केंद्र सरकारला टीका सहन होईल का? - राहुल बजाज मुंबई - ‘तुम्ही चांगले काम करत आहात; पण तरीही, समजा आम्ही तुमच्यावर जाहीरपणे टीका केली, तर तुम्हाला ती सहन होईल की नाही, याबाबत आम्हाला खात्री नाही,’ असे उद्योगपती राहुल बजाज यांनी आज केंद्र सरकारला सुनावत भारतीय उद्योगाची भावना व्यक्त केली.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप एका इंग्रजी वृत्तपत्राने आयोजित केलेल्या कार्यक्रमात राहुल बजाज यांनी त्यांची भूमिका मांडली. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा हेदेखील उपस्थित होते. राहुल बजाज म्हणाले, ‘‘उद्योग क्षेत्रातील कोणीही याबाबत खुलेपणाने बोलणार नाही; पण मी बोलतो आहे. तुम्ही चांगले काम करत आहात. मात्र, तरीही काही वेळेस तुमच्यावर टीका केली तर ती कितपत सहन होईल, याबद्दल आमच्या मनात शंका आहेत.’’ ही बातमी अवश्य वाचा - अजिबात नाही! नाही व्हायचं मला 'या' देशाची मुलगी! उद्योगपती आणि बॅंक व्यावसायिकांच्या मनात सरकारबद्दल भीती आणि अविश्‍वास असून, मोदी सरकारमुळे भारताच्या सहिष्णुतेच्या वातावरणाला हानी पोचत आहे, असे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी नुकतेच म्हटल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. News Item ID:  599-news_story-1575217721 Mobile Device Headline:  केंद्र सरकारला टीका सहन होईल का? - राहुल बजाज Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - ‘तुम्ही चांगले काम करत आहात; पण तरीही, समजा आम्ही तुमच्यावर जाहीरपणे टीका केली, तर तुम्हाला ती सहन होईल की नाही, याबाबत आम्हाला खात्री नाही,’ असे उद्योगपती राहुल बजाज यांनी आज केंद्र सरकारला सुनावत भारतीय उद्योगाची भावना व्यक्त केली.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप एका इंग्रजी वृत्तपत्राने आयोजित केलेल्या कार्यक्रमात राहुल बजाज यांनी त्यांची भूमिका मांडली. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा हेदेखील उपस्थित होते. राहुल बजाज म्हणाले, ‘‘उद्योग क्षेत्रातील कोणीही याबाबत खुलेपणाने बोलणार नाही; पण मी बोलतो आहे. तुम्ही चांगले काम करत आहात. मात्र, तरीही काही वेळेस तुमच्यावर टीका केली तर ती कितपत सहन होईल, याबद्दल आमच्या मनात शंका आहेत.’’ ही बातमी अवश्य वाचा - अजिबात नाही! नाही व्हायचं मला 'या' देशाची मुलगी! उद्योगपती आणि बॅंक व्यावसायिकांच्या मनात सरकारबद्दल भीती आणि अविश्‍वास असून, मोदी सरकारमुळे भारताच्या सहिष्णुतेच्या वातावरणाला हानी पोचत आहे, असे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी नुकतेच म्हटल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. Vertical Image:  English Headline:  Will the central government suffer criticism rahul bajaj Author Type:  External Author वृत्तसंस्था सरकार government mumbai भारत forest मनमोहनसिंग Search Functional Tags:  सरकार, Government, Mumbai, भारत, forest, मनमोहनसिंग Twitter Publish:  Meta Description:  राज्यात बालनाट्य स्पर्धेसाठी सोयीच्या ठिकाणी केंद्रे असावीत, या उद्देशाने राज्यात आगामी काळात पाच नवी केंद्रे उभारली जाणार आहेत. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, December 1, 2019

केंद्र सरकारला टीका सहन होईल का? - राहुल बजाज मुंबई - ‘तुम्ही चांगले काम करत आहात; पण तरीही, समजा आम्ही तुमच्यावर जाहीरपणे टीका केली, तर तुम्हाला ती सहन होईल की नाही, याबाबत आम्हाला खात्री नाही,’ असे उद्योगपती राहुल बजाज यांनी आज केंद्र सरकारला सुनावत भारतीय उद्योगाची भावना व्यक्त केली.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप एका इंग्रजी वृत्तपत्राने आयोजित केलेल्या कार्यक्रमात राहुल बजाज यांनी त्यांची भूमिका मांडली. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा हेदेखील उपस्थित होते. राहुल बजाज म्हणाले, ‘‘उद्योग क्षेत्रातील कोणीही याबाबत खुलेपणाने बोलणार नाही; पण मी बोलतो आहे. तुम्ही चांगले काम करत आहात. मात्र, तरीही काही वेळेस तुमच्यावर टीका केली तर ती कितपत सहन होईल, याबद्दल आमच्या मनात शंका आहेत.’’ ही बातमी अवश्य वाचा - अजिबात नाही! नाही व्हायचं मला 'या' देशाची मुलगी! उद्योगपती आणि बॅंक व्यावसायिकांच्या मनात सरकारबद्दल भीती आणि अविश्‍वास असून, मोदी सरकारमुळे भारताच्या सहिष्णुतेच्या वातावरणाला हानी पोचत आहे, असे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी नुकतेच म्हटल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. News Item ID:  599-news_story-1575217721 Mobile Device Headline:  केंद्र सरकारला टीका सहन होईल का? - राहुल बजाज Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - ‘तुम्ही चांगले काम करत आहात; पण तरीही, समजा आम्ही तुमच्यावर जाहीरपणे टीका केली, तर तुम्हाला ती सहन होईल की नाही, याबाबत आम्हाला खात्री नाही,’ असे उद्योगपती राहुल बजाज यांनी आज केंद्र सरकारला सुनावत भारतीय उद्योगाची भावना व्यक्त केली.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप एका इंग्रजी वृत्तपत्राने आयोजित केलेल्या कार्यक्रमात राहुल बजाज यांनी त्यांची भूमिका मांडली. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा हेदेखील उपस्थित होते. राहुल बजाज म्हणाले, ‘‘उद्योग क्षेत्रातील कोणीही याबाबत खुलेपणाने बोलणार नाही; पण मी बोलतो आहे. तुम्ही चांगले काम करत आहात. मात्र, तरीही काही वेळेस तुमच्यावर टीका केली तर ती कितपत सहन होईल, याबद्दल आमच्या मनात शंका आहेत.’’ ही बातमी अवश्य वाचा - अजिबात नाही! नाही व्हायचं मला 'या' देशाची मुलगी! उद्योगपती आणि बॅंक व्यावसायिकांच्या मनात सरकारबद्दल भीती आणि अविश्‍वास असून, मोदी सरकारमुळे भारताच्या सहिष्णुतेच्या वातावरणाला हानी पोचत आहे, असे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी नुकतेच म्हटल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. Vertical Image:  English Headline:  Will the central government suffer criticism rahul bajaj Author Type:  External Author वृत्तसंस्था सरकार government mumbai भारत forest मनमोहनसिंग Search Functional Tags:  सरकार, Government, Mumbai, भारत, forest, मनमोहनसिंग Twitter Publish:  Meta Description:  राज्यात बालनाट्य स्पर्धेसाठी सोयीच्या ठिकाणी केंद्रे असावीत, या उद्देशाने राज्यात आगामी काळात पाच नवी केंद्रे उभारली जाणार आहेत. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2qUShei

No comments:

Post a Comment