Video : अक्षय तृतीयेला चिंचोणीला हे विशेष महत्त्व...वाचा अकोला : अक्षयतृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. या दिवशीच्या विविध आख्ययिका ग्रंथांमध्ये पहावयास मिळतात. सण म्हटले की, काही गोडधोड आणि भोजनात वेगवेगळे पदार्थ तयार करण्याची प्रथा आहे. त्याचप्रमाणे या दिवशी वऱ्हाडात चिंचोणीला विशेष महत्त्व आहे. अक्षय तृतीया हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. या दिवशी मातीचे मडके आणून, त्यात पाणी भरून त्यात वाळा टाकतात. त्याने या पाण्याला सुगंध येतो. पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्रावळीवर व द्रोणात खीर, कैरीचे पन्हे किंवा चिंचोणी, पापड, कुरडया इत्यादी वाढतात. वऱ्हाडात या दिवशी भोजनात चिंचोणीला महत्त्‍व आहे.      हेही वाचा - भाजपच्या आमदाराने केले आवाहन; धावून आले कार्यकर्ते अन् झाले तब्बल ऐवढे रुपये जमा ही चिंचोणी कर किंवा घागरमध्ये भरल्या जाते. कारण कर किंवा घागर ही मातीची बनलेली असते. मातीमध्ये गुणसत्त असतात आणि मातीला एक विशिष्ट प्रकारचा सुगंधही असतो. जुन्या काळात आजी व आई जेव्हा चिंचोणी बनवायचे त्यावेळेस ते घागरीमध्ये भरून ठेवायचे. हे पदार्थ आठ ते दहा दिवस टिकावे या एकच उद्देश होता. पूर्वी चिंचोणी करामध्ये भरण्याची पद्धत प्रचलित होती. चिंचोणी तयार करण्याचे पदार्थ गुळ, चिंच, विड्याची पाने, काथ, चुना, चिकन सुपारी, विलायची, वाळा, भिजवलेले तांदुळ, खोबरा खिस, चिंचेचा कोळ, तुप, लवंग, खसखस, मिठ. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, April 25, 2020

Video : अक्षय तृतीयेला चिंचोणीला हे विशेष महत्त्व...वाचा अकोला : अक्षयतृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. या दिवशीच्या विविध आख्ययिका ग्रंथांमध्ये पहावयास मिळतात. सण म्हटले की, काही गोडधोड आणि भोजनात वेगवेगळे पदार्थ तयार करण्याची प्रथा आहे. त्याचप्रमाणे या दिवशी वऱ्हाडात चिंचोणीला विशेष महत्त्व आहे. अक्षय तृतीया हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. या दिवशी मातीचे मडके आणून, त्यात पाणी भरून त्यात वाळा टाकतात. त्याने या पाण्याला सुगंध येतो. पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्रावळीवर व द्रोणात खीर, कैरीचे पन्हे किंवा चिंचोणी, पापड, कुरडया इत्यादी वाढतात. वऱ्हाडात या दिवशी भोजनात चिंचोणीला महत्त्‍व आहे.      हेही वाचा - भाजपच्या आमदाराने केले आवाहन; धावून आले कार्यकर्ते अन् झाले तब्बल ऐवढे रुपये जमा ही चिंचोणी कर किंवा घागरमध्ये भरल्या जाते. कारण कर किंवा घागर ही मातीची बनलेली असते. मातीमध्ये गुणसत्त असतात आणि मातीला एक विशिष्ट प्रकारचा सुगंधही असतो. जुन्या काळात आजी व आई जेव्हा चिंचोणी बनवायचे त्यावेळेस ते घागरीमध्ये भरून ठेवायचे. हे पदार्थ आठ ते दहा दिवस टिकावे या एकच उद्देश होता. पूर्वी चिंचोणी करामध्ये भरण्याची पद्धत प्रचलित होती. चिंचोणी तयार करण्याचे पदार्थ गुळ, चिंच, विड्याची पाने, काथ, चुना, चिकन सुपारी, विलायची, वाळा, भिजवलेले तांदुळ, खोबरा खिस, चिंचेचा कोळ, तुप, लवंग, खसखस, मिठ. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2Y3vFWS

No comments:

Post a Comment