2024 नंतर भारताच्या जीडीपीत मोठ्या घसरणीची शक्यता नवी दिल्ली - कोरोनाच्या महासाथीमुळे देशाची अर्थव्यवस्था आर्थिक वर्ष २०२२ मध्ये जोमाने वाढली तरी त्यापुढील मध्यम अवधीत ती मंदावण्याची शक्यता असल्याचा अंदाज 'फिच' या पतमानांकन संस्थेने वर्तविला आहे.  देशात लागू करण्यात आलेल्या तीव्र स्वरुपाच्या 'लॉकडाउन'मुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. अर्थव्यवस्था हळूहळू रुळावर येत असली तरी आर्थिक वर्ष २०२१ मध्ये एकूण देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) ९.४ टक्क्यांनी घसरेल, तर २०२२ मध्ये ते ११ टक्क्यांनी वाढेल, असा 'फिच'चा अंदाज आहे. हे वाचा - सप्टेंबर 2021 पर्यंत बँकांचा NPA वाढण्याची शक्यता; RBIने प्रसिद्ध केला रिपोर्ट 'लॉकडाउन'च्या काळात नवी गुंतवणूक कमी झाल्याने आणि उत्पादनक्षमता कमी झाल्याने आर्थिक वर्ष २०२३ ते २०२६ या काळात भारताचा 'जीडीपी'वाढीचा दर ६.५० टक्क्यांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. कंपन्यांची ताळेबंद दुरुस्ती आणि काही कंपन्या 'लॉकडाउन'च्या काळात बंद पडल्याने अर्थव्यवस्थेला उभारी मिळण्यास वेळ लागणार आहे. 'लॉकडाउन' सुरू होण्याआधीच कर्जांची मागणी मंदावली होती. व बँकांचे ताळेबंदही मजबूत नव्हते. अर्थव्यवस्थेतील मागणी वाढविण्यासाठी 'मोरॅटोरियम' आणि 'क्रेडिट गॅरेंटी'सारखे उपाय योजले असले, तरी हे उपायजेव्हा मागे घेण्यात येतील तेव्हा बँका नवी कर्जे देण्यास फारशा उत्सुक नसतील व त्यामुळे देशाची 'जीडीपी'वाढीचा वेग मंदावेल, असा 'फिच'चा अंदाज आहे. देशातील कोविड प्रतिबंधक लशीकरणाचा कार्यक्रम जोमाने राबविण्यात आला तरीसुद्धा अर्थव्यवस्थेला वेग पकडायला कमीत कमी पाच वर्षे लागतील, असे 'फिच'ला वाटते. PM मोदींच्या जवळच्या अधिकाऱ्याने राजीनामा देऊन केला भाजप प्रवेश News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, January 14, 2021

2024 नंतर भारताच्या जीडीपीत मोठ्या घसरणीची शक्यता नवी दिल्ली - कोरोनाच्या महासाथीमुळे देशाची अर्थव्यवस्था आर्थिक वर्ष २०२२ मध्ये जोमाने वाढली तरी त्यापुढील मध्यम अवधीत ती मंदावण्याची शक्यता असल्याचा अंदाज 'फिच' या पतमानांकन संस्थेने वर्तविला आहे.  देशात लागू करण्यात आलेल्या तीव्र स्वरुपाच्या 'लॉकडाउन'मुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. अर्थव्यवस्था हळूहळू रुळावर येत असली तरी आर्थिक वर्ष २०२१ मध्ये एकूण देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) ९.४ टक्क्यांनी घसरेल, तर २०२२ मध्ये ते ११ टक्क्यांनी वाढेल, असा 'फिच'चा अंदाज आहे. हे वाचा - सप्टेंबर 2021 पर्यंत बँकांचा NPA वाढण्याची शक्यता; RBIने प्रसिद्ध केला रिपोर्ट 'लॉकडाउन'च्या काळात नवी गुंतवणूक कमी झाल्याने आणि उत्पादनक्षमता कमी झाल्याने आर्थिक वर्ष २०२३ ते २०२६ या काळात भारताचा 'जीडीपी'वाढीचा दर ६.५० टक्क्यांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. कंपन्यांची ताळेबंद दुरुस्ती आणि काही कंपन्या 'लॉकडाउन'च्या काळात बंद पडल्याने अर्थव्यवस्थेला उभारी मिळण्यास वेळ लागणार आहे. 'लॉकडाउन' सुरू होण्याआधीच कर्जांची मागणी मंदावली होती. व बँकांचे ताळेबंदही मजबूत नव्हते. अर्थव्यवस्थेतील मागणी वाढविण्यासाठी 'मोरॅटोरियम' आणि 'क्रेडिट गॅरेंटी'सारखे उपाय योजले असले, तरी हे उपायजेव्हा मागे घेण्यात येतील तेव्हा बँका नवी कर्जे देण्यास फारशा उत्सुक नसतील व त्यामुळे देशाची 'जीडीपी'वाढीचा वेग मंदावेल, असा 'फिच'चा अंदाज आहे. देशातील कोविड प्रतिबंधक लशीकरणाचा कार्यक्रम जोमाने राबविण्यात आला तरीसुद्धा अर्थव्यवस्थेला वेग पकडायला कमीत कमी पाच वर्षे लागतील, असे 'फिच'ला वाटते. PM मोदींच्या जवळच्या अधिकाऱ्याने राजीनामा देऊन केला भाजप प्रवेश News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3ifrDmp

No comments:

Post a Comment