्वी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर संपलेला अयोध्या विवाद पुन्हा उकरून काढून समाजात वाद व तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (एआयएमपीएलबी) करीत आहे, असा गंभीर आरोप केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री मुख्तार अब्बास नक्‍वी यांनी केला आहे. अयोध्या विवादाचा तोडगा निघाल्यावर आता अल्पसंख्याकांसाठी ‘बाबरी’ नव्हे, तर ‘बरोबरी’ (अधिकार) महत्त्वाची आहे, असा दावा नक्वी यांनी केला आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप अयोध्येबाबत घटनापीठाच्या निकालास आव्हान देण्याचे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने जाहीर केल्यावर नक्वी यांनी प्रथमच त्यांच्यावर जाहीरपणे टीका केली. समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न समाजच यशस्वी होऊ देणार नाही, असे सांगून नक्वी म्हणाले की, न्यायालयाच्या निर्णयानंतर अयोध्येबाबतचा वाद आता संपुष्टात आलेला आहे. निकालानंतर अभूतपूर्व शांततेचे दर्शन घडवून दोन्ही समाजांनी अतिशय परिपक्वतेचे दर्शन घडविले. मात्र, आता मुस्लिम लॉ बोर्ड फेरविचार याचिका दाखल करून समाजात पुन्हा तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. न्यायालयाच्या निकालाचाही सन्मान न करणारे समाजात घातक प्रथा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. 'पाकिस्तानशी मुकाबला करण्यास भारताकडून महत्त्वाचे पाऊल' मुस्लिमांसाठी आता ‘बाबरी’ हा महत्त्वाचा मुद्दा नसून शिक्षण व सामाजिक सशक्तीकरणाच्या क्षेत्रात ‘बरोबरी’ साधणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मुस्लिम लॉ बोर्ड व जमियतच्या फेरविचाराच्या याचिकांमुळे तणाव वाढल्यास या समाजाचे हे स्वप्न भंग पावेल. शिवसेना हिंदुत्व सोडणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण ‘‘न्यायालयाच्या निर्णयानंतर आता आम्ही अयोध्या वादात अडकून न पडता समाजाच्या विकासाठी पुढे जायला पाहिजे. फेरविचार याचिकेबाबत बोलणारे मुस्लिम समाजातच वेगळे व एकाकी पडलेले असंतुष्ट आहेत. त्यांचा आवाज हा साऱ्या समाजाचा नाही. हे लोक आधीच एकमताने वाद सोडविण्यावर सहमत का झाले नाहीत? यांना फक्त फाटाफूट व तणावाचे वातावरण हवे आहे व समाज त्यांचे ते प्रयत्न हाणून पाडेल,’’ असा दावा नक्वी यांनी केला. Vertical Image:  English Headline:  mukhtar abbas naqvi talking on babari masjid Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क सर्वोच्च न्यायालय hindu मुस्लिम भारत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड incidents education स्वप्न विकास Search Functional Tags:  सर्वोच्च न्यायालय, Hindu, मुस्लिम, भारत, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, Incidents, Education, स्वप्न, विकास Twitter Publish:  Meta Description:  सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर संपलेला अयोध्या विवाद पुन्हा उकरून काढून समाजात वाद व तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (एआयएमपीएलबी) करीत आहे, असा गंभीर आरोप केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री मुख्तार अब्बास नक्‍वी यांनी केला आहे. Send as Notification:  Topic Tags:  अयोध्या भारत News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/34ASUIm

No comments:

Post a Comment