पावसाळा सुरू झाल्यापासून मुंबईत मलेरियाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ; वाचा काय घ्यायला हवी काळजी? मुंबई :दक्षिण मध्य मुंबईतील कोविडचा संसर्ग नियंत्रण मिळवण्यास महानगर पालिकेला यश आले असताना मलेरीयाचा ताप वाढू लागला आहे.जून मध्ये मलेरीयाच्या रुग्णांची संख्या जवळजवळ दुप्पट झाली असून सुमारे 680 रुग्ण शहर विभागात आढळले असून त्यातही ग्रॅन्टरोड, भायखळा, वरळी प्रभादेवी, दादर धारावी या भागातील रुग्णांची सख्या अधिक आहे. राज्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांचा आयटीआयकडे कल; प्रवेशप्रक्रियेला चांगला प्रतिसाद पावसाळा सुरु झाल्यावर मुंबईत लेप्टो,डेंगी, मलेरीयाचे आजार पसरु लागतात. यंदा लेप्टो आणि डेंगी नियंत्रणात असला तरी जूनच्या तुलनेने जुलै महिन्यात मलेरीयाच्या रुग्णात जवळ जवळ दुप्पट वाढ झाली आहे. .जून महिन्यात मुंबईत मलेरीयाचे 432 रुग्ण आढळले होते. तर, जुलैमध्ये ही संख्या 850 पर्यंत पोहचली आहे.यातील 80 टक्के रुग्ण हे शहर विभागातील आहे. त्यातच,डी,ई,जी दक्षिण आणि जी उत्तर या प्रभागांमध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. "मलेरीया पसरवणाऱ्या डासांच्या प्रतिबंधांची नियमीत कार्यवारी सुरु आहे.त्याच बरोबर संशयीत व्यक्तींचाही शोध घेतला जात आहे.असे अतिरीक्त आयुक्त सुरेश ककानी यांनी सांगितले. मलेरीया आजार हा ऍनाफिलीस जातीच्या डासीच्या मादी पासून पसरतो. हे डास पावसाच्या स्वच्छ पाण्यात वाढतात. तसेच,डेंगीचा डास हा प्रामुख्याने घरातील पाण्यात वाढतो. आता पर्यंत महापालिकेने 5 हजारहून 144 हून अधिक ठिकाणची डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट केली आहेत. कोकणात जाण्यासाठी ठाण्यातील चाकरमानींसाठी जादा एसटी बसेस सोडणार; जाणून घ्या सविस्तर माहिती  यात असतो डेंगीचा डास -घरातील झाडाच्या कुंडीखालीत थाळीत साचलेल्या पाण्यात -फिजच्या डीफ्रॉज ट्रे मध्ये -फेंगशुईच्या भाड्यातील पाण्यात. ------ मलेरीयाचा डास -झाडांच्या डोलीत साचलेल्या पाण्यात -घराबाहेर पडलेल्या लहानश्‍या चमच्यात पाणी साचल्यास त्याताही मलेरीयाचा डास वाढू शकतो. -वातानुकूलीत यंत्रातून पडणारे पाणी साठविण्यासाठी वापरात असलेल्या भांड्यात ------- काय करावे -घरातील पाण्याची सर्व भांडी आठवड्यात एकदा साफ करावी. -घरांच्या,इमारतींच्या परीसरात पाणी साचू शकतील अशा वस्तू हटवून टाकाव्यात. --------------------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, August 7, 2020

पावसाळा सुरू झाल्यापासून मुंबईत मलेरियाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ; वाचा काय घ्यायला हवी काळजी? मुंबई :दक्षिण मध्य मुंबईतील कोविडचा संसर्ग नियंत्रण मिळवण्यास महानगर पालिकेला यश आले असताना मलेरीयाचा ताप वाढू लागला आहे.जून मध्ये मलेरीयाच्या रुग्णांची संख्या जवळजवळ दुप्पट झाली असून सुमारे 680 रुग्ण शहर विभागात आढळले असून त्यातही ग्रॅन्टरोड, भायखळा, वरळी प्रभादेवी, दादर धारावी या भागातील रुग्णांची सख्या अधिक आहे. राज्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांचा आयटीआयकडे कल; प्रवेशप्रक्रियेला चांगला प्रतिसाद पावसाळा सुरु झाल्यावर मुंबईत लेप्टो,डेंगी, मलेरीयाचे आजार पसरु लागतात. यंदा लेप्टो आणि डेंगी नियंत्रणात असला तरी जूनच्या तुलनेने जुलै महिन्यात मलेरीयाच्या रुग्णात जवळ जवळ दुप्पट वाढ झाली आहे. .जून महिन्यात मुंबईत मलेरीयाचे 432 रुग्ण आढळले होते. तर, जुलैमध्ये ही संख्या 850 पर्यंत पोहचली आहे.यातील 80 टक्के रुग्ण हे शहर विभागातील आहे. त्यातच,डी,ई,जी दक्षिण आणि जी उत्तर या प्रभागांमध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. "मलेरीया पसरवणाऱ्या डासांच्या प्रतिबंधांची नियमीत कार्यवारी सुरु आहे.त्याच बरोबर संशयीत व्यक्तींचाही शोध घेतला जात आहे.असे अतिरीक्त आयुक्त सुरेश ककानी यांनी सांगितले. मलेरीया आजार हा ऍनाफिलीस जातीच्या डासीच्या मादी पासून पसरतो. हे डास पावसाच्या स्वच्छ पाण्यात वाढतात. तसेच,डेंगीचा डास हा प्रामुख्याने घरातील पाण्यात वाढतो. आता पर्यंत महापालिकेने 5 हजारहून 144 हून अधिक ठिकाणची डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट केली आहेत. कोकणात जाण्यासाठी ठाण्यातील चाकरमानींसाठी जादा एसटी बसेस सोडणार; जाणून घ्या सविस्तर माहिती  यात असतो डेंगीचा डास -घरातील झाडाच्या कुंडीखालीत थाळीत साचलेल्या पाण्यात -फिजच्या डीफ्रॉज ट्रे मध्ये -फेंगशुईच्या भाड्यातील पाण्यात. ------ मलेरीयाचा डास -झाडांच्या डोलीत साचलेल्या पाण्यात -घराबाहेर पडलेल्या लहानश्‍या चमच्यात पाणी साचल्यास त्याताही मलेरीयाचा डास वाढू शकतो. -वातानुकूलीत यंत्रातून पडणारे पाणी साठविण्यासाठी वापरात असलेल्या भांड्यात ------- काय करावे -घरातील पाण्याची सर्व भांडी आठवड्यात एकदा साफ करावी. -घरांच्या,इमारतींच्या परीसरात पाणी साचू शकतील अशा वस्तू हटवून टाकाव्यात. --------------------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3gKDwPW

No comments:

Post a Comment