Vidhan Sabha 2019 : आता ‘ईडी’ला येडी करणार - शरद पवार विधानसभा 2019 : पंढरपूर - ‘ईडी’चा दम आम्हाला देऊ नका. आम्ही काही मेलेल्या आईचे दूध प्यायलो नाही. तुमच्या ‘ईडी’ला येडी केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, अशा शब्दांत पवार यांनी सरकारला टोला लगावला. सीबीआय, ‘ईडी’चा गैरवापर करणारे सरकार पुन्हा सत्तेवर येऊ नये यासाठी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.  काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने राज्यातील शेतीसाठी योजना राबवल्या, उद्योगधंदे वाढीसाठी मदत केली, शैक्षणिक संस्था वाढवल्या, शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले; परंतु सध्याच्या सरकारला मात्र शेतकऱ्यांच्या विषयी आस्था नाही. भाजपचे सरकार सत्तेवर आल्यापासून राज्यातील सोळा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. राज्यातील बेकारी वाढली, अशी टीका पवार यांनी केली. काँग्रेसचे उमेदवार भारत भालके यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. या वेळी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते. पवार म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या किल्ल्यांमध्ये शौर्याचा इतिहास निर्माण केला, त्या किल्यांमध्ये हे सरकार दारूचे अड्डे निर्माण करायला निघाले आहे. सीबीआय, आयबी, ईडी या संस्थांचा वापर गुन्हेगारांच्या विरोधात न करता सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांवरील कारवाईसाठी केला जात आहे. राज्य सहकारी बॅंकप्रकरणी मलादेखील विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न झाला. मी ईडीच्या कार्यालयात स्वतःहून जाण्याची तयारी केली; परंतु राज्यभर पडसाद उमटतील म्हणून मी तिथे गेलो नाही. News Item ID:  599-news_story-1571418613 Mobile Device Headline:  Vidhan Sabha 2019 : आता ‘ईडी’ला येडी करणार - शरद पवार Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  विधानसभा 2019 : पंढरपूर - ‘ईडी’चा दम आम्हाला देऊ नका. आम्ही काही मेलेल्या आईचे दूध प्यायलो नाही. तुमच्या ‘ईडी’ला येडी केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, अशा शब्दांत पवार यांनी सरकारला टोला लगावला. सीबीआय, ‘ईडी’चा गैरवापर करणारे सरकार पुन्हा सत्तेवर येऊ नये यासाठी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.  काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने राज्यातील शेतीसाठी योजना राबवल्या, उद्योगधंदे वाढीसाठी मदत केली, शैक्षणिक संस्था वाढवल्या, शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले; परंतु सध्याच्या सरकारला मात्र शेतकऱ्यांच्या विषयी आस्था नाही. भाजपचे सरकार सत्तेवर आल्यापासून राज्यातील सोळा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. राज्यातील बेकारी वाढली, अशी टीका पवार यांनी केली. काँग्रेसचे उमेदवार भारत भालके यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. या वेळी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते. पवार म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या किल्ल्यांमध्ये शौर्याचा इतिहास निर्माण केला, त्या किल्यांमध्ये हे सरकार दारूचे अड्डे निर्माण करायला निघाले आहे. सीबीआय, आयबी, ईडी या संस्थांचा वापर गुन्हेगारांच्या विरोधात न करता सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांवरील कारवाईसाठी केला जात आहे. राज्य सहकारी बॅंकप्रकरणी मलादेखील विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न झाला. मी ईडीच्या कार्यालयात स्वतःहून जाण्याची तयारी केली; परंतु राज्यभर पडसाद उमटतील म्हणून मी तिथे गेलो नाही. Vertical Image:  English Headline:  maharashtra Vidhansabha 2019 ED Sharad Pawar Politics Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा विधानसभा 2019 बेरोजगार maharashtra sharad pawar पंढरपूर ed दूध government टोल सीबीआय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस farming भारत bharat bhalke शिवाजी महाराज shivaji maharaj गुन्हेगार राजकारण विधानसभा अधिवेशन Search Functional Tags:  विधानसभा 2019, बेरोजगार, Maharashtra, Sharad Pawar, पंढरपूर, ED, दूध, Government, टोल, सीबीआय, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, farming, भारत, Bharat Bhalke, शिवाजी महाराज, Shivaji Maharaj, गुन्हेगार, राजकारण, विधानसभा अधिवेशन Twitter Publish:  Meta Description:  ‘ईडी’चा दम आम्हाला देऊ नका. आम्ही काही मेलेल्या आईचे दूध प्यायलो नाही. तुमच्या ‘ईडी’ला येडी केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, अशा शब्दांत पवार यांनी सरकारला टोला लगावला. Send as Notification:  Topic Tags:  महाराष्ट्र शरद पवार राष्ट्रवादी सुशीलकुमार शिंदे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, October 18, 2019

Vidhan Sabha 2019 : आता ‘ईडी’ला येडी करणार - शरद पवार विधानसभा 2019 : पंढरपूर - ‘ईडी’चा दम आम्हाला देऊ नका. आम्ही काही मेलेल्या आईचे दूध प्यायलो नाही. तुमच्या ‘ईडी’ला येडी केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, अशा शब्दांत पवार यांनी सरकारला टोला लगावला. सीबीआय, ‘ईडी’चा गैरवापर करणारे सरकार पुन्हा सत्तेवर येऊ नये यासाठी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.  काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने राज्यातील शेतीसाठी योजना राबवल्या, उद्योगधंदे वाढीसाठी मदत केली, शैक्षणिक संस्था वाढवल्या, शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले; परंतु सध्याच्या सरकारला मात्र शेतकऱ्यांच्या विषयी आस्था नाही. भाजपचे सरकार सत्तेवर आल्यापासून राज्यातील सोळा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. राज्यातील बेकारी वाढली, अशी टीका पवार यांनी केली. काँग्रेसचे उमेदवार भारत भालके यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. या वेळी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते. पवार म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या किल्ल्यांमध्ये शौर्याचा इतिहास निर्माण केला, त्या किल्यांमध्ये हे सरकार दारूचे अड्डे निर्माण करायला निघाले आहे. सीबीआय, आयबी, ईडी या संस्थांचा वापर गुन्हेगारांच्या विरोधात न करता सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांवरील कारवाईसाठी केला जात आहे. राज्य सहकारी बॅंकप्रकरणी मलादेखील विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न झाला. मी ईडीच्या कार्यालयात स्वतःहून जाण्याची तयारी केली; परंतु राज्यभर पडसाद उमटतील म्हणून मी तिथे गेलो नाही. News Item ID:  599-news_story-1571418613 Mobile Device Headline:  Vidhan Sabha 2019 : आता ‘ईडी’ला येडी करणार - शरद पवार Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  विधानसभा 2019 : पंढरपूर - ‘ईडी’चा दम आम्हाला देऊ नका. आम्ही काही मेलेल्या आईचे दूध प्यायलो नाही. तुमच्या ‘ईडी’ला येडी केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, अशा शब्दांत पवार यांनी सरकारला टोला लगावला. सीबीआय, ‘ईडी’चा गैरवापर करणारे सरकार पुन्हा सत्तेवर येऊ नये यासाठी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.  काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने राज्यातील शेतीसाठी योजना राबवल्या, उद्योगधंदे वाढीसाठी मदत केली, शैक्षणिक संस्था वाढवल्या, शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले; परंतु सध्याच्या सरकारला मात्र शेतकऱ्यांच्या विषयी आस्था नाही. भाजपचे सरकार सत्तेवर आल्यापासून राज्यातील सोळा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. राज्यातील बेकारी वाढली, अशी टीका पवार यांनी केली. काँग्रेसचे उमेदवार भारत भालके यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. या वेळी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते. पवार म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या किल्ल्यांमध्ये शौर्याचा इतिहास निर्माण केला, त्या किल्यांमध्ये हे सरकार दारूचे अड्डे निर्माण करायला निघाले आहे. सीबीआय, आयबी, ईडी या संस्थांचा वापर गुन्हेगारांच्या विरोधात न करता सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांवरील कारवाईसाठी केला जात आहे. राज्य सहकारी बॅंकप्रकरणी मलादेखील विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न झाला. मी ईडीच्या कार्यालयात स्वतःहून जाण्याची तयारी केली; परंतु राज्यभर पडसाद उमटतील म्हणून मी तिथे गेलो नाही. Vertical Image:  English Headline:  maharashtra Vidhansabha 2019 ED Sharad Pawar Politics Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा विधानसभा 2019 बेरोजगार maharashtra sharad pawar पंढरपूर ed दूध government टोल सीबीआय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस farming भारत bharat bhalke शिवाजी महाराज shivaji maharaj गुन्हेगार राजकारण विधानसभा अधिवेशन Search Functional Tags:  विधानसभा 2019, बेरोजगार, Maharashtra, Sharad Pawar, पंढरपूर, ED, दूध, Government, टोल, सीबीआय, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, farming, भारत, Bharat Bhalke, शिवाजी महाराज, Shivaji Maharaj, गुन्हेगार, राजकारण, विधानसभा अधिवेशन Twitter Publish:  Meta Description:  ‘ईडी’चा दम आम्हाला देऊ नका. आम्ही काही मेलेल्या आईचे दूध प्यायलो नाही. तुमच्या ‘ईडी’ला येडी केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, अशा शब्दांत पवार यांनी सरकारला टोला लगावला. Send as Notification:  Topic Tags:  महाराष्ट्र शरद पवार राष्ट्रवादी सुशीलकुमार शिंदे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/33TmM27

No comments:

Post a Comment