भाजपकडे दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदासाठी कोण? नवी दिल्ली - भाजपकडे दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदासाठी कोण असा सवाल करत, एकही पात्र व्यक्ती नाही, अशी टीका आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली. दिल्ली विधानसभेच्या प्रचाराच्या आज शेवटच्या दिवशी केजरीवाल यांनी भाजप आणि काँग्रेसवर टीका केली. आम आदमी पक्षाचे सरकार पुन्हा आल्यास मोफत योजना कायम राहतील, असे आश्‍वासन त्यांनी दिल्लीकरांना दिले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप दिल्लीत ७० जागांसाठी येत्या शनिवारी (ता. ८) मतदान होत असून, ११ फेब्रुवारी रोजी निकाल लागणार आहे. केजरीवाल यांनी मुलाखतीत म्हटले, की मुख्यमंत्रिपदासाठी भाजपचा उमेदवार कोण असेल, याची उत्सुकता दिल्लीकरांना आहे. निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. निकालातून ते ध्रुवीकरण यशस्वी झाले की नाही हे समजेल. ते म्हणाले, ‘आप’च्या मतदारांना चांगले शिक्षण, आरोग्य सुविधा, अत्याधुनिक रस्ते, चोवीस तास वीज हवी आहे. विधानसभा निवडणुकीमुळे भाजपने शाहिनबागच्या आंदोलकांना अद्याप हटविले नसल्याचाही आरोप केजरीवाल यांनी केला. गृहमंत्र्यांकडून आंदोलकांना हटवण्याबाबत अडवणूक का केली जात आहे, अमित शहांचे कोणते हित दडले आहे, असा सवाल केजरीवाल यांनी केला. दिल्लीत आंदोलनावरूत ते घाणेरडे राजकारण करत आहेत. भाजपचे नेते दिल्लीतील बेकायदा कॉलनीला संपूर्णपणे विसरून गले आहेत आणि लोकांची दिशाभूल करत आहेत. आप पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मोफत योजना सुरूच राहतील आणि गरज भासल्यास आणखी योजना आणल्या जातील, असेही केजरीवाल म्हणाले. News Item ID:  599-news_story-1581008751 Mobile Device Headline:  भाजपकडे दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदासाठी कोण? Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली - भाजपकडे दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदासाठी कोण असा सवाल करत, एकही पात्र व्यक्ती नाही, अशी टीका आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली. दिल्ली विधानसभेच्या प्रचाराच्या आज शेवटच्या दिवशी केजरीवाल यांनी भाजप आणि काँग्रेसवर टीका केली. आम आदमी पक्षाचे सरकार पुन्हा आल्यास मोफत योजना कायम राहतील, असे आश्‍वासन त्यांनी दिल्लीकरांना दिले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप दिल्लीत ७० जागांसाठी येत्या शनिवारी (ता. ८) मतदान होत असून, ११ फेब्रुवारी रोजी निकाल लागणार आहे. केजरीवाल यांनी मुलाखतीत म्हटले, की मुख्यमंत्रिपदासाठी भाजपचा उमेदवार कोण असेल, याची उत्सुकता दिल्लीकरांना आहे. निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. निकालातून ते ध्रुवीकरण यशस्वी झाले की नाही हे समजेल. ते म्हणाले, ‘आप’च्या मतदारांना चांगले शिक्षण, आरोग्य सुविधा, अत्याधुनिक रस्ते, चोवीस तास वीज हवी आहे. विधानसभा निवडणुकीमुळे भाजपने शाहिनबागच्या आंदोलकांना अद्याप हटविले नसल्याचाही आरोप केजरीवाल यांनी केला. गृहमंत्र्यांकडून आंदोलकांना हटवण्याबाबत अडवणूक का केली जात आहे, अमित शहांचे कोणते हित दडले आहे, असा सवाल केजरीवाल यांनी केला. दिल्लीत आंदोलनावरूत ते घाणेरडे राजकारण करत आहेत. भाजपचे नेते दिल्लीतील बेकायदा कॉलनीला संपूर्णपणे विसरून गले आहेत आणि लोकांची दिशाभूल करत आहेत. आप पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मोफत योजना सुरूच राहतील आणि गरज भासल्यास आणखी योजना आणल्या जातील, असेही केजरीवाल म्हणाले. Vertical Image:  English Headline:  Who is BJPs Delhi Chief Minister पीटीआय Author Type:  Agency अरविंद केजरीवाल भाजप काँग्रेस politics शीला दीक्षित government दिल्ली आम आदमी पक्ष मुख्यमंत्री arvind kejriwal ऍप भारत शिक्षण education health वीज अमित शहा amit shah agitation Search Functional Tags:  अरविंद केजरीवाल, भाजप, काँग्रेस, Politics, शीला दीक्षित, Government, दिल्ली, आम आदमी पक्ष, मुख्यमंत्री, Arvind Kejriwal, ऍप, भारत, शिक्षण, Education, Health, वीज, अमित शहा, Amit Shah, agitation Twitter Publish:  Meta Description:  Who is BJPs Delhi Chief Minister भाजपकडे दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदासाठी कोण असा सवाल करत, एकही पात्र व्यक्ती नाही, अशी टीका आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली. Send as Notification:  Topic Tags:  अरविंद केजरीवाल भाजप News Story Feeds https://ift.tt/2upP3kz - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, February 6, 2020

भाजपकडे दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदासाठी कोण? नवी दिल्ली - भाजपकडे दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदासाठी कोण असा सवाल करत, एकही पात्र व्यक्ती नाही, अशी टीका आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली. दिल्ली विधानसभेच्या प्रचाराच्या आज शेवटच्या दिवशी केजरीवाल यांनी भाजप आणि काँग्रेसवर टीका केली. आम आदमी पक्षाचे सरकार पुन्हा आल्यास मोफत योजना कायम राहतील, असे आश्‍वासन त्यांनी दिल्लीकरांना दिले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप दिल्लीत ७० जागांसाठी येत्या शनिवारी (ता. ८) मतदान होत असून, ११ फेब्रुवारी रोजी निकाल लागणार आहे. केजरीवाल यांनी मुलाखतीत म्हटले, की मुख्यमंत्रिपदासाठी भाजपचा उमेदवार कोण असेल, याची उत्सुकता दिल्लीकरांना आहे. निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. निकालातून ते ध्रुवीकरण यशस्वी झाले की नाही हे समजेल. ते म्हणाले, ‘आप’च्या मतदारांना चांगले शिक्षण, आरोग्य सुविधा, अत्याधुनिक रस्ते, चोवीस तास वीज हवी आहे. विधानसभा निवडणुकीमुळे भाजपने शाहिनबागच्या आंदोलकांना अद्याप हटविले नसल्याचाही आरोप केजरीवाल यांनी केला. गृहमंत्र्यांकडून आंदोलकांना हटवण्याबाबत अडवणूक का केली जात आहे, अमित शहांचे कोणते हित दडले आहे, असा सवाल केजरीवाल यांनी केला. दिल्लीत आंदोलनावरूत ते घाणेरडे राजकारण करत आहेत. भाजपचे नेते दिल्लीतील बेकायदा कॉलनीला संपूर्णपणे विसरून गले आहेत आणि लोकांची दिशाभूल करत आहेत. आप पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मोफत योजना सुरूच राहतील आणि गरज भासल्यास आणखी योजना आणल्या जातील, असेही केजरीवाल म्हणाले. News Item ID:  599-news_story-1581008751 Mobile Device Headline:  भाजपकडे दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदासाठी कोण? Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली - भाजपकडे दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदासाठी कोण असा सवाल करत, एकही पात्र व्यक्ती नाही, अशी टीका आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली. दिल्ली विधानसभेच्या प्रचाराच्या आज शेवटच्या दिवशी केजरीवाल यांनी भाजप आणि काँग्रेसवर टीका केली. आम आदमी पक्षाचे सरकार पुन्हा आल्यास मोफत योजना कायम राहतील, असे आश्‍वासन त्यांनी दिल्लीकरांना दिले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप दिल्लीत ७० जागांसाठी येत्या शनिवारी (ता. ८) मतदान होत असून, ११ फेब्रुवारी रोजी निकाल लागणार आहे. केजरीवाल यांनी मुलाखतीत म्हटले, की मुख्यमंत्रिपदासाठी भाजपचा उमेदवार कोण असेल, याची उत्सुकता दिल्लीकरांना आहे. निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. निकालातून ते ध्रुवीकरण यशस्वी झाले की नाही हे समजेल. ते म्हणाले, ‘आप’च्या मतदारांना चांगले शिक्षण, आरोग्य सुविधा, अत्याधुनिक रस्ते, चोवीस तास वीज हवी आहे. विधानसभा निवडणुकीमुळे भाजपने शाहिनबागच्या आंदोलकांना अद्याप हटविले नसल्याचाही आरोप केजरीवाल यांनी केला. गृहमंत्र्यांकडून आंदोलकांना हटवण्याबाबत अडवणूक का केली जात आहे, अमित शहांचे कोणते हित दडले आहे, असा सवाल केजरीवाल यांनी केला. दिल्लीत आंदोलनावरूत ते घाणेरडे राजकारण करत आहेत. भाजपचे नेते दिल्लीतील बेकायदा कॉलनीला संपूर्णपणे विसरून गले आहेत आणि लोकांची दिशाभूल करत आहेत. आप पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मोफत योजना सुरूच राहतील आणि गरज भासल्यास आणखी योजना आणल्या जातील, असेही केजरीवाल म्हणाले. Vertical Image:  English Headline:  Who is BJPs Delhi Chief Minister पीटीआय Author Type:  Agency अरविंद केजरीवाल भाजप काँग्रेस politics शीला दीक्षित government दिल्ली आम आदमी पक्ष मुख्यमंत्री arvind kejriwal ऍप भारत शिक्षण education health वीज अमित शहा amit shah agitation Search Functional Tags:  अरविंद केजरीवाल, भाजप, काँग्रेस, Politics, शीला दीक्षित, Government, दिल्ली, आम आदमी पक्ष, मुख्यमंत्री, Arvind Kejriwal, ऍप, भारत, शिक्षण, Education, Health, वीज, अमित शहा, Amit Shah, agitation Twitter Publish:  Meta Description:  Who is BJPs Delhi Chief Minister भाजपकडे दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदासाठी कोण असा सवाल करत, एकही पात्र व्यक्ती नाही, अशी टीका आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली. Send as Notification:  Topic Tags:  अरविंद केजरीवाल भाजप News Story Feeds https://ift.tt/2upP3kz


via News Story Feeds https://ift.tt/384aJkM

No comments:

Post a Comment