खारेपाटण चेकपोस्टवर लागल्या वाहनांचा रांगा, काय आहे कारण? खारेपाटण (सिंधुदुर्ग) - गणेशोत्सवाला महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. तरीही मुंबईतील चाकरमान्यांनी मोठ्या संख्येने सिंधुदुर्गकडे धाव घेतल्याचे चित्र गेल्या दोन दिवसापासून आहे. आज दिवसभरात सुमारे दोन हजार चाकरमानी जिल्ह्यात दाखल झाल्याने खारेपाटण चेकपोस्टवर वाहनांचा पुन्हा एकदा रांगा लागल्या होत्या.  लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर मुंबईतील हजारो चाकरमान्यांनी सिंधुदुर्गकडे धाव घेतली. हा चाकरमान्यांचा ओघ आता पुन्हा सुरू झाला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे. मुंबई व राज्याच्या इतर भागातून येणाऱ्या सर्वच प्रवाशांची खारेपाटण चेकपोस्टवर नोंद घेतली जात आहे. त्यामुळे चेकपोस्टवर दीड ते दोन किलोमिटरपर्यंत वाहनांचा रांगा लागत आहेत. दरम्यान, लॉकडाउनमध्ये शिथिलता आल्याने राज्याच्या रेड झोन भागातूनही मोठ्या संख्येने प्रवाशी जिल्ह्यात दाखल होत आहेत. त्यामुळे जिल्हावासीयांत चिंता वाढली आहे. जून अखेर तसेच जुलैच्या मध्यापर्यंत चाकरमान्यांचा ओघ कमी झाल्याने गावागावातील शाळांही निर्जतुकीकरण करून ठेवण्यात आल्या होत्या. मात्र गेल्या दोन दिवसापासून मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होत असल्याने, त्यांना शाळांमध्ये विलगीकरण केले जात आहे.  संपादन ः राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, July 18, 2020

खारेपाटण चेकपोस्टवर लागल्या वाहनांचा रांगा, काय आहे कारण? खारेपाटण (सिंधुदुर्ग) - गणेशोत्सवाला महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. तरीही मुंबईतील चाकरमान्यांनी मोठ्या संख्येने सिंधुदुर्गकडे धाव घेतल्याचे चित्र गेल्या दोन दिवसापासून आहे. आज दिवसभरात सुमारे दोन हजार चाकरमानी जिल्ह्यात दाखल झाल्याने खारेपाटण चेकपोस्टवर वाहनांचा पुन्हा एकदा रांगा लागल्या होत्या.  लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर मुंबईतील हजारो चाकरमान्यांनी सिंधुदुर्गकडे धाव घेतली. हा चाकरमान्यांचा ओघ आता पुन्हा सुरू झाला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे. मुंबई व राज्याच्या इतर भागातून येणाऱ्या सर्वच प्रवाशांची खारेपाटण चेकपोस्टवर नोंद घेतली जात आहे. त्यामुळे चेकपोस्टवर दीड ते दोन किलोमिटरपर्यंत वाहनांचा रांगा लागत आहेत. दरम्यान, लॉकडाउनमध्ये शिथिलता आल्याने राज्याच्या रेड झोन भागातूनही मोठ्या संख्येने प्रवाशी जिल्ह्यात दाखल होत आहेत. त्यामुळे जिल्हावासीयांत चिंता वाढली आहे. जून अखेर तसेच जुलैच्या मध्यापर्यंत चाकरमान्यांचा ओघ कमी झाल्याने गावागावातील शाळांही निर्जतुकीकरण करून ठेवण्यात आल्या होत्या. मात्र गेल्या दोन दिवसापासून मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होत असल्याने, त्यांना शाळांमध्ये विलगीकरण केले जात आहे.  संपादन ः राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/32z0fKw

No comments:

Post a Comment