काही सुखद... आणि पक्षी मित्रांसाठी आनंदाची बाब कडावल (सिंधुदुर्ग) - काही वर्षांपासून परिसरात मोर व लांडोरांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरांची वाढत असलेली संख्या हे पर्यावरणाच्या दृष्टीने सुलक्षण व तमाम पक्षी मित्रांसाठी हर्षाची बाब असली तरी पक्षांचा हा राजा आता शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करू लागल्याने शेतकरी मात्र अडचणीत सापडले आहेत.  साधारणतः तीस वर्षांपूर्वी परिसरात मोर अतिशय दुर्मिळ झाले होते. माळरानावर किंवा शेत शिवारात काही वेळा तुरळक प्रमाणात लांडोर पक्षी चरताना दिसत; मात्र त्यांच्या कळपात मोर अभावानेच दिसे. तेव्हा लांडोरांची संख्याही फारच मर्यादित होती; मात्र अलीकडील काही वर्षांमध्ये मोर व लांडोरींच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. पूर्वी वाडी वस्तीपासून दूर माळरानावर दबकत चरत असलेले हे पक्षी आता थेट वस्तीनजीक असलेल्या शेतातही बिनदिक्कत चरत असल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे.  शासनाने शिकारीवर कडक निर्बंध आणल्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आता शिकारीच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. नवीन विचारसरणीच्या तरुणांमध्ये पर्यावरणविषयक जागरुकता निर्माण झाल्यानेही शिकारीचे प्रमाण घटले आहे. कित्येक गावांमध्ये मोर व लांडोरीची सहसा हत्या केली जात नाही. या पक्षांची हत्या न करण्याचे पुर्वापारपासून चालत आलेले संकेत काही गावांमध्ये आजही पाळले जात आहेत. त्यामुळेही मोर व लांडोर पक्ष्यांच्या संख्येत पूर्वीच्या तुलनेत अनेक पटीनी वाढ झाली आहे.  शेतकरी अडचणीत  पूर्वी गावापासून एका बाजूला असलेल्या शेतात क्‍वचितच लांडोरींचा कळप चरताना दिसे. या कळपांमध्ये मोर तर अपवादानेच दृष्टीस पडत असे; मात्र अलीकडील काही वर्षांत हे चित्र पालटले आहे. मोर व लांडोर पक्षांची वाढलेली संख्या ही निश्‍चितच स्वागताहार्य बाब आहे; मात्र शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, June 19, 2020

काही सुखद... आणि पक्षी मित्रांसाठी आनंदाची बाब कडावल (सिंधुदुर्ग) - काही वर्षांपासून परिसरात मोर व लांडोरांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरांची वाढत असलेली संख्या हे पर्यावरणाच्या दृष्टीने सुलक्षण व तमाम पक्षी मित्रांसाठी हर्षाची बाब असली तरी पक्षांचा हा राजा आता शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करू लागल्याने शेतकरी मात्र अडचणीत सापडले आहेत.  साधारणतः तीस वर्षांपूर्वी परिसरात मोर अतिशय दुर्मिळ झाले होते. माळरानावर किंवा शेत शिवारात काही वेळा तुरळक प्रमाणात लांडोर पक्षी चरताना दिसत; मात्र त्यांच्या कळपात मोर अभावानेच दिसे. तेव्हा लांडोरांची संख्याही फारच मर्यादित होती; मात्र अलीकडील काही वर्षांमध्ये मोर व लांडोरींच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. पूर्वी वाडी वस्तीपासून दूर माळरानावर दबकत चरत असलेले हे पक्षी आता थेट वस्तीनजीक असलेल्या शेतातही बिनदिक्कत चरत असल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे.  शासनाने शिकारीवर कडक निर्बंध आणल्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आता शिकारीच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. नवीन विचारसरणीच्या तरुणांमध्ये पर्यावरणविषयक जागरुकता निर्माण झाल्यानेही शिकारीचे प्रमाण घटले आहे. कित्येक गावांमध्ये मोर व लांडोरीची सहसा हत्या केली जात नाही. या पक्षांची हत्या न करण्याचे पुर्वापारपासून चालत आलेले संकेत काही गावांमध्ये आजही पाळले जात आहेत. त्यामुळेही मोर व लांडोर पक्ष्यांच्या संख्येत पूर्वीच्या तुलनेत अनेक पटीनी वाढ झाली आहे.  शेतकरी अडचणीत  पूर्वी गावापासून एका बाजूला असलेल्या शेतात क्‍वचितच लांडोरींचा कळप चरताना दिसे. या कळपांमध्ये मोर तर अपवादानेच दृष्टीस पडत असे; मात्र अलीकडील काही वर्षांत हे चित्र पालटले आहे. मोर व लांडोर पक्षांची वाढलेली संख्या ही निश्‍चितच स्वागताहार्य बाब आहे; मात्र शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2NgoqEB

No comments:

Post a Comment