Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, January 1, 2021

शाळा बंद, मग टेबल-खुर्च्या कोणासाठी; पिंपरी-चिंचवडमधील प्रकार

पिंपरी - महापालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाने ऐन लॉकडाउन काळात बिनदिक्कत बालवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी तब्बल पावणेदोन कोटींची टेबल, खुर्च्या खरेदी केल्या आहेत. शाळा बंद असल्याने सर्व साहित्य गोदामात ठेवल्याचे भांडारचे कर्मचारी सांगतात. प्रत्यक्षात, गोदाम रिकामेच असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. यंदा बालवाडीचे वर्ग भरणारच खरेदी कशासाठी? आणि आता केलेली खरेदी गेली कुठे? असे दोन प्रश्‍न निर्माण झाले आहेत.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

शिक्षण विभागाने गेल्या वर्षी बालवाडी मुलांसाठी टेबल खुर्च्यांची मागणी भांडार विभागाकडे केली होती. यानंतर शाळा बंद असतानाही एक कोटी 86 लाख रुपये खर्च करून तीन हजार टेबल व खुर्च्यांची खरेदी केली आहे. आलेल्या तीन निविदांपैकी नीलकमल कंपनीला हे काम देण्यात आले. प्लॅस्टिक डेस्क टेबल आणि खुर्ची असे मिळून एक हजार नग, तर चार खुर्च्यासोबत गोल टेबल असे दोन हजार नग खरेदी केली. छोटा डेस्क टेबल प्रतिनग एक हजार सातशे, तर गोल टेबलसाठी आठ हजार 450 प्रतिनग रक्कम मोजली आहे.

चिंचवडमध्ये टोळक्‍याचा राडा; कोयते भिरकावत वाहनांची तोडफोड 

टेबल-खुर्च्या गेल्या कुणीकडे?
मार्च महिन्यात लॉकडाउन जाहीर झाला. तेव्हापासून आजअखेर शाळा बंदच आहेत. अशा परिस्थितीमध्ये जून 2020 मध्ये ही खरेदी करण्यात आली. या बाबत भांडार विभागाने साहित्य ताब्यात घेण्याबाबत शिक्षण विभागाला पत्र दिले आहे. परंतु शाळा सुरूच नसल्याने साहित्य ताब्यात घेण्यास शिक्षण विभागाने असमर्थता दर्शविली. प्रत्यक्षात बालवाड्यांमध्ये साहित्य वाटप झालेले नसतानाही संबंधित ठेकेदाराचे बिल मंजूर केले आहे. सद्यःस्थितीत हजारो टेबल-खुर्च्या नेहरूनगरमधील गोदामात ठेवल्याचे भांडार अधिकारी मुबारक पानसरे यांनी सांगितले. मात्र, प्रत्यक्षात "सकाळ' प्रतिनिधीने गोदामाची पाहणी केल्यावर त्याठिकाणी कुठेच साहित्य आढळून आले नाही. या बाबत विचारणा केल्यावर नेहरूनगर गोदामातील सहायक भांडारपाल माने यांनी उडवाउडवीची उत्तरे देत विषयाला बगल दिली. त्यानंतर गोदामाचे भांडारपाल रवींद्र शिलेवंत यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी बेंच दुसरीकडे ठेवल्याचे सांगितले. ना ठेकेदाराने टेबल-खुर्च्या वाटप केले, ना प्रशासनाने, मग शाळा बंद असताना साहित्य गेले कुणीकडे? असेच अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहे.

हिंजवडीजवळ तरुणाचा खून; मित्रांनी मृतदेह फेकला मोकळ्या मैदानात 

खरेदी नेमकी कोणासाठी?
वर्षभरापूर्वीच भांडार विभागाकडून असा प्रकारे 72 लाखांचे लोखंडी बाकडे खरेदी करण्यात आले होते. तब्बल नऊ महिने शेकडो बाकडे नेहरूनगरच्या गोदामात पडून होते. अनेक बाकडे गंजून सडले होते. केवळ ठेकेदाराच्या मर्जीखातर ही खरेदी करण्यात आली होती. असे असतानाही निव्वळ महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचे काम सुरू असून, लॉकडाउनमध्ये ही खरेदी नेमकी कोणासाठी केली आहे, अशीच चर्चा रंगली आहे.

'शिक्षण विभागाच्या मागणीनुसार खरेदी केली आहे. शाळा सुरू झाल्यावर साहित्य वाटप करण्यात येईल.''
- मंगेश चितळे, उपायुक्त मध्यवर्ती भांडार विभाग, महापालिका

Edited By - Prashant Patil

 

 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

शाळा बंद, मग टेबल-खुर्च्या कोणासाठी; पिंपरी-चिंचवडमधील प्रकार पिंपरी - महापालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाने ऐन लॉकडाउन काळात बिनदिक्कत बालवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी तब्बल पावणेदोन कोटींची टेबल, खुर्च्या खरेदी केल्या आहेत. शाळा बंद असल्याने सर्व साहित्य गोदामात ठेवल्याचे भांडारचे कर्मचारी सांगतात. प्रत्यक्षात, गोदाम रिकामेच असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. यंदा बालवाडीचे वर्ग भरणारच खरेदी कशासाठी? आणि आता केलेली खरेदी गेली कुठे? असे दोन प्रश्‍न निर्माण झाले आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  शिक्षण विभागाने गेल्या वर्षी बालवाडी मुलांसाठी टेबल खुर्च्यांची मागणी भांडार विभागाकडे केली होती. यानंतर शाळा बंद असतानाही एक कोटी 86 लाख रुपये खर्च करून तीन हजार टेबल व खुर्च्यांची खरेदी केली आहे. आलेल्या तीन निविदांपैकी नीलकमल कंपनीला हे काम देण्यात आले. प्लॅस्टिक डेस्क टेबल आणि खुर्ची असे मिळून एक हजार नग, तर चार खुर्च्यासोबत गोल टेबल असे दोन हजार नग खरेदी केली. छोटा डेस्क टेबल प्रतिनग एक हजार सातशे, तर गोल टेबलसाठी आठ हजार 450 प्रतिनग रक्कम मोजली आहे. चिंचवडमध्ये टोळक्‍याचा राडा; कोयते भिरकावत वाहनांची तोडफोड  टेबल-खुर्च्या गेल्या कुणीकडे? मार्च महिन्यात लॉकडाउन जाहीर झाला. तेव्हापासून आजअखेर शाळा बंदच आहेत. अशा परिस्थितीमध्ये जून 2020 मध्ये ही खरेदी करण्यात आली. या बाबत भांडार विभागाने साहित्य ताब्यात घेण्याबाबत शिक्षण विभागाला पत्र दिले आहे. परंतु शाळा सुरूच नसल्याने साहित्य ताब्यात घेण्यास शिक्षण विभागाने असमर्थता दर्शविली. प्रत्यक्षात बालवाड्यांमध्ये साहित्य वाटप झालेले नसतानाही संबंधित ठेकेदाराचे बिल मंजूर केले आहे. सद्यःस्थितीत हजारो टेबल-खुर्च्या नेहरूनगरमधील गोदामात ठेवल्याचे भांडार अधिकारी मुबारक पानसरे यांनी सांगितले. मात्र, प्रत्यक्षात "सकाळ' प्रतिनिधीने गोदामाची पाहणी केल्यावर त्याठिकाणी कुठेच साहित्य आढळून आले नाही. या बाबत विचारणा केल्यावर नेहरूनगर गोदामातील सहायक भांडारपाल माने यांनी उडवाउडवीची उत्तरे देत विषयाला बगल दिली. त्यानंतर गोदामाचे भांडारपाल रवींद्र शिलेवंत यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी बेंच दुसरीकडे ठेवल्याचे सांगितले. ना ठेकेदाराने टेबल-खुर्च्या वाटप केले, ना प्रशासनाने, मग शाळा बंद असताना साहित्य गेले कुणीकडे? असेच अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहे. हिंजवडीजवळ तरुणाचा खून; मित्रांनी मृतदेह फेकला मोकळ्या मैदानात  खरेदी नेमकी कोणासाठी? वर्षभरापूर्वीच भांडार विभागाकडून असा प्रकारे 72 लाखांचे लोखंडी बाकडे खरेदी करण्यात आले होते. तब्बल नऊ महिने शेकडो बाकडे नेहरूनगरच्या गोदामात पडून होते. अनेक बाकडे गंजून सडले होते. केवळ ठेकेदाराच्या मर्जीखातर ही खरेदी करण्यात आली होती. असे असतानाही निव्वळ महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचे काम सुरू असून, लॉकडाउनमध्ये ही खरेदी नेमकी कोणासाठी केली आहे, अशीच चर्चा रंगली आहे. 'शिक्षण विभागाच्या मागणीनुसार खरेदी केली आहे. शाळा सुरू झाल्यावर साहित्य वाटप करण्यात येईल.'' - मंगेश चितळे, उपायुक्त मध्यवर्ती भांडार विभाग, महापालिका Edited By - Prashant Patil     News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

January 01, 2021 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3aX800U
Read More
उत्तर भारतात थंडीची लाट; काश्‍मीरमध्ये उणे तापमान

नवी दिल्ली - उत्तर भारतात थंडीची लाट आली असून येत्या चोवीस तासात हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्यप्रदेशच्या काही भागात ही लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. २ ते ६ जानेवारीदरम्यान पूर्व राजस्थान, दिल्ली, पश्‍चिम उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाना येथे तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच जम्मू काश्‍मीरमध्ये बहुतांश ठिकाणचे तापमान उणे अंशांखाली गेल्याने काश्‍मीर खोरे गारठून गेले आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राजधानी नवी दिल्लीसह उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झालेला हा कडाका आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात हरियानात सर्वात कमी शून्य ते १.२ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. जम्मू आणि काश्‍मीर खोऱ्यात नव्या वर्षाचे स्वागत कडाक्याच्या थंडीत झाले. खोऱ्यात अनेक ठिकाणी किमान तापमान उणे अंशांखाली नोंदले गेले. पर्यटकांचे आकर्षण असलेले गुलमर्ग येथे गुरुवारी रात्री उणे ९ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पाइपलाइनमधील पाणी गोठल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला.

PM मोदी जगात सर्वाधिक मान्यता मिळालेले नेते; सर्व्हेमध्ये दावा

श्रीनगर येथे उणे ६.४ अंश तापमानाची नोंद झाली. त्यापूर्वी तेथे उणे ५.९ अंश तापमानाची नोंद झाली होती. पहेलगाम येथेही उणे ७.८ अंश तापमानाची नोंद झाली आहे. काझीगुंद, कुपवाडा, कोकेनरर्ग येथेही उणे तापमानाची नोंद झाली. येत्या दोन दिवसात तापमानात फारसा फरक पडणार नाही आणि वातावरण कोरडे राहील, असे वेधशाळेने सांगितले. काही भागात पाऊस पडण्याची शक्यताही वर्तविली आहे.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

उत्तर भारतात थंडीची लाट; काश्‍मीरमध्ये उणे तापमान नवी दिल्ली - उत्तर भारतात थंडीची लाट आली असून येत्या चोवीस तासात हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्यप्रदेशच्या काही भागात ही लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. २ ते ६ जानेवारीदरम्यान पूर्व राजस्थान, दिल्ली, पश्‍चिम उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाना येथे तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच जम्मू काश्‍मीरमध्ये बहुतांश ठिकाणचे तापमान उणे अंशांखाली गेल्याने काश्‍मीर खोरे गारठून गेले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा राजधानी नवी दिल्लीसह उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झालेला हा कडाका आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात हरियानात सर्वात कमी शून्य ते १.२ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. जम्मू आणि काश्‍मीर खोऱ्यात नव्या वर्षाचे स्वागत कडाक्याच्या थंडीत झाले. खोऱ्यात अनेक ठिकाणी किमान तापमान उणे अंशांखाली नोंदले गेले. पर्यटकांचे आकर्षण असलेले गुलमर्ग येथे गुरुवारी रात्री उणे ९ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पाइपलाइनमधील पाणी गोठल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. PM मोदी जगात सर्वाधिक मान्यता मिळालेले नेते; सर्व्हेमध्ये दावा श्रीनगर येथे उणे ६.४ अंश तापमानाची नोंद झाली. त्यापूर्वी तेथे उणे ५.९ अंश तापमानाची नोंद झाली होती. पहेलगाम येथेही उणे ७.८ अंश तापमानाची नोंद झाली आहे. काझीगुंद, कुपवाडा, कोकेनरर्ग येथेही उणे तापमानाची नोंद झाली. येत्या दोन दिवसात तापमानात फारसा फरक पडणार नाही आणि वातावरण कोरडे राहील, असे वेधशाळेने सांगितले. काही भागात पाऊस पडण्याची शक्यताही वर्तविली आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

January 01, 2021 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3pDAfWs
Read More
सेवानिवृत्त सैनिकांचे कौशल्य व अनुभवाचा उपयोग आत्मनिर्भर भारतासाठी होणे गरजेचे

पुणे - सैन्यातील १७ वर्षांच्या सेवेनंतर २०१३ मध्ये अनिल शिंदे निवृत्त झाले. वयाच्या ३८ व्या वर्षी निवृत्ती स्वीकारल्यानंतर पुढील नागरी जीवन कसे व्यतीत करावे, शिस्त आणि समयबद्धता आदी सैनिकी मूल्य नव्या नागरी आयुष्यात कसे स्वीकारले जाणार, सतरा वर्षांच्या सेवेत मोठ्या कष्टाने आणि धीराने कमावलेल्या कौशल्यांचा पुढील जीवनासाठी उपयोग कसा करायचा, अशा एक ना अनेक प्रश्‍नांनी शिंदे व त्यांच्यासारख्या माजी सैनिकांच्या मनात काहूर माजलेले असते..!

सेवानिवृत्त होणाऱ्या सैनिकांचे कौशल व अनुभवाचा उपयोग त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासह आत्मनिर्भर भारतासाठी होणे गरजेचे आहे. बहुतांश माजी सैनिक सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात, तर काही शेतीकडे वळतात. यातील फार कमी माजी सैनिकांना सरकारी नोकरी मिळते. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बारामतीतील माजी सैनिकांच्या एका संघटनेत कार्याध्यक्ष असलेले शिंदे सांगतात, ‘‘बहुतांश माजी सैनिकांना निवृत्तीनंतर उपजीविकेसाठी तारेवरची कसरत करावी लागते. उत्पन्नासाठी त्यातील बहुतांशी माजी सैनिकांना सुरक्षा रक्षकाचे काम करावे लागते. तसेच त्यांच्या कौशल्याचा समाजात योग्यरीत्या वापर होत नाही. त्यांच्या कौशल्याचा  समाजाला फायदा होणे गरजेचे आहे.’’ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘सैनिक महाउद्योगा’च्या माध्यमातून माजी सैनिकांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध केले आहे.

चुकीला माफी नाही; 'ड्रंक अँड ड्राईव्ह' अंतर्गत 132 जणांवर पुण्यात कारवाई

अशी झाली सैनिक महाउद्योगाची सुरुवात
लष्करात १८ ते २२ या वयात भरती होऊन वयाच्या ३८ ते ४५व्या वर्षी सैनिक सेवानिवृत्त होतात. मात्र, परिवाराची जबाबदारी, मुलांचे शिक्षण किंवा मुलींचा लग्नाचा खर्च फक्त सेवानिवृत्त वेतनावर (पेन्शन) भागत नसल्यामुळे आणि उच्च शिक्षणाच्या कमतरतेमुळे माजी सैनिकांसमोर केवळ सुरक्षा रक्षकाचा पर्याय असतो. बॅंका, सोसायट्या किंवा कंपनीच्या गेटवर अशा प्रकारचे काम करताना त्यांना सन्मान मिळत नाही. त्यामुळे स्वतःचा उद्योग सुरू करत चांगले उत्पन्न मिळविण्याच्या अनुषंगाने ‘सैनिक महाउद्योग’ हे व्यासपीठ तयार केले आहे. यामध्ये खाद्य, शेते उत्पन्न, बांधकाम सारख्या क्षेत्रामध्ये व्यवसायाची संधी देण्यात येत आहे.

पुणेकरांनो, पाणीपुरवठ्यात कपात होण्याची चिन्हे; अजित पवारांनी दिले संकेत

असा होऊ शकतो कौशल्याचा वापर
‘लष्करात दाखल झाल्यावर सैनिकांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येते. यामध्ये वैद्यकीय, मेकॅनिकल, अभियांत्रिकी, बांधकाम सारख्या विविध गोष्टींचा समावेश आहे. त्या आधारावर त्यांना अशा क्षेत्रात काम करण्याची संधी निवृत्ती नंतर मिळू शकते. तर त्यांच्या प्रामाणिकपणा, शिस्त आणि कौशल्याचा वापर करत उद्योग क्षेत्राला देखील  ते पुढे नेऊ शकतील आणि देशाचा आर्थिक पाया आणखीन सक्षम होण्यास मदत होईल. उत्पादनाशी निगडित विश्वासार्हता देखील वाढेल,’’ असे लेफ्टनंट जनरल (निवृत्त) दत्तात्रेय शेकटकर यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या पोरींनी इतिहास घडवला; राजपथावर परेडसाठी तिघींची निवड

ही आहेत कौशल्ये

शिस्तप्रिय आणि मेहनती  

विश्वासार्हता आणि प्रामाणिक 

नवीन तंत्रज्ञान स्वीकारणारे

बौद्धिक, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त

निवृत्तीनंतरची स्थिती

क्षेत्र - अंदाजे टक्केवारी

शेती - २० टक्के

सरकारी नोकरी - १० टक्के

सुरक्षा रक्षक (सिक्‍युरिटी गार्ड) - ७० टक्के

निवृत्त होणाऱ्या सैनिकांची संख्या (वार्षिक)

देशातून - ७५ ते ८० हजार

महाराष्ट्रातून - सुमारे ७ हजार

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सेवानिवृत्त सैनिकांचे कौशल्य व अनुभवाचा उपयोग आत्मनिर्भर भारतासाठी होणे गरजेचे पुणे - सैन्यातील १७ वर्षांच्या सेवेनंतर २०१३ मध्ये अनिल शिंदे निवृत्त झाले. वयाच्या ३८ व्या वर्षी निवृत्ती स्वीकारल्यानंतर पुढील नागरी जीवन कसे व्यतीत करावे, शिस्त आणि समयबद्धता आदी सैनिकी मूल्य नव्या नागरी आयुष्यात कसे स्वीकारले जाणार, सतरा वर्षांच्या सेवेत मोठ्या कष्टाने आणि धीराने कमावलेल्या कौशल्यांचा पुढील जीवनासाठी उपयोग कसा करायचा, अशा एक ना अनेक प्रश्‍नांनी शिंदे व त्यांच्यासारख्या माजी सैनिकांच्या मनात काहूर माजलेले असते..! सेवानिवृत्त होणाऱ्या सैनिकांचे कौशल व अनुभवाचा उपयोग त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासह आत्मनिर्भर भारतासाठी होणे गरजेचे आहे. बहुतांश माजी सैनिक सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात, तर काही शेतीकडे वळतात. यातील फार कमी माजी सैनिकांना सरकारी नोकरी मिळते.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा बारामतीतील माजी सैनिकांच्या एका संघटनेत कार्याध्यक्ष असलेले शिंदे सांगतात, ‘‘बहुतांश माजी सैनिकांना निवृत्तीनंतर उपजीविकेसाठी तारेवरची कसरत करावी लागते. उत्पन्नासाठी त्यातील बहुतांशी माजी सैनिकांना सुरक्षा रक्षकाचे काम करावे लागते. तसेच त्यांच्या कौशल्याचा समाजात योग्यरीत्या वापर होत नाही. त्यांच्या कौशल्याचा  समाजाला फायदा होणे गरजेचे आहे.’’ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘सैनिक महाउद्योगा’च्या माध्यमातून माजी सैनिकांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध केले आहे. चुकीला माफी नाही; 'ड्रंक अँड ड्राईव्ह' अंतर्गत 132 जणांवर पुण्यात कारवाई अशी झाली सैनिक महाउद्योगाची सुरुवात लष्करात १८ ते २२ या वयात भरती होऊन वयाच्या ३८ ते ४५व्या वर्षी सैनिक सेवानिवृत्त होतात. मात्र, परिवाराची जबाबदारी, मुलांचे शिक्षण किंवा मुलींचा लग्नाचा खर्च फक्त सेवानिवृत्त वेतनावर (पेन्शन) भागत नसल्यामुळे आणि उच्च शिक्षणाच्या कमतरतेमुळे माजी सैनिकांसमोर केवळ सुरक्षा रक्षकाचा पर्याय असतो. बॅंका, सोसायट्या किंवा कंपनीच्या गेटवर अशा प्रकारचे काम करताना त्यांना सन्मान मिळत नाही. त्यामुळे स्वतःचा उद्योग सुरू करत चांगले उत्पन्न मिळविण्याच्या अनुषंगाने ‘सैनिक महाउद्योग’ हे व्यासपीठ तयार केले आहे. यामध्ये खाद्य, शेते उत्पन्न, बांधकाम सारख्या क्षेत्रामध्ये व्यवसायाची संधी देण्यात येत आहे. पुणेकरांनो, पाणीपुरवठ्यात कपात होण्याची चिन्हे; अजित पवारांनी दिले संकेत असा होऊ शकतो कौशल्याचा वापर ‘लष्करात दाखल झाल्यावर सैनिकांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येते. यामध्ये वैद्यकीय, मेकॅनिकल, अभियांत्रिकी, बांधकाम सारख्या विविध गोष्टींचा समावेश आहे. त्या आधारावर त्यांना अशा क्षेत्रात काम करण्याची संधी निवृत्ती नंतर मिळू शकते. तर त्यांच्या प्रामाणिकपणा, शिस्त आणि कौशल्याचा वापर करत उद्योग क्षेत्राला देखील  ते पुढे नेऊ शकतील आणि देशाचा आर्थिक पाया आणखीन सक्षम होण्यास मदत होईल. उत्पादनाशी निगडित विश्वासार्हता देखील वाढेल,’’ असे लेफ्टनंट जनरल (निवृत्त) दत्तात्रेय शेकटकर यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या पोरींनी इतिहास घडवला; राजपथावर परेडसाठी तिघींची निवड ही आहेत कौशल्ये शिस्तप्रिय आणि मेहनती   विश्वासार्हता आणि प्रामाणिक  नवीन तंत्रज्ञान स्वीकारणारे बौद्धिक, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त निवृत्तीनंतरची स्थिती क्षेत्र - अंदाजे टक्केवारी शेती - २० टक्के सरकारी नोकरी - १० टक्के सुरक्षा रक्षक (सिक्‍युरिटी गार्ड) - ७० टक्के निवृत्त होणाऱ्या सैनिकांची संख्या (वार्षिक) देशातून - ७५ ते ८० हजार महाराष्ट्रातून - सुमारे ७ हजार Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

January 01, 2021 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/353TRv3
Read More
शिवार आबादी आबाद! प्रवरा नदीवर बंधाऱ्यांची मालिका; मुबलक पाणीसाठा 

कोल्हार (अहमदनगर) : प्रवरा नदीकाठच्या आश्वी ते गळनिंब या सुमारे 30 किलोमीटरच्या हजारो एकरांवरील शेतीसाठी वरदान ठरलेल्या 6 कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात यंदा मुबलक जलसाठा उपलब्ध असल्याने बळीराजा सुखावल्याचे दिलासादायक चित्र आहे. पुरेशा पाण्यामुळे शेतकऱ्यांना उन्हाळ्यातील टंचाईची चिंता राहिलेली नाही. 

प्रवरा नदीवरील ओझर ते मध्यमेश्वरपर्यंतच्या बंधाऱ्यात सुमारे 1225 दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. पैकी प्रवरा परिसरातील आश्वी ते गळलिंब या 6 बंधाऱ्यांमध्ये आजअखेर 285.80 दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे. राज्य सरकारने आश्वी, चणेगाव, रामपूर, कोल्हार, मांडवे, गळलिंब येथे कोल्हापूर पद्धतीच्या 6 बंधाऱ्यांची मालिका प्रवरा परिसरात उभी केली. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आणि उपसा जलसिंचन योजनेद्वारे पाण्याचा शाश्‍वत आधार मिळाला. नदीला आलेल्या पुरामुळे अनेकदा बंधाऱ्यांचे नुकसान झाले. यावर्षी समाधानकारक पाऊस पडला. प्रवरा पात्रातील बंधाऱ्यातील पाण्यावर हजारो एकर शेतीचे भवितव्य अवलंबून आहे. यंदा बंधारे भरल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. बंधाऱ्यातील पाण्यामुळे रब्बीची चिंता राहिलेली नाही. साधारणपणे उन्हाळाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी प्रवरा नदीतील सर्व उपबंधारे धरणातील पाण्यातून पुन्हा भरून देण्याचे नियोजन आहे. 

प्रवरेकाठी सर्वाधिक क्षेत्र उसाचे असून, त्याखालोखाल गहू, सोयाबीन, कपाशी, घास, मका आदी पिके बंधाऱ्याच्या पाण्यावर अवलंबून आहेत. प्रवरा नदीत पूर्वी क्षारयुक्त पाण्याचे प्रमाण जास्त होते. बंधाऱ्याचे निर्मितीमुळे ऊस, जनावरांच्या चाऱ्यासाठी या पाण्याचा वापर शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरला. बंधाऱ्याच्या लाभक्षेत्रात घासाचे पीक सर्वाधिक असल्यामुळे दूध धंद्यात वाढ झाली. 

पाणीप्रश्‍नाबाबत आमदार राधाकृष्ण विखे पाटील नेहमी जागरुक असतात. दरवर्षी पाण्याच्या उपलब्धतेनुसार बंधाऱ्यात प्राधान्याने पाणी साठविण्यासाठी वैयक्तिक लक्ष घालून नियोजन करतात. त्याचा फायदा प्रवरेकाठच्या शेतकऱ्यांना होतो. 
- सुनील के. शिंदे, लाभधारक शेतकरी 

बंधाऱ्यातील पाणीसाठा (दशलक्ष घनफूटात) 
आश्वी- 46.11 
चणेगाव- 59.01 
रामपूर- 58.80 
कोल्हार- 57.64 
मांडवे- 31.45 
गळलिंब- 32.79 

संपादन : अशोक मुरुमकर

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

शिवार आबादी आबाद! प्रवरा नदीवर बंधाऱ्यांची मालिका; मुबलक पाणीसाठा  कोल्हार (अहमदनगर) : प्रवरा नदीकाठच्या आश्वी ते गळनिंब या सुमारे 30 किलोमीटरच्या हजारो एकरांवरील शेतीसाठी वरदान ठरलेल्या 6 कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात यंदा मुबलक जलसाठा उपलब्ध असल्याने बळीराजा सुखावल्याचे दिलासादायक चित्र आहे. पुरेशा पाण्यामुळे शेतकऱ्यांना उन्हाळ्यातील टंचाईची चिंता राहिलेली नाही.  प्रवरा नदीवरील ओझर ते मध्यमेश्वरपर्यंतच्या बंधाऱ्यात सुमारे 1225 दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. पैकी प्रवरा परिसरातील आश्वी ते गळलिंब या 6 बंधाऱ्यांमध्ये आजअखेर 285.80 दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे. राज्य सरकारने आश्वी, चणेगाव, रामपूर, कोल्हार, मांडवे, गळलिंब येथे कोल्हापूर पद्धतीच्या 6 बंधाऱ्यांची मालिका प्रवरा परिसरात उभी केली.  नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आणि उपसा जलसिंचन योजनेद्वारे पाण्याचा शाश्‍वत आधार मिळाला. नदीला आलेल्या पुरामुळे अनेकदा बंधाऱ्यांचे नुकसान झाले. यावर्षी समाधानकारक पाऊस पडला. प्रवरा पात्रातील बंधाऱ्यातील पाण्यावर हजारो एकर शेतीचे भवितव्य अवलंबून आहे. यंदा बंधारे भरल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. बंधाऱ्यातील पाण्यामुळे रब्बीची चिंता राहिलेली नाही. साधारणपणे उन्हाळाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी प्रवरा नदीतील सर्व उपबंधारे धरणातील पाण्यातून पुन्हा भरून देण्याचे नियोजन आहे.  प्रवरेकाठी सर्वाधिक क्षेत्र उसाचे असून, त्याखालोखाल गहू, सोयाबीन, कपाशी, घास, मका आदी पिके बंधाऱ्याच्या पाण्यावर अवलंबून आहेत. प्रवरा नदीत पूर्वी क्षारयुक्त पाण्याचे प्रमाण जास्त होते. बंधाऱ्याचे निर्मितीमुळे ऊस, जनावरांच्या चाऱ्यासाठी या पाण्याचा वापर शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरला. बंधाऱ्याच्या लाभक्षेत्रात घासाचे पीक सर्वाधिक असल्यामुळे दूध धंद्यात वाढ झाली.  पाणीप्रश्‍नाबाबत आमदार राधाकृष्ण विखे पाटील नेहमी जागरुक असतात. दरवर्षी पाण्याच्या उपलब्धतेनुसार बंधाऱ्यात प्राधान्याने पाणी साठविण्यासाठी वैयक्तिक लक्ष घालून नियोजन करतात. त्याचा फायदा प्रवरेकाठच्या शेतकऱ्यांना होतो.  - सुनील के. शिंदे, लाभधारक शेतकरी  बंधाऱ्यातील पाणीसाठा (दशलक्ष घनफूटात)  आश्वी- 46.11  चणेगाव- 59.01  रामपूर- 58.80  कोल्हार- 57.64  मांडवे- 31.45  गळलिंब- 32.79  संपादन : अशोक मुरुमकर News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

January 01, 2021 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2KW81Yn
Read More
पिंपरी-चिंचवडच्या 487 पोलिसांना नववर्षानिमित्त मिळाली अनोखी भेट

पिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील 487 पोलिस कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. नववर्षानिमित्त मिळालेल्या या गिफ्टमुळे पोलिस दलात आनंदाचे वातावरण आहे. या बाबतचे आदेश पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी काढले आहेत. 

हिंजवडीजवळ तरुणाचा खून; मित्रांनी मृतदेह फेकला मोकळ्या मैदानात 

नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांचे कौतुक करून मनोबल वाढविल्यास ते अधिकाधिक उत्कृष्ट कर्तव्य बजावतील, या दृष्टिकोनातून आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात आली. 

चिंचवडमध्ये टोळक्‍याचा राडा; कोयते भिरकावत वाहनांची तोडफोड 

यामध्ये शहरातील सर्व पोलिस ठाण्यांतील व विविध ठिकाणी काम करणाऱ्या 272 पोलिस शिपाई यांना पोलिस नाईक, 150 पोलिस नाईक यांना हवालदार तर 65 पोलिस हवालदार यांना सहायक फौजदारपदी पदोन्नती मिळाली आहे. या बाबतचा आदेश 31 डिसेंबर 2020 ला रात्री पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी काढला. 

पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी अभिनंदन केले. 

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पिंपरी-चिंचवडच्या 487 पोलिसांना नववर्षानिमित्त मिळाली अनोखी भेट पिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील 487 पोलिस कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. नववर्षानिमित्त मिळालेल्या या गिफ्टमुळे पोलिस दलात आनंदाचे वातावरण आहे. या बाबतचे आदेश पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी काढले आहेत.  हिंजवडीजवळ तरुणाचा खून; मित्रांनी मृतदेह फेकला मोकळ्या मैदानात  नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांचे कौतुक करून मनोबल वाढविल्यास ते अधिकाधिक उत्कृष्ट कर्तव्य बजावतील, या दृष्टिकोनातून आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात आली.  चिंचवडमध्ये टोळक्‍याचा राडा; कोयते भिरकावत वाहनांची तोडफोड  यामध्ये शहरातील सर्व पोलिस ठाण्यांतील व विविध ठिकाणी काम करणाऱ्या 272 पोलिस शिपाई यांना पोलिस नाईक, 150 पोलिस नाईक यांना हवालदार तर 65 पोलिस हवालदार यांना सहायक फौजदारपदी पदोन्नती मिळाली आहे. या बाबतचा आदेश 31 डिसेंबर 2020 ला रात्री पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी काढला.  पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी अभिनंदन केले.  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

January 01, 2021 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3o6yaSL
Read More
देशातील सहा राज्यांमध्ये राबविण्यात येणार 'एलएचपी' प्रोजेक्ट

नवी दिल्ली - देशातील सहा राज्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने राबविण्यात येणारा लाईट हाऊस प्रोजेक्ट (एलएचपी) हा गृहप्रकल्प गृहनिर्माण क्षेत्राला नवी दिशा देईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे व्यक्त केला. सहकारी संघराज्याही तो बळकटी प्रदान करेल, असेही पंतप्रधान म्हणाले. मोदींच्या हस्ते शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहा राज्यांतील या गृहप्रकल्पाचा पायाभरणी समारंभ पार पडला.

Covid 19 Vaccine - सीरमच्या लशीला तज्ज्ञांचा हिरवा कंदील; परवानगीसाठी DGCI कडे शिफारस

यात झारखंडसह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, त्रिपुरा व तामिळनाडूचा समावेश आहे. ग्लोबल हाऊसिंग टेक्नॉलॉजी चॅलेंज इंडिया (जीएचटीसी - इंडिया) अंतर्गत हा गृहप्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पातंर्गत येत्या वर्षभरात सहा शहरांमध्ये प्रत्येकी एक हजार घरे बांधली जातील. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

झारखंडमध्ये एक हजार घरे
झारखंडमध्ये केंद्राच्या ‘लाईट हाऊस प्रोजेक्ट’ या गृहयोजनेतंर्गत गरीब व मध्यवर्गीयांसाठी १,००८ स्वस्त घरे उभारली जात असल्याची माहिती मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी दिली. ते म्हणाले, की झारखंड मागासलेले राज्य असल्याने केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने या अल्प उत्पन्न गटासाठी घरांची निर्मिती केली जाईल. यातील बहुसंख्य घरे कामगारांसाठी असतील.

PM मोदी जगात सर्वाधिक मान्यता मिळालेले नेते; सर्व्हेमध्ये दावा

‘एलएचपी’ची सहा शहरे
इंदूर (मध्य प्रदेश), राजकोट (गुजरात), चेन्नई (तामिळनाडू), रांची (झारखंड), आगरतळा(त्रिपुरा), लखनौ (उत्तर प्रदेश)

केंद्र सरकारचे गरीब व मध्यम-वर्गीयांच्या हक्काच्या घरांना प्राधान्य आहे. गेल्या सहा महिन्यांत सामान्य माणसाचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या सरकारने विविध पावले उचलली. येत्या वर्षभरात सहा शहरात प्रत्येकी एक हजार घरे बांधण्याचा संकल्प करण्यात आला आहे आणि तो पूर्ण होईल, असा विश्‍वास आहे.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान 

23 वर्षांपूर्वी झाली होती तृणमूल काँग्रेसची स्थापना; जाणून घ्या इतिहास?

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

देशातील सहा राज्यांमध्ये राबविण्यात येणार 'एलएचपी' प्रोजेक्ट नवी दिल्ली - देशातील सहा राज्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने राबविण्यात येणारा लाईट हाऊस प्रोजेक्ट (एलएचपी) हा गृहप्रकल्प गृहनिर्माण क्षेत्राला नवी दिशा देईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे व्यक्त केला. सहकारी संघराज्याही तो बळकटी प्रदान करेल, असेही पंतप्रधान म्हणाले. मोदींच्या हस्ते शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहा राज्यांतील या गृहप्रकल्पाचा पायाभरणी समारंभ पार पडला. Covid 19 Vaccine - सीरमच्या लशीला तज्ज्ञांचा हिरवा कंदील; परवानगीसाठी DGCI कडे शिफारस यात झारखंडसह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, त्रिपुरा व तामिळनाडूचा समावेश आहे. ग्लोबल हाऊसिंग टेक्नॉलॉजी चॅलेंज इंडिया (जीएचटीसी - इंडिया) अंतर्गत हा गृहप्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पातंर्गत येत्या वर्षभरात सहा शहरांमध्ये प्रत्येकी एक हजार घरे बांधली जातील.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा झारखंडमध्ये एक हजार घरे झारखंडमध्ये केंद्राच्या ‘लाईट हाऊस प्रोजेक्ट’ या गृहयोजनेतंर्गत गरीब व मध्यवर्गीयांसाठी १,००८ स्वस्त घरे उभारली जात असल्याची माहिती मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी दिली. ते म्हणाले, की झारखंड मागासलेले राज्य असल्याने केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने या अल्प उत्पन्न गटासाठी घरांची निर्मिती केली जाईल. यातील बहुसंख्य घरे कामगारांसाठी असतील. PM मोदी जगात सर्वाधिक मान्यता मिळालेले नेते; सर्व्हेमध्ये दावा ‘एलएचपी’ची सहा शहरे इंदूर (मध्य प्रदेश), राजकोट (गुजरात), चेन्नई (तामिळनाडू), रांची (झारखंड), आगरतळा(त्रिपुरा), लखनौ (उत्तर प्रदेश) केंद्र सरकारचे गरीब व मध्यम-वर्गीयांच्या हक्काच्या घरांना प्राधान्य आहे. गेल्या सहा महिन्यांत सामान्य माणसाचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या सरकारने विविध पावले उचलली. येत्या वर्षभरात सहा शहरात प्रत्येकी एक हजार घरे बांधण्याचा संकल्प करण्यात आला आहे आणि तो पूर्ण होईल, असा विश्‍वास आहे. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान  23 वर्षांपूर्वी झाली होती तृणमूल काँग्रेसची स्थापना; जाणून घ्या इतिहास? Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

January 01, 2021 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3o6a4Hv
Read More
महिला पोलिसांच्या तत्परतेने चिमुरडा आईच्या कुशीत

पुणे - थर्टी फर्स्टची रात्र. वेळ रात्री पावणेदहा वाजताची. गजबजलेल्या फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्याच्या पदपथावरून एक लहान मूल रडत जात होते. बंदोबस्तावरील महिला पोलिसांनी मुलाला जवळ घेत समजूत काढून रडायचे थांबविले.

महाराष्ट्राच्या पोरींनी इतिहास घडवला; राजपथावर परेडसाठी तिघींची निवड

दरम्यान, ‘माझा मुलगा हरवला आहे, त्याला शोधून द्या प्लीज’ अशी विनवणी एक महिला दुसऱ्या महिला पोलिसाकडे करत होती. त्या महिला पोलिसाने ‘रडू नका. तुमचा मुलगा पुढे आहे’ अशा शब्दांत त्या महिलेस आधार दिला. काही अंतरावरच थांबलेल्या महिला पोलिसांनी त्या महिलेकडे मुलगा सुपूर्द केला. या भावनिक क्षणाने त्या आई-मुलाबरोबर वर्दीतील पोलिसांच्या डोळ्यांतही आनंदाश्रू आणले.

चुकीला माफी नाही; 'ड्रंक अँड ड्राईव्ह' अंतर्गत 132 जणांवर पुण्यात कारवाई

पोलिस आयुक्तालयात नेमणुकीस असलेल्या महिला पोलिस कर्मचारी अमृता हरबा, वैशाली कौरव, हर्षा चांदगुडे व प्रियांका राजे या थर्टी फस्टच्या रात्री बंदोबस्तासाठी फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील गोखले चौकात नेमणुकीस होत्या. एक लहान मूल पदपथावरून रडत जाताना दिसले. त्यांनी मुलाला स्वतःजवळच थांबवून विचारणा केली. तेव्हा त्याने ‘माझे नाव मंत्र आहे, माझी आई हरवली आहे’ असे सांगितले. मात्र त्यापेक्षा जास्त त्यास काही सांगता येत नसल्याने पोलिसांनी त्याला स्वतःजवळ थांबविले.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, तेथून २०० मीटर अंतरावरच एक महिला रडत-रडत गोखले चौकाच्या दिशेने धावत जाताना दुसऱ्या महिला पोलिसाला दिसली. त्या महिलेने पोलिसाकडे मुलगा हरविल्याचे व त्यास शोधून देण्याची विनवणी केली. तेव्हा, महिला पोलिसाने त्यांना आधार देत, ‘तुम्ही रडू नका, तुमचा मुलगा पुढे थांबला आहे’ अशा शब्दात आधार दिला. त्यानंतर महिला पोलिस, संबंधित महिला तत्काळ पुढे गेल्या. तेव्हा पोलिस कर्मचारी अमृता हरबा व त्यांच्या सहकाऱ्यांनी महिलेकडे त्यांच्या मुलाला सुपूर्द केले. पोलिसांच्या तत्परतेबद्दल आनंदाश्रुने कृतज्ञता व्यक्त केली.

पुणेकरांनो, पाणीपुरवठ्यात कपात होण्याची चिन्हे; अजित पवारांनी दिले संकेत

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

महिला पोलिसांच्या तत्परतेने चिमुरडा आईच्या कुशीत पुणे - थर्टी फर्स्टची रात्र. वेळ रात्री पावणेदहा वाजताची. गजबजलेल्या फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्याच्या पदपथावरून एक लहान मूल रडत जात होते. बंदोबस्तावरील महिला पोलिसांनी मुलाला जवळ घेत समजूत काढून रडायचे थांबविले. महाराष्ट्राच्या पोरींनी इतिहास घडवला; राजपथावर परेडसाठी तिघींची निवड दरम्यान, ‘माझा मुलगा हरवला आहे, त्याला शोधून द्या प्लीज’ अशी विनवणी एक महिला दुसऱ्या महिला पोलिसाकडे करत होती. त्या महिला पोलिसाने ‘रडू नका. तुमचा मुलगा पुढे आहे’ अशा शब्दांत त्या महिलेस आधार दिला. काही अंतरावरच थांबलेल्या महिला पोलिसांनी त्या महिलेकडे मुलगा सुपूर्द केला. या भावनिक क्षणाने त्या आई-मुलाबरोबर वर्दीतील पोलिसांच्या डोळ्यांतही आनंदाश्रू आणले. चुकीला माफी नाही; 'ड्रंक अँड ड्राईव्ह' अंतर्गत 132 जणांवर पुण्यात कारवाई पोलिस आयुक्तालयात नेमणुकीस असलेल्या महिला पोलिस कर्मचारी अमृता हरबा, वैशाली कौरव, हर्षा चांदगुडे व प्रियांका राजे या थर्टी फस्टच्या रात्री बंदोबस्तासाठी फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील गोखले चौकात नेमणुकीस होत्या. एक लहान मूल पदपथावरून रडत जाताना दिसले. त्यांनी मुलाला स्वतःजवळच थांबवून विचारणा केली. तेव्हा त्याने ‘माझे नाव मंत्र आहे, माझी आई हरवली आहे’ असे सांगितले. मात्र त्यापेक्षा जास्त त्यास काही सांगता येत नसल्याने पोलिसांनी त्याला स्वतःजवळ थांबविले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दरम्यान, तेथून २०० मीटर अंतरावरच एक महिला रडत-रडत गोखले चौकाच्या दिशेने धावत जाताना दुसऱ्या महिला पोलिसाला दिसली. त्या महिलेने पोलिसाकडे मुलगा हरविल्याचे व त्यास शोधून देण्याची विनवणी केली. तेव्हा, महिला पोलिसाने त्यांना आधार देत, ‘तुम्ही रडू नका, तुमचा मुलगा पुढे थांबला आहे’ अशा शब्दात आधार दिला. त्यानंतर महिला पोलिस, संबंधित महिला तत्काळ पुढे गेल्या. तेव्हा पोलिस कर्मचारी अमृता हरबा व त्यांच्या सहकाऱ्यांनी महिलेकडे त्यांच्या मुलाला सुपूर्द केले. पोलिसांच्या तत्परतेबद्दल आनंदाश्रुने कृतज्ञता व्यक्त केली. पुणेकरांनो, पाणीपुरवठ्यात कपात होण्याची चिन्हे; अजित पवारांनी दिले संकेत Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

January 01, 2021 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3pKxlPB
Read More

Thursday, December 31, 2020

चिमुकल्यांमध्ये वाढतोय एकलकोंडेपणा; आक्रमकता तसेच भांडखोरवृत्ती होतेय वाढ

अमरावती : कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा, बंदिस्त झालेले जीवन, खेळावर आलेल्या मर्यादा या सर्व कारणांनी चिमुकल्यांच्या बालमनावर विविध प्रकारचे मानसिक आघात होत असल्याचे मानसशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. सतत घरी राहिल्याने एकलकोंडेपणा, आक्रमकता तसेच भांडखोरवृत्ती वाढत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

कोरोनानंतर उद्‌भवलेल्या परिस्थितीचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसणार, असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. त्याचा प्रत्यय आता येऊ लागला आहे. शाळा बंद असल्याने विद्यार्थी आपल्या भावना व्यक्त करू शकत नाहीत. खेळ बंद असल्याने मानसिक व भावनिक निचरा होत नाही. पर्यायाने आपल्या भावंडांसोबत भांडण करणे, वादविवाद करणे अशा अनेक मानसिक प्रवृत्ती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होत असल्याचे मानसशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

अधिक माहितीसाठी - साहस! कारंजातील दोन दिव्यांग करणार ‘कळसूबाई़’ सर; नव्या वर्षाच्या स्वागतासाठी उपक्रम

ऑनलाइन शिक्षणाचा दुष्परिणाम म्हणजे शिक्षणाव्यतिरिक्त अन्य कामांसाठी मोबाईल वापरण्याच्या वेळेत वाढ झाली आहे. गेमिंग, चॅटिंग यासारखे प्रकार वाढीस लागले आहेत. विशेष म्हणजे मोबाईलवरील ऑनलाइन वर्ग झाल्यानंतर मनोरंजन म्हणून विद्यार्थी टीव्हीडे वळले. त्यातून मग एकलकोंडेपणा, चिडचिडेपणा, भांडखोरवृत्ती बळावत आहे. 

विद्यार्थ्यांची भावनिक कोंडी
शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांची भावनिक कोंडी होत आहे. शाळेत मित्रांसोबत असताना तसेच खेळताना त्यांचा व्यायामासोबतच ताणतणावसुद्धा हलका होत असे. मात्र, वर्षभरापासून या सर्वांना ब्रेक लागला आहे. मुलांना किमान तासभर तरी आपल्या परिसरातील बागेत जाण्यास परवानगी देऊन खेळायला लावणे, मित्रांशी खेळू देणे असे प्रयोग पालकांनी करावे, मात्र सोशल डिस्टन्सिंग पाळूनच. 
- डॉ. अमोल गुल्हाने,
मानसोपचारतज्ञ

क्लिक करा - बेपत्ता झालेल्या कामगाराचा शोध होता सुरु अन् अचानक आढळली तलावाजवळ चप्पल; दृश्य बघून अंगाचा उडाला थरकाप

काय करावे?

मुलांना क्रिकेट, बॅडमिंटन यासारखे सोशल डिस्टन्सिंगचे खेळ खेळायला लावणे. त्यामुळे स्क्रीन टायमिंग कमी करण्यात मदत होईल. कुटुंबातील सदस्यांनी चिमुकल्यांच्या भावना ऐकून घेणे, लहानग्यांना झेपेल अशी घरगुती कामे करू द्यावी. त्यामुळे त्यांची करमणूक तर होईल शिवाय जबाबदारीचेही भान येईल. लहान-मोठ्यांनी एकमेकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करावा. चिमुकल्यांना एकदमच दुर्लक्षित करता कामा नये.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

चिमुकल्यांमध्ये वाढतोय एकलकोंडेपणा; आक्रमकता तसेच भांडखोरवृत्ती होतेय वाढ अमरावती : कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा, बंदिस्त झालेले जीवन, खेळावर आलेल्या मर्यादा या सर्व कारणांनी चिमुकल्यांच्या बालमनावर विविध प्रकारचे मानसिक आघात होत असल्याचे मानसशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. सतत घरी राहिल्याने एकलकोंडेपणा, आक्रमकता तसेच भांडखोरवृत्ती वाढत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. कोरोनानंतर उद्‌भवलेल्या परिस्थितीचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसणार, असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. त्याचा प्रत्यय आता येऊ लागला आहे. शाळा बंद असल्याने विद्यार्थी आपल्या भावना व्यक्त करू शकत नाहीत. खेळ बंद असल्याने मानसिक व भावनिक निचरा होत नाही. पर्यायाने आपल्या भावंडांसोबत भांडण करणे, वादविवाद करणे अशा अनेक मानसिक प्रवृत्ती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होत असल्याचे मानसशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. अधिक माहितीसाठी - साहस! कारंजातील दोन दिव्यांग करणार ‘कळसूबाई़’ सर; नव्या वर्षाच्या स्वागतासाठी उपक्रम ऑनलाइन शिक्षणाचा दुष्परिणाम म्हणजे शिक्षणाव्यतिरिक्त अन्य कामांसाठी मोबाईल वापरण्याच्या वेळेत वाढ झाली आहे. गेमिंग, चॅटिंग यासारखे प्रकार वाढीस लागले आहेत. विशेष म्हणजे मोबाईलवरील ऑनलाइन वर्ग झाल्यानंतर मनोरंजन म्हणून विद्यार्थी टीव्हीडे वळले. त्यातून मग एकलकोंडेपणा, चिडचिडेपणा, भांडखोरवृत्ती बळावत आहे.  विद्यार्थ्यांची भावनिक कोंडी शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांची भावनिक कोंडी होत आहे. शाळेत मित्रांसोबत असताना तसेच खेळताना त्यांचा व्यायामासोबतच ताणतणावसुद्धा हलका होत असे. मात्र, वर्षभरापासून या सर्वांना ब्रेक लागला आहे. मुलांना किमान तासभर तरी आपल्या परिसरातील बागेत जाण्यास परवानगी देऊन खेळायला लावणे, मित्रांशी खेळू देणे असे प्रयोग पालकांनी करावे, मात्र सोशल डिस्टन्सिंग पाळूनच.  - डॉ. अमोल गुल्हाने, मानसोपचारतज्ञ क्लिक करा - बेपत्ता झालेल्या कामगाराचा शोध होता सुरु अन् अचानक आढळली तलावाजवळ चप्पल; दृश्य बघून अंगाचा उडाला थरकाप काय करावे? मुलांना क्रिकेट, बॅडमिंटन यासारखे सोशल डिस्टन्सिंगचे खेळ खेळायला लावणे. त्यामुळे स्क्रीन टायमिंग कमी करण्यात मदत होईल. कुटुंबातील सदस्यांनी चिमुकल्यांच्या भावना ऐकून घेणे, लहानग्यांना झेपेल अशी घरगुती कामे करू द्यावी. त्यामुळे त्यांची करमणूक तर होईल शिवाय जबाबदारीचेही भान येईल. लहान-मोठ्यांनी एकमेकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करावा. चिमुकल्यांना एकदमच दुर्लक्षित करता कामा नये. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/34ZIuUY
Read More
एप्रिल ते डिसेंबरपर्यंत 500 कॅन्सर अन् कोरोना रुग्णांवर वरळी NSCI डोममध्ये उपचार

मुंबई: परळच्या टाटा कर्करोग रुग्णालयातून कर्करोग आणि कोरोना अशा दोन्ही आजारांशी झुंजणाऱ्या 510 रुग्णांना आतापर्यंत एनएससीआय डोम कोरोना केंद्रामध्ये उपचार देण्यात आले आहे. त्यातून जवळपास सर्वच्या सर्व यशस्वीरित्या बरे झाले आहेत. महत्वाची बाब म्हणजे वरळी एनएससीआय डोममध्ये कोविड बाधित एकही कर्करुग्ण दगावलेला नाही. त्यामुळे कोणताही गंभीर आजार असला तरी योग्यवेळी उपचार मिळाल्यास कोरोना बाधित रुग्ण बरा होत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

कोरोनाचा सामना करताना विशेषत: ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे किंवा कॅन्सर, डायबेटीस, ह्रदयविकार यांसारख्या सहव्याधी आहेत, त्यांना धोका कोरोनाचा धोका असल्याचे निष्पन्न झाले आहे. या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिकेने वरळी येथील नॅशनल स्पोर्टस्‌ क्लब ऑफ इंडिया येथे विकसित केलेल्या डोम कोरोना काळजी केंद्रात कर्करुग्णांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मुंबईत टाटा स्मृती कर्करोग उपचार रुग्णालयात देशभरातून विविध कर्करोगांनी ग्रस्त नागरिक उपचारांसाठी येतात. कर्करुग्णांमध्ये प्रतिकारशक्ती खालावलेली असते. त्यात कोरोनाची देखील लागण झाल्यास त्यांच्या जीवाला मोठा धोका असतो. त्यामुळे, टाटा रुग्णालयातील कोविड बाधित कर्करुग्णांना डोम कोरोना केंद्रामध्ये आणून उपचार केले जात आहेत.

550 जणांवर यशस्वी उपचार

टाटा रुग्णालयातून एनएससीआय डोम कोरोना केंद्रामध्ये आलेल्या कोविड बाधित कर्करुग्णांमध्ये अवघ्या दोन वर्ष वयाच्या चिमुरड्यापासून ते 77 वर्ष वयापर्यंतच्या वृद्ध रुग्णाचा समावेश आहे. देशातील जवळपास सर्व भागातून आलेल्या रुग्णांचा यात समावेश आहे. 550 एकूण कोरोना रुग्णांमध्ये जवळपास 40 नातेवाईक होते. कर्करोगग्रस्तांसोबत अनेकदा त्यांचे नातेवाईकही असतात. त्यातून त्यांनाही कोरोनाचा संसर्ग होतो. त्यामुळे त्यांच्यावर ही उपचार केले गेले आहेत. 

डोममध्ये एक ही मृत्यू नाही

सुदैवाने वरळी एनएससीआय डोममध्ये आतापर्यंत कोरोनासह कर्करोगावर उपचार घेणाऱ्या एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. ही अत्यंत दुर्मिळ बाब ठरली आहे असे वरळी एनएससीआय केंद्राचे कर्करोग कॉर्डिनेटर डॉ. याग्निक वाझा यांनी सांगितले आहे. 

हेही वाचा- Mumbai Temperature: मंगळवार ठरला मुंबईच्या या मोसमातील सर्वात थंड दिवस
 

एनएससीआयचे कर्करोग केंद्र आजपासून बंद 

दरम्यान, मुंबईतील रुग्ण कमी झाल्याने वरळी एनएससीआय डोममध्ये टाटा मेमोरियल रुग्णालयासह सुरू केलेले कर्करोग केंद्र आजपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, जर भविष्यात पुन्हा गरज पडल्यास ते तात्काळ तशाच सेवांसह सुरु केले जाईल. महाराष्ट्रासह इतर 14 ते 15 राज्यातून ही रुग्ण येत होते. बांग्लादेशच्या चार रुग्णांवर ही आपल्या येथे उपचार केले गेले. पण, आता ही संख्या कमी झाली आहे. कोरोनाचे रुग्ण वाढलेच तर मार्चपर्यंत एनएससीआय डोम सुरुच राहणार आहे असे ही डॉ. वाझा यांनी स्पष्ट केले आहे.

------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Treatment of 500 cancer and corona patients at Worli NSCI Dome from April to December

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

एप्रिल ते डिसेंबरपर्यंत 500 कॅन्सर अन् कोरोना रुग्णांवर वरळी NSCI डोममध्ये उपचार मुंबई: परळच्या टाटा कर्करोग रुग्णालयातून कर्करोग आणि कोरोना अशा दोन्ही आजारांशी झुंजणाऱ्या 510 रुग्णांना आतापर्यंत एनएससीआय डोम कोरोना केंद्रामध्ये उपचार देण्यात आले आहे. त्यातून जवळपास सर्वच्या सर्व यशस्वीरित्या बरे झाले आहेत. महत्वाची बाब म्हणजे वरळी एनएससीआय डोममध्ये कोविड बाधित एकही कर्करुग्ण दगावलेला नाही. त्यामुळे कोणताही गंभीर आजार असला तरी योग्यवेळी उपचार मिळाल्यास कोरोना बाधित रुग्ण बरा होत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. कोरोनाचा सामना करताना विशेषत: ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे किंवा कॅन्सर, डायबेटीस, ह्रदयविकार यांसारख्या सहव्याधी आहेत, त्यांना धोका कोरोनाचा धोका असल्याचे निष्पन्न झाले आहे. या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिकेने वरळी येथील नॅशनल स्पोर्टस्‌ क्लब ऑफ इंडिया येथे विकसित केलेल्या डोम कोरोना काळजी केंद्रात कर्करुग्णांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती.  मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. मुंबईत टाटा स्मृती कर्करोग उपचार रुग्णालयात देशभरातून विविध कर्करोगांनी ग्रस्त नागरिक उपचारांसाठी येतात. कर्करुग्णांमध्ये प्रतिकारशक्ती खालावलेली असते. त्यात कोरोनाची देखील लागण झाल्यास त्यांच्या जीवाला मोठा धोका असतो. त्यामुळे, टाटा रुग्णालयातील कोविड बाधित कर्करुग्णांना डोम कोरोना केंद्रामध्ये आणून उपचार केले जात आहेत. 550 जणांवर यशस्वी उपचार टाटा रुग्णालयातून एनएससीआय डोम कोरोना केंद्रामध्ये आलेल्या कोविड बाधित कर्करुग्णांमध्ये अवघ्या दोन वर्ष वयाच्या चिमुरड्यापासून ते 77 वर्ष वयापर्यंतच्या वृद्ध रुग्णाचा समावेश आहे. देशातील जवळपास सर्व भागातून आलेल्या रुग्णांचा यात समावेश आहे. 550 एकूण कोरोना रुग्णांमध्ये जवळपास 40 नातेवाईक होते. कर्करोगग्रस्तांसोबत अनेकदा त्यांचे नातेवाईकही असतात. त्यातून त्यांनाही कोरोनाचा संसर्ग होतो. त्यामुळे त्यांच्यावर ही उपचार केले गेले आहेत.  डोममध्ये एक ही मृत्यू नाही सुदैवाने वरळी एनएससीआय डोममध्ये आतापर्यंत कोरोनासह कर्करोगावर उपचार घेणाऱ्या एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. ही अत्यंत दुर्मिळ बाब ठरली आहे असे वरळी एनएससीआय केंद्राचे कर्करोग कॉर्डिनेटर डॉ. याग्निक वाझा यांनी सांगितले आहे.  हेही वाचा- Mumbai Temperature: मंगळवार ठरला मुंबईच्या या मोसमातील सर्वात थंड दिवस   एनएससीआयचे कर्करोग केंद्र आजपासून बंद  दरम्यान, मुंबईतील रुग्ण कमी झाल्याने वरळी एनएससीआय डोममध्ये टाटा मेमोरियल रुग्णालयासह सुरू केलेले कर्करोग केंद्र आजपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, जर भविष्यात पुन्हा गरज पडल्यास ते तात्काळ तशाच सेवांसह सुरु केले जाईल. महाराष्ट्रासह इतर 14 ते 15 राज्यातून ही रुग्ण येत होते. बांग्लादेशच्या चार रुग्णांवर ही आपल्या येथे उपचार केले गेले. पण, आता ही संख्या कमी झाली आहे. कोरोनाचे रुग्ण वाढलेच तर मार्चपर्यंत एनएससीआय डोम सुरुच राहणार आहे असे ही डॉ. वाझा यांनी स्पष्ट केले आहे. ------------------------------ (संपादन- पूजा विचारे) Treatment of 500 cancer and corona patients at Worli NSCI Dome from April to December News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2WWTez4
Read More
कोरोनातून बरे होण्यासाठी 55 दिवस ICUमध्ये राहिलेल्या व्यक्तीवर यशस्वी उपचार

मुंबईः तब्बल दोन महिने कोरोनासह इतर आजारांनी त्रस्त असलेल्या 46 वर्षीय व्यक्तीवर यशस्वी उपचार करुन त्याला पुन्हा जीवदान देण्यात मुंबईतील डॉक्टरांना यश आलं आहे.

जतिन संघवी या 46  वर्षीय ही व्यक्ती अत्‍यंत लठ्ठ होती. सोबत उच्‍च रक्‍तदाब, दमा आणि स्‍लीप एपनियाचा त्रास होता. ज्‍यामुळे उपचार करणे अत्‍यंत अवघड झाले. तो 15 ऑक्‍टोबर या दिवशी भाटिया रुग्णालयात दाखल झाल्यापासून 55 दिवस आयसीयूमध्‍ये होता. एका क्षणाला डॉक्‍टरांनी विषाणूपासून त्‍याला वाचवण्‍याची आशा सोडून दिली होती. त्‍याच्‍या शरीरामध्‍ये पाणी जमा झाले होते. त्याच्या वाढलेल्या वजनामुळे इतर तपासण्या करणेही कठीण जात होते.

हेही वाचा- नॉन कोविड रुग्णसेवेकडे जिल्हा आरोग्य यंत्रणेने लक्ष द्यावे, आरोग्यमंत्र्यांचे आदेश

या रुग्णाविषयी अधिक माहिती देताना डॉ. मनिष मवानी यांनी सांगितले की, या रुग्णावर सहज उपचार करता येणार नव्हते. वाढलेल्या वजनामुळे त्‍याच्‍या सीटीस्कॅनही योग्यरित्या करता आले नाही. त्याची तपासणी केली तेव्हा ऑक्सिजनची पातळी खालावली होती. त्‍याला 50 दिवस नॉन-इन्‍वेसिव्‍ह व्‍हेंटिलेटरवर ठेवण्‍यात आले. त्‍याला बेडवरून हलवणे देखील अवघड होते. हालचाल न झाल्‍यामुळे तो एकाच ठिकाणी खिळून बसेल. आम्‍ही फुफ्फुसाचे नुकसान कमी करण्‍यासाठी त्‍याला विशेष अॅण्‍टी-फायब्रोटिक औषधे देण्‍यास सुरूवात केली आणि त्‍याला 10 दिवस रेमडेसिवर देण्‍यात आले, तसेच प्‍लाझ्मा ही चढवण्यात आला.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

संघवी यांना कोविडच्‍या लक्षणांमधून पूर्णपणे बरे होण्‍यासाठी औषधोपचार आणि फिजियोथेरपी सुरू ठेवावी लागणार आहे. त्‍याचे 20 किग्रॅ वजन कमी झाल्‍यामुळे ते खूप आनंद झाला आहे. तसेच घरी त्‍याच्‍या कुटुंबासोबत नववर्ष स्‍वागताचा आनंद घेता येणार असल्‍यामुळे देखील त्‍यांना खूप आनंद झाला आहे. 

-----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Successful treatment person stays in ICU for 55 days to recover from corona

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोनातून बरे होण्यासाठी 55 दिवस ICUमध्ये राहिलेल्या व्यक्तीवर यशस्वी उपचार मुंबईः तब्बल दोन महिने कोरोनासह इतर आजारांनी त्रस्त असलेल्या 46 वर्षीय व्यक्तीवर यशस्वी उपचार करुन त्याला पुन्हा जीवदान देण्यात मुंबईतील डॉक्टरांना यश आलं आहे. जतिन संघवी या 46  वर्षीय ही व्यक्ती अत्‍यंत लठ्ठ होती. सोबत उच्‍च रक्‍तदाब, दमा आणि स्‍लीप एपनियाचा त्रास होता. ज्‍यामुळे उपचार करणे अत्‍यंत अवघड झाले. तो 15 ऑक्‍टोबर या दिवशी भाटिया रुग्णालयात दाखल झाल्यापासून 55 दिवस आयसीयूमध्‍ये होता. एका क्षणाला डॉक्‍टरांनी विषाणूपासून त्‍याला वाचवण्‍याची आशा सोडून दिली होती. त्‍याच्‍या शरीरामध्‍ये पाणी जमा झाले होते. त्याच्या वाढलेल्या वजनामुळे इतर तपासण्या करणेही कठीण जात होते. हेही वाचा- नॉन कोविड रुग्णसेवेकडे जिल्हा आरोग्य यंत्रणेने लक्ष द्यावे, आरोग्यमंत्र्यांचे आदेश या रुग्णाविषयी अधिक माहिती देताना डॉ. मनिष मवानी यांनी सांगितले की, या रुग्णावर सहज उपचार करता येणार नव्हते. वाढलेल्या वजनामुळे त्‍याच्‍या सीटीस्कॅनही योग्यरित्या करता आले नाही. त्याची तपासणी केली तेव्हा ऑक्सिजनची पातळी खालावली होती. त्‍याला 50 दिवस नॉन-इन्‍वेसिव्‍ह व्‍हेंटिलेटरवर ठेवण्‍यात आले. त्‍याला बेडवरून हलवणे देखील अवघड होते. हालचाल न झाल्‍यामुळे तो एकाच ठिकाणी खिळून बसेल. आम्‍ही फुफ्फुसाचे नुकसान कमी करण्‍यासाठी त्‍याला विशेष अॅण्‍टी-फायब्रोटिक औषधे देण्‍यास सुरूवात केली आणि त्‍याला 10 दिवस रेमडेसिवर देण्‍यात आले, तसेच प्‍लाझ्मा ही चढवण्यात आला. मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. संघवी यांना कोविडच्‍या लक्षणांमधून पूर्णपणे बरे होण्‍यासाठी औषधोपचार आणि फिजियोथेरपी सुरू ठेवावी लागणार आहे. त्‍याचे 20 किग्रॅ वजन कमी झाल्‍यामुळे ते खूप आनंद झाला आहे. तसेच घरी त्‍याच्‍या कुटुंबासोबत नववर्ष स्‍वागताचा आनंद घेता येणार असल्‍यामुळे देखील त्‍यांना खूप आनंद झाला आहे.  ----------------------------- (संपादन- पूजा विचारे) Successful treatment person stays in ICU for 55 days to recover from corona News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3pINwNF
Read More
Maha Metro Jobs: महा मेट्रोमध्ये विविध पदांची भरती; पगार १.२५ लाखापर्यंत!

Maharashtra Metro Rail Recruitment 2021: पुणे : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) मधील तंत्रज्ञांसह इतर अनेक पदांवर भरती करण्यात येणार आहे. या सरकारी नोकरीची अधिसूचना अधिकृत वेबसाइट mahametro.org वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. रिक्त पदांचा तपशील आणि अधिसूचनाबाबतची अधिक माहिती पुढे दिली आहे.

- 2021ला पृथ्वी होणार नष्ट; नॉस्ट्रेडॅमसची भविष्यवाणी ठरणार खरी?

पदांची माहिती - 
तंत्रज्ञ (टेक्निशियन) - इलेक्ट्रिकल, फिटर, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स, रेफ्रिजरेशन - एकूण ५३ पदे (वेतन - दरमहा २०,००० ते ६०,००० रुपये)
- स्टेशन कंट्रोलर / ट्रेन ऑपरेटर / ट्रेन कंट्रोलर - एकूण ५६ पदे (वेतन - दरमहा ३३००० ते १ लाख)
- सेक्शन इंजिनीयर (इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी) - ११ पदे (वेतन - दरमहा ४०,००० ते १.२५ लाख)
- कनिष्ठ अभियंता (ज्यूनियर इंजिनीयर) - (इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकेनिकल, सिव्हिल) - १९ पदे (वेतन - ३३००० ते दरमहा १ लाख रुपये)

- Govt Jobs: गुप्तचर विभागात मोठी भरती; गृह मंत्रालयाने मागविले अर्ज​

पात्रता -

तंत्रज्ञ - १० उत्तीर्ण उमेदवार ज्यांनी एनसीव्हीटी/एससीव्हीटी मान्यताप्राप्त संस्थेमधून आयटीआयचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. या पदासाठी १८ ते २५ वर्षे वयोमर्यादा आहे. 

स्टेशन कंट्रोलर / ट्रेन ऑपरेटर / ट्रेन कंट्रोलर आणि ज्युनियर इंजिनीयर - शासकीय मान्यताप्राप्त संस्थेमधून तीन वर्षांची संबंधित ट्रेडमधून इंजिनिअरिंग. या पदासाठी १८ ते २८ वर्षे वयोमर्यादा आहे.

सेक्शन इंजिनीयर - मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेडची चार वर्ष बीई किंवा बीटेक पदवी. या पदासाठी १८ ते २८ वर्षे वयोमर्यादा आहे. 

- महत्त्वाचे म्हणजे, आरक्षित वर्गासाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा शिथिल करण्यात येणार आहे.

- SSC-CGL 2020: SSCकडून अधिसूचना प्रसिद्ध; पदांसह जाणून घ्या इतर माहिती

असा करा अर्ज -
वरील सर्व पदांसाठी महाराष्ट्र मेट्रोची वेबसाइट (mahametro.org) वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत. ऑनलाईन अर्ज १४ डिसेंबर २०२० पासून सुरू झाले असून २१ जानेवारी २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.

- सर्व पदांसाठी सर्वसाधारण, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज फी ४०० रुपये आहे. अन्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी १५० आहे.

कशी होणार निवड?
तंत्रज्ञांच्या पदांची निवड केवळ लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. तर इतर पदांसाठीची निवड संगणक आधारित लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल.

- VSSC Recruitment 2021: ISROच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये ८० जागांसाठी भरती​

महत्त्वाच्या लिंक - 
- महा मेट्रो रिक्त पदांची (टेक्निशिअन) अधिसूचना पाहण्यासाठी येथे ► क्लिक करा
- इतर रिक्त पदांची अधिसूचना पाहण्यासाठी येथे ► क्लिक करा
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे ► क्लिक करा
- महा मेट्रोच्या वेबसाइटवर जाण्यासाठी येथे ► क्लिक करा

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Maha Metro Jobs: महा मेट्रोमध्ये विविध पदांची भरती; पगार १.२५ लाखापर्यंत! Maharashtra Metro Rail Recruitment 2021: पुणे : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) मधील तंत्रज्ञांसह इतर अनेक पदांवर भरती करण्यात येणार आहे. या सरकारी नोकरीची अधिसूचना अधिकृत वेबसाइट mahametro.org वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. रिक्त पदांचा तपशील आणि अधिसूचनाबाबतची अधिक माहिती पुढे दिली आहे. - 2021ला पृथ्वी होणार नष्ट; नॉस्ट्रेडॅमसची भविष्यवाणी ठरणार खरी? पदांची माहिती -  तंत्रज्ञ (टेक्निशियन) - इलेक्ट्रिकल, फिटर, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स, रेफ्रिजरेशन - एकूण ५३ पदे (वेतन - दरमहा २०,००० ते ६०,००० रुपये) - स्टेशन कंट्रोलर / ट्रेन ऑपरेटर / ट्रेन कंट्रोलर - एकूण ५६ पदे (वेतन - दरमहा ३३००० ते १ लाख) - सेक्शन इंजिनीयर (इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी) - ११ पदे (वेतन - दरमहा ४०,००० ते १.२५ लाख) - कनिष्ठ अभियंता (ज्यूनियर इंजिनीयर) - (इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकेनिकल, सिव्हिल) - १९ पदे (वेतन - ३३००० ते दरमहा १ लाख रुपये) - Govt Jobs: गुप्तचर विभागात मोठी भरती; गृह मंत्रालयाने मागविले अर्ज​ पात्रता - तंत्रज्ञ - १० उत्तीर्ण उमेदवार ज्यांनी एनसीव्हीटी/एससीव्हीटी मान्यताप्राप्त संस्थेमधून आयटीआयचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. या पदासाठी १८ ते २५ वर्षे वयोमर्यादा आहे.  स्टेशन कंट्रोलर / ट्रेन ऑपरेटर / ट्रेन कंट्रोलर आणि ज्युनियर इंजिनीयर - शासकीय मान्यताप्राप्त संस्थेमधून तीन वर्षांची संबंधित ट्रेडमधून इंजिनिअरिंग. या पदासाठी १८ ते २८ वर्षे वयोमर्यादा आहे. सेक्शन इंजिनीयर - मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेडची चार वर्ष बीई किंवा बीटेक पदवी. या पदासाठी १८ ते २८ वर्षे वयोमर्यादा आहे.  - महत्त्वाचे म्हणजे, आरक्षित वर्गासाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा शिथिल करण्यात येणार आहे. - SSC-CGL 2020: SSCकडून अधिसूचना प्रसिद्ध; पदांसह जाणून घ्या इतर माहिती असा करा अर्ज - वरील सर्व पदांसाठी महाराष्ट्र मेट्रोची वेबसाइट (mahametro.org) वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत. ऑनलाईन अर्ज १४ डिसेंबर २०२० पासून सुरू झाले असून २१ जानेवारी २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. - सर्व पदांसाठी सर्वसाधारण, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज फी ४०० रुपये आहे. अन्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी १५० आहे. कशी होणार निवड? तंत्रज्ञांच्या पदांची निवड केवळ लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. तर इतर पदांसाठीची निवड संगणक आधारित लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल. - VSSC Recruitment 2021: ISROच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये ८० जागांसाठी भरती​ महत्त्वाच्या लिंक -  - महा मेट्रो रिक्त पदांची (टेक्निशिअन) अधिसूचना पाहण्यासाठी येथे ► क्लिक करा - इतर रिक्त पदांची अधिसूचना पाहण्यासाठी येथे ► क्लिक करा - ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे ► क्लिक करा - महा मेट्रोच्या वेबसाइटवर जाण्यासाठी येथे ► क्लिक करा - एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Lb8Psc
Read More
आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 1 जानेवारी २०२१

पंचांग -
शुक्रवार : मार्गशीर्ष कृष्ण २, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, सूर्योदय ७.०८ सूर्यास्त ६.०८, चंद्रोदय रात्री ८.१६, चंद्रास्त सकाळी ८.५४, ख्रिस्ताब २०२१ प्रारंभ, भारतीय सौर पौष ११ शके १९४२.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८८० :  न्यू इंग्लिश स्कूल शाळेची पुण्यात स्थापना.
१९०८ : पुण्यात स्वतंत्रपणे शेतकी महाविद्यालय सुरू. 
१९१८ : सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती शांताबाई दाणी यांचा जन्म. 
१९२८ : लेखक डॉ. मधुकर आष्टीकर यांचा जन्म.
१९३२ : डॉ. ना. भि. परुळेकर यांनी ‘सकाळ’ हे वृत्तपत्र सुरू केले.
१९४३ : वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. रघुनाथ माशेलकर यांचा जन्म. 
१९५५ : प्रसद्ध भारतीय वैज्ञानिक डॉ. शांतिस्वरूप भटनागर यांचे निधन. 
१९८९ : ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत दिनकर साक्रीकर यांचे निधन.
२००० : पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयाचे सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण.

दिनमान -
मेष : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.
वृषभ : जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
मिथुन : जुनी येणी वसूल होतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
कर्क : आरोग्य उत्तम राहील. नवीन परिचय होतील. वैवाहिक सौख्य लाभेल.
सिंह : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंवर मात कराल.संततिसौख्य लाभेल. 
कन्या : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. महत्त्वाचे पत्रव्यवहार पूर्ण होतील.
तूळ : नोकरीत चांगली स्थिती राहील. शासकीय कामे मार्गी लागतील.
वृश्‍चिक : काहींना गुरुकृपा लाभेल. प्रवासाचे योग येतील. हितशत्रूंवर मात कराल.
धनू : खर्चाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.
मकर : वैवाहिक सौख्य लाभेल. आपली मते इतरांना पटवून द्याल.
कुंभ : आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
मीन : संततीचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल. आरोग्याच्या तक्रारी वाढतील.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 1 जानेवारी २०२१ पंचांग - शुक्रवार : मार्गशीर्ष कृष्ण २, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, सूर्योदय ७.०८ सूर्यास्त ६.०८, चंद्रोदय रात्री ८.१६, चंद्रास्त सकाळी ८.५४, ख्रिस्ताब २०२१ प्रारंभ, भारतीय सौर पौष ११ शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १८८० :  न्यू इंग्लिश स्कूल शाळेची पुण्यात स्थापना. १९०८ : पुण्यात स्वतंत्रपणे शेतकी महाविद्यालय सुरू.  १९१८ : सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती शांताबाई दाणी यांचा जन्म.  १९२८ : लेखक डॉ. मधुकर आष्टीकर यांचा जन्म. १९३२ : डॉ. ना. भि. परुळेकर यांनी ‘सकाळ’ हे वृत्तपत्र सुरू केले. १९४३ : वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. रघुनाथ माशेलकर यांचा जन्म.  १९५५ : प्रसद्ध भारतीय वैज्ञानिक डॉ. शांतिस्वरूप भटनागर यांचे निधन.  १९८९ : ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत दिनकर साक्रीकर यांचे निधन. २००० : पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयाचे सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण. दिनमान - मेष : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. वृषभ : जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मिथुन : जुनी येणी वसूल होतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. कर्क : आरोग्य उत्तम राहील. नवीन परिचय होतील. वैवाहिक सौख्य लाभेल. सिंह : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंवर मात कराल.संततिसौख्य लाभेल.  कन्या : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. महत्त्वाचे पत्रव्यवहार पूर्ण होतील. तूळ : नोकरीत चांगली स्थिती राहील. शासकीय कामे मार्गी लागतील. वृश्‍चिक : काहींना गुरुकृपा लाभेल. प्रवासाचे योग येतील. हितशत्रूंवर मात कराल. धनू : खर्चाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. मकर : वैवाहिक सौख्य लाभेल. आपली मते इतरांना पटवून द्याल. कुंभ : आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मीन : संततीचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल. आरोग्याच्या तक्रारी वाढतील. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/381a7Pg
Read More
मोसंबी उत्पादकांच्या हाती भोपळा; संत्रा उत्पादकांनाही तुटपुंजी मदत, विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक

जलालखेडा (जि. नागपूर) : पिकांचे नुकसान झाले तर आर्थिक अडचणीतून सावरण्यासाठी शेतकरी ऐपत नसताना खिशातील रक्कम खर्च करून पिकांचा विमा काढतो. यासाठी सरकारही निधी देऊन त्यांची मदत करतात. परंतु, पिकांचे नुकसान झाले व शासनाच्या सर्वेक्षणात नुकसान झाल्याचे स्पष्ट असताना शेतकऱ्यांना विमा कंपनी विम्याचे लाभ देण्यास टाळाटाळ करतात.

२०१९-२० मधील मृग बहरातील संत्रा व मोसंबी या फळपिकांचा शेतकऱ्यांनी विमा काढला. पण, नुकसान होऊनही मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना शून्य रक्कम मिळाली तर संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना अतिशय तुटपुंजी मदत देण्यात आली.

अधिक वाचा - अति घाई संकटात नेई! शासनाची घाई लोकप्रतिनिधींच्या मुळावर; थेट सरपंच निवडीचा निर्णय रद्द

नरखेड तालुक्यातील ३०३ मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी २०१९-२० मधील मृग बहाराच्या पिकांसाठी विमा काढला होता. २६८.७४८५ हेक्टरमधील पिकांसाठी शेतकऱ्यांनी १० लाख ३४ हजार ६८१ रुपये विमा कंपनीकडे भरले होते. तर राज्य शासन व केंद्र शासनाने यासाठी प्रत्येकी १४६९२४.३३ रुपये विमा कंपनीकडे जमा केले होते. या पिकांच्या विम्यासाठी कंपनीला १३२८५३०.३८ रुपये मिळाले होते.

यात शेतकऱ्यांच्या पिकांचा विमा २०६९३६३४.५० रुपये होता. पण, नुकसान होऊनही या ३०३ मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना रुपयाचीही मदत मिळाली नाही. तालुक्यातील सहाही मंडळातील १६७१.१७२६२ हेक्टरमधील संत्रा या फळपिकाचा १०,८०,४०,५५७.२४ रुपयांचा विमा काढण्यात आला होता.

परंतु, सहाही मंडळातील पिकांचे नुकसान होऊनसुद्धा विमा कंपनीने जलालखेडा मंडळातील १३३ संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना १२७८९५२.७४ रुपये, मोवाड मंडळातील ३६९ शेतकऱ्यांना ३३७७०६४.२५ रुपये तर सावरगाव मंडळातील ५२५ शेतकऱ्यांना ५४४९५०९ रुपये अशा एकूण तीन मंडळातील १०२७ शेतकऱ्यांना १०१०५५२५.९९ रुपयांचा तुटपुंजा लाभ दिला. तर तीन मंडळातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना रुपयाही देण्यात आलेला नाही.

जाणून घ्या - जळीतकांडाचा उलगडा : मृत महिलेने सांगितलेला घटनाक्रम पूर्णतः चुकीचा; हे आहे सत्य कराण

निव्वळ दिशाभूल

नरखेड तालुक्यातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून नुकसानभरपाईपासून वंचित ठेवण्यात आले. तर संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत देण्यात आली. शासनाकडून याबाबत चौकशी करावी तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांना सुद्धा या प्रकरणाची माहिती देण्यात येईल. तसेच विमा कंपनीकडून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली तो आकडा पाहिल्यानंतर कंपनीने शेतकऱ्यांकडून वसुली किती केली व परतावा किती दिला, हे लक्षात येते. ही शेतकऱ्यांची निव्वळ दिशाभूल असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मोसंबी उत्पादकांच्या हाती भोपळा; संत्रा उत्पादकांनाही तुटपुंजी मदत, विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक जलालखेडा (जि. नागपूर) : पिकांचे नुकसान झाले तर आर्थिक अडचणीतून सावरण्यासाठी शेतकरी ऐपत नसताना खिशातील रक्कम खर्च करून पिकांचा विमा काढतो. यासाठी सरकारही निधी देऊन त्यांची मदत करतात. परंतु, पिकांचे नुकसान झाले व शासनाच्या सर्वेक्षणात नुकसान झाल्याचे स्पष्ट असताना शेतकऱ्यांना विमा कंपनी विम्याचे लाभ देण्यास टाळाटाळ करतात. २०१९-२० मधील मृग बहरातील संत्रा व मोसंबी या फळपिकांचा शेतकऱ्यांनी विमा काढला. पण, नुकसान होऊनही मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना शून्य रक्कम मिळाली तर संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना अतिशय तुटपुंजी मदत देण्यात आली. अधिक वाचा - अति घाई संकटात नेई! शासनाची घाई लोकप्रतिनिधींच्या मुळावर; थेट सरपंच निवडीचा निर्णय रद्द नरखेड तालुक्यातील ३०३ मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी २०१९-२० मधील मृग बहाराच्या पिकांसाठी विमा काढला होता. २६८.७४८५ हेक्टरमधील पिकांसाठी शेतकऱ्यांनी १० लाख ३४ हजार ६८१ रुपये विमा कंपनीकडे भरले होते. तर राज्य शासन व केंद्र शासनाने यासाठी प्रत्येकी १४६९२४.३३ रुपये विमा कंपनीकडे जमा केले होते. या पिकांच्या विम्यासाठी कंपनीला १३२८५३०.३८ रुपये मिळाले होते. यात शेतकऱ्यांच्या पिकांचा विमा २०६९३६३४.५० रुपये होता. पण, नुकसान होऊनही या ३०३ मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना रुपयाचीही मदत मिळाली नाही. तालुक्यातील सहाही मंडळातील १६७१.१७२६२ हेक्टरमधील संत्रा या फळपिकाचा १०,८०,४०,५५७.२४ रुपयांचा विमा काढण्यात आला होता. परंतु, सहाही मंडळातील पिकांचे नुकसान होऊनसुद्धा विमा कंपनीने जलालखेडा मंडळातील १३३ संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना १२७८९५२.७४ रुपये, मोवाड मंडळातील ३६९ शेतकऱ्यांना ३३७७०६४.२५ रुपये तर सावरगाव मंडळातील ५२५ शेतकऱ्यांना ५४४९५०९ रुपये अशा एकूण तीन मंडळातील १०२७ शेतकऱ्यांना १०१०५५२५.९९ रुपयांचा तुटपुंजा लाभ दिला. तर तीन मंडळातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना रुपयाही देण्यात आलेला नाही. जाणून घ्या - जळीतकांडाचा उलगडा : मृत महिलेने सांगितलेला घटनाक्रम पूर्णतः चुकीचा; हे आहे सत्य कराण निव्वळ दिशाभूल नरखेड तालुक्यातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून नुकसानभरपाईपासून वंचित ठेवण्यात आले. तर संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत देण्यात आली. शासनाकडून याबाबत चौकशी करावी तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांना सुद्धा या प्रकरणाची माहिती देण्यात येईल. तसेच विमा कंपनीकडून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली तो आकडा पाहिल्यानंतर कंपनीने शेतकऱ्यांकडून वसुली किती केली व परतावा किती दिला, हे लक्षात येते. ही शेतकऱ्यांची निव्वळ दिशाभूल असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. संपादन - नीलेश डाखोरे News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38RoB3t
Read More