Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, November 29, 2020

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 30 नोव्हेंबर

पंचांग -
सोमवार - कार्तिक शुद्ध १५, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ६.५१ सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय सायंकाळी ६, चंद्रास्त सकाळी ७.२५, कार्तिकस्नान समाप्ती, तुलसीविवाह समाप्ती, (पौर्णमा समाप्ती दुपारी २.५९), भारतीय सौर मार्गशीर्ष ९ शके १९४२.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९९५ - ख्यातनाम साहित्यिक, विचारवंत व स्वातंत्र्यसैनिक वामनराव कृष्णाजी चोरघडे यांचे निधन.
१९९९ - वाराणसीच्या हिंदू विश्‍व विद्यालयातील वेद विभागाचे निवृत्त अध्यक्ष घनपाठी डॉ. विश्‍वनाथभट्ट देव यांचे निधन.
२००० - रेल्वेच्या रुळांमध्ये प्रीस्ट्रेस्ड काँक्रीट स्लीपरचा प्रथम वापर करण्यास प्रारंभ करणारे स्थापत्य अभियंते आणि रावळगाव साखर कारखान्याचे माजी संचालक विष्णू पुरुषोत्तम लिमये यांचे निधन.
२००० - पाच अंतराळवीर आणि महाकाय सौरपंखे घेऊन ‘इन्डेव्हर’ या अंतराळयानाने फ्लोरिडातील केप कॅनव्हेराल येथून आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानकाच्या दिशेने उड्डाण केले. या यानाबरोबर जगातील सर्वांत शक्तिशाली अंतराळयानाचे सौरपंख पाठविण्यात आले.
२००३ - रत्नाकर मतकरी (नाट्यलेखन) व भालचंद्र पेंढारकर (नाट्यसंगीत) यांना संगीत अकादमी पुरस्कार जाहीर.

दिनमान -
मेष : आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. व्यवसायामध्ये धाडस करायला हरकत नाही.
वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.
मिथुन : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल.
कर्क : कलेच्या क्षेत्रात यश मिळेल. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल.
सिंह : शासकीय कामे मार्गी लागतील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
कन्या : तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली संधी लाभणार आहे. प्रवास सुखकर होतील.
तूळ : व्यवसायामध्ये अडचणी जाणवतील. अचानक धनलाभाची शक्‍यता आहे.
वृश्‍चिक : कौटुंबिक सौख्य लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
धनू : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. हितशत्रूंवर मात कराल.
मकर : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. नवीन स्नेहसंबंध जुळतील.
कुंभ : व्यवसायातील प्रश्‍न मार्गी लावू शकाल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.
मीन : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. प्रवासाचे योग येतील.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 30 नोव्हेंबर पंचांग - सोमवार - कार्तिक शुद्ध १५, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ६.५१ सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय सायंकाळी ६, चंद्रास्त सकाळी ७.२५, कार्तिकस्नान समाप्ती, तुलसीविवाह समाप्ती, (पौर्णमा समाप्ती दुपारी २.५९), भारतीय सौर मार्गशीर्ष ९ शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १९९५ - ख्यातनाम साहित्यिक, विचारवंत व स्वातंत्र्यसैनिक वामनराव कृष्णाजी चोरघडे यांचे निधन. १९९९ - वाराणसीच्या हिंदू विश्‍व विद्यालयातील वेद विभागाचे निवृत्त अध्यक्ष घनपाठी डॉ. विश्‍वनाथभट्ट देव यांचे निधन. २००० - रेल्वेच्या रुळांमध्ये प्रीस्ट्रेस्ड काँक्रीट स्लीपरचा प्रथम वापर करण्यास प्रारंभ करणारे स्थापत्य अभियंते आणि रावळगाव साखर कारखान्याचे माजी संचालक विष्णू पुरुषोत्तम लिमये यांचे निधन. २००० - पाच अंतराळवीर आणि महाकाय सौरपंखे घेऊन ‘इन्डेव्हर’ या अंतराळयानाने फ्लोरिडातील केप कॅनव्हेराल येथून आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानकाच्या दिशेने उड्डाण केले. या यानाबरोबर जगातील सर्वांत शक्तिशाली अंतराळयानाचे सौरपंख पाठविण्यात आले. २००३ - रत्नाकर मतकरी (नाट्यलेखन) व भालचंद्र पेंढारकर (नाट्यसंगीत) यांना संगीत अकादमी पुरस्कार जाहीर. दिनमान - मेष : आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. व्यवसायामध्ये धाडस करायला हरकत नाही. वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील. मिथुन : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. कर्क : कलेच्या क्षेत्रात यश मिळेल. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. सिंह : शासकीय कामे मार्गी लागतील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. कन्या : तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली संधी लाभणार आहे. प्रवास सुखकर होतील. तूळ : व्यवसायामध्ये अडचणी जाणवतील. अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. वृश्‍चिक : कौटुंबिक सौख्य लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. धनू : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. हितशत्रूंवर मात कराल. मकर : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. नवीन स्नेहसंबंध जुळतील. कुंभ : व्यवसायातील प्रश्‍न मार्गी लावू शकाल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. मीन : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. प्रवासाचे योग येतील. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3fOV7X3
Read More
प्रेरणादायी! आदिवासी गावातील चिमुकल्यांमध्ये होतेय कलेची पेरणी; बोधी फाउंडेशनचा उपक्रम 

नागपूर : आदिवासीं समाज कलाप्रेमी आहे. या संस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे, परंतु काळ बदलतोय, तशा कलांचा ऱ्हास होताना दिसतो. काही संस्थांप्रेमी आदिवासीपासून तर जुन्या कला, लोककला जिवंत ठेवण्यासाठी अथक प्रयत्न करत असतात. नुकतेच बोधी फाउंडेशनतर्फे शहरी संस्कृतीपासून दूर असलेल्या एका आदिवासी गावात कलेचा गंध नसलेल्या चिमुकल्यांपासून तर युवकांमध्ये रंगमंचीय कलेची पेरणी करण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. 

२१ नोव्हेंबरपासून जंगलाने वेढलेल्या काथलाबोडी या गावात निवासी नाट्य, नृत्य प्रशिक्षण शिबराली सुरूवात झाली आहे.गावतील आदिवासी बांधव सामाजिक सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न आहेत. त्यांच्या बोलीभाषा वेगवेगळ्या आहेत. परंतु संस्कृतीचा गाभा एक आहे. आदिवासी कलांमध्ये वारलींचा तारपा, बोहाडा, कोकणांचा पावरा, दंडारीनृत्य,गोंडीनृत्य आदींसह आदिवासींनी नवनवीन कलांना जन्म दिला आहे. 

हेही वाचा - काय सांगता! आज रविवार आहे, अंत्यसंस्कार विधी होणार नाही! ही आहे अडचण

या संस्कृतीची कला जोपासण्यासोबतच नाट्य कलेचे आधुनिक तंत्र या मुलांना शिकवण्याचा ध्यास बोधीने घेतला आहे. दहा दिवस चालणाऱ्या या शिबिरात नाटककार वीरेंद्र गणविर, बौद्ध कलेचे अभ्यासक सुरेंद्र वानखेडे, राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या स्नेहलता तागडे, पुणे फिल्म इन्स्टिट्यूटचे तथागत गायकवाड यांच्यासह अतुल सोमकुंवर, धम्मदिप वासनिक, गीतेश अंनभोरे यांनी यांनी काथलाबोटी येथील चिमुकल्यांसह युवकांना कलेचे धडे दिले. 

शिबीर संचालक बोधी फाऊंडेशनच्या अर्चना खोब्रागडे आहेत. नाट्य शिबिरात ‘नगं र बाब शाळा’ , थेंब थेंब श्वास ही दोन बालनाट्य बसविण्यात आली आहेत. आदिवासी संस्कृतीचे लोकसंगीत, गोंडी लोक नृत्याचे सादरीकरण समारोपीय सोहळ्यात सादर करण्यात येणार आहे. बोधी फाऊंडेशनचे संयोजक ललित खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात शिबिरासाठी रिशील ढोबळे, आशिष दुर्गे, अस्मिता पाटिल यांच्यासह व इतर परिश्रम घेत आहेत.

क्लिक करा - सावधान! .फेसबूकच्या `मार्केट प्लेस’वरून खरेदी करताय? होऊ शकते लाखोंची फसवणूक

काथलाबोडी हे गाव नागपूर जिल्ह्यात आहे. परंतु या गावाचा कलात्मक विकास झाला नाही. या गावातील मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी तयार करण्यासोबतच क्रिडा तसेच कलेचे धडे देऊन गावातील कलेला वाट मोकळी करून देण्याचा हा प्रयत्न आहे. लहान मुलांमध्ये सुप्त गुण असतात. मुलांमध्ये कलेची आवड निर्माण झाली तर ज्ञान संपादनाच्या वृत्ती वाढीस लागेल. कलेतून ज्ञानलालसा निर्माण करण्याचा प्रयत्न या शिबिरातून करण्यात येत आहे.
-अर्चना खोब्रागडे,
 शिबीर संचालक (बोधी फाऊंडेशन, नागपूर)

संपादन - अथर्व महांकाळ 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

प्रेरणादायी! आदिवासी गावातील चिमुकल्यांमध्ये होतेय कलेची पेरणी; बोधी फाउंडेशनचा उपक्रम  नागपूर : आदिवासीं समाज कलाप्रेमी आहे. या संस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे, परंतु काळ बदलतोय, तशा कलांचा ऱ्हास होताना दिसतो. काही संस्थांप्रेमी आदिवासीपासून तर जुन्या कला, लोककला जिवंत ठेवण्यासाठी अथक प्रयत्न करत असतात. नुकतेच बोधी फाउंडेशनतर्फे शहरी संस्कृतीपासून दूर असलेल्या एका आदिवासी गावात कलेचा गंध नसलेल्या चिमुकल्यांपासून तर युवकांमध्ये रंगमंचीय कलेची पेरणी करण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे.  २१ नोव्हेंबरपासून जंगलाने वेढलेल्या काथलाबोडी या गावात निवासी नाट्य, नृत्य प्रशिक्षण शिबराली सुरूवात झाली आहे.गावतील आदिवासी बांधव सामाजिक सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न आहेत. त्यांच्या बोलीभाषा वेगवेगळ्या आहेत. परंतु संस्कृतीचा गाभा एक आहे. आदिवासी कलांमध्ये वारलींचा तारपा, बोहाडा, कोकणांचा पावरा, दंडारीनृत्य,गोंडीनृत्य आदींसह आदिवासींनी नवनवीन कलांना जन्म दिला आहे.  हेही वाचा - काय सांगता! आज रविवार आहे, अंत्यसंस्कार विधी होणार नाही! ही आहे अडचण या संस्कृतीची कला जोपासण्यासोबतच नाट्य कलेचे आधुनिक तंत्र या मुलांना शिकवण्याचा ध्यास बोधीने घेतला आहे. दहा दिवस चालणाऱ्या या शिबिरात नाटककार वीरेंद्र गणविर, बौद्ध कलेचे अभ्यासक सुरेंद्र वानखेडे, राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या स्नेहलता तागडे, पुणे फिल्म इन्स्टिट्यूटचे तथागत गायकवाड यांच्यासह अतुल सोमकुंवर, धम्मदिप वासनिक, गीतेश अंनभोरे यांनी यांनी काथलाबोटी येथील चिमुकल्यांसह युवकांना कलेचे धडे दिले.  शिबीर संचालक बोधी फाऊंडेशनच्या अर्चना खोब्रागडे आहेत. नाट्य शिबिरात ‘नगं र बाब शाळा’ , थेंब थेंब श्वास ही दोन बालनाट्य बसविण्यात आली आहेत. आदिवासी संस्कृतीचे लोकसंगीत, गोंडी लोक नृत्याचे सादरीकरण समारोपीय सोहळ्यात सादर करण्यात येणार आहे. बोधी फाऊंडेशनचे संयोजक ललित खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात शिबिरासाठी रिशील ढोबळे, आशिष दुर्गे, अस्मिता पाटिल यांच्यासह व इतर परिश्रम घेत आहेत. क्लिक करा - सावधान! .फेसबूकच्या `मार्केट प्लेस’वरून खरेदी करताय? होऊ शकते लाखोंची फसवणूक काथलाबोडी हे गाव नागपूर जिल्ह्यात आहे. परंतु या गावाचा कलात्मक विकास झाला नाही. या गावातील मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी तयार करण्यासोबतच क्रिडा तसेच कलेचे धडे देऊन गावातील कलेला वाट मोकळी करून देण्याचा हा प्रयत्न आहे. लहान मुलांमध्ये सुप्त गुण असतात. मुलांमध्ये कलेची आवड निर्माण झाली तर ज्ञान संपादनाच्या वृत्ती वाढीस लागेल. कलेतून ज्ञानलालसा निर्माण करण्याचा प्रयत्न या शिबिरातून करण्यात येत आहे. -अर्चना खोब्रागडे,  शिबीर संचालक (बोधी फाऊंडेशन, नागपूर) संपादन - अथर्व महांकाळ  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3fLRhy3
Read More
मालवणाचा विकास आता कोटीत ः खासदार राऊत

मालवण (सिंधुदुर्ग) - शहरात सुमारे पाच कोटी निधीतून विविध विकासकामांचे भूमिपूजन पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर व आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आले. शहराचा विकास आता लाखात नव्हे तर कोटीत होईल, असे सांगत शहराच्या विकासासाठी अधिकाधिक निधी देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे खासदार राऊत यांनी स्पष्ट केले. आमदार नाईक, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर शहराच्या विकासाच्या दृष्टीने जी कामे सुचवतील ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री सामंत यांनी स्पष्ट केले. 

यावेळी संदेश पारकर, संजय पडते, अतुल रावराणे, शिंदे, जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, नगरसेवक मंदार केणी, सुदेश आचरेकर, नितीन वाळके, दीपक पाटकर, पंकज सादये, गणेश कुशे, जगदीश गावकर, आप्पा लुडबे, आरोग्य सभापती पूजा सरकारे, तृप्ती मयेकर, पूजा करलकर, आकांक्षा शिरपुटे, दर्शना कासवकर, सुनीता जाधव, जोगी, कॉंग्रेसचे बाळू अंधारी, पल्लवी तारी, सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत व अन्य मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन ऍड. पलाश चव्हाण यांनी केले. 

श्री. केसरकर म्हणाले, ""जिल्ह्यात ठेकेदारांची लॉबी कार्यरत असल्याने एक ठेकेदार अनेक कामे घेत असल्याने ती अपूर्ण राहत आहेत. हे जिल्ह्याला लागलेले ग्रहण आहे. ठेकेदारांना पालकमंत्री वठणीवर आणतील.'' श्री. नाईक म्हणाले, ""येथील रस्त्यांबाबत जनतेची नाराजी आपण जाणून आहोत. या रस्त्यांची कामे मार्गी लावण्यात येणार आहेत. मालवण विकसित व्हावे अशी नागरिकांची इच्छा असून फिश अक्वेरियम, नळपाणी योजना, सुसज्ज जेटी, बसस्थानक व सिनेमागृह विविध कामे येत्या काळात पूर्ण होतील.'' यावेळी नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी सर्व कामांची माहिती देत आपण पाहिलेले म्युझिकल फाउंटनचे स्वप्न आज पूर्ण झाले असे सांगत सर्वांचे आभार मानले. 

या कामांना सुरुवात 
अग्निशमन सेवा आणीबाणीच्या सेवांचे बळकटीकरण योजनेतून येथील पालिकेत अग्निशमन केंद्र व कर्मचारी निवासस्थान इमारत बांधकाम या प्रकल्पासाठी 2 कोटी एक लाख 4 हजार निधी मंजूर. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान जिल्हास्तर योजनेतून 1 कोटी 81 लाख 37 हजार निधीतून सोमवारपेठ येथे भाजी मार्केट इमारत बांधकाम करणे. वैशिष्टपूर्ण योजनेतून 1 कोटी 25 लाख निधीतून धुरीवाडा साईमंदिर जवळ पालिकेचे जलतरण प्रशिक्षण व क्रीडा संकुल ठिकाणी प्रमाणित बॅडमिंटन हॉल उभारणी. या तीन प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले. 

सुदेश आचरेकरांना खुली ऑफर 
पालकमंत्री सामंत व खासदार राऊत यांनी आपल्या भाषणात सुदेश आचरेकर यांचे नाव घेत शाब्दिक टोलेबाजी केली. पालकमंत्री सामंत म्हणाले, ""आमदार नाईक यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी मालवणात आणण्यासाठी घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे. मालवणचे वैभव आणखी वाढणार आहे. माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी आता विचार करावा.'' यावर आचरेकर यांनी हात जोडले. पालकमंत्री यांनी, नुसते हात जोडू नका, तर यावर विचार करा. आपल्या भाषणाचा समारोप करतानाही पालकमंत्र्यांनी पुन्हा आचरेकर यांना सूचित करत विचार करा आणि निर्णय घ्या, असे सांगितले. पालकमंत्र्यांनी आचरेकरांना शिवसेनेत येण्याची खुली ऑफर सर्वांसमक्ष दिली. 
 

- संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मालवणाचा विकास आता कोटीत ः खासदार राऊत मालवण (सिंधुदुर्ग) - शहरात सुमारे पाच कोटी निधीतून विविध विकासकामांचे भूमिपूजन पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर व आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आले. शहराचा विकास आता लाखात नव्हे तर कोटीत होईल, असे सांगत शहराच्या विकासासाठी अधिकाधिक निधी देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे खासदार राऊत यांनी स्पष्ट केले. आमदार नाईक, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर शहराच्या विकासाच्या दृष्टीने जी कामे सुचवतील ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.  यावेळी संदेश पारकर, संजय पडते, अतुल रावराणे, शिंदे, जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, नगरसेवक मंदार केणी, सुदेश आचरेकर, नितीन वाळके, दीपक पाटकर, पंकज सादये, गणेश कुशे, जगदीश गावकर, आप्पा लुडबे, आरोग्य सभापती पूजा सरकारे, तृप्ती मयेकर, पूजा करलकर, आकांक्षा शिरपुटे, दर्शना कासवकर, सुनीता जाधव, जोगी, कॉंग्रेसचे बाळू अंधारी, पल्लवी तारी, सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत व अन्य मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन ऍड. पलाश चव्हाण यांनी केले.  श्री. केसरकर म्हणाले, ""जिल्ह्यात ठेकेदारांची लॉबी कार्यरत असल्याने एक ठेकेदार अनेक कामे घेत असल्याने ती अपूर्ण राहत आहेत. हे जिल्ह्याला लागलेले ग्रहण आहे. ठेकेदारांना पालकमंत्री वठणीवर आणतील.'' श्री. नाईक म्हणाले, ""येथील रस्त्यांबाबत जनतेची नाराजी आपण जाणून आहोत. या रस्त्यांची कामे मार्गी लावण्यात येणार आहेत. मालवण विकसित व्हावे अशी नागरिकांची इच्छा असून फिश अक्वेरियम, नळपाणी योजना, सुसज्ज जेटी, बसस्थानक व सिनेमागृह विविध कामे येत्या काळात पूर्ण होतील.'' यावेळी नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी सर्व कामांची माहिती देत आपण पाहिलेले म्युझिकल फाउंटनचे स्वप्न आज पूर्ण झाले असे सांगत सर्वांचे आभार मानले.  या कामांना सुरुवात  अग्निशमन सेवा आणीबाणीच्या सेवांचे बळकटीकरण योजनेतून येथील पालिकेत अग्निशमन केंद्र व कर्मचारी निवासस्थान इमारत बांधकाम या प्रकल्पासाठी 2 कोटी एक लाख 4 हजार निधी मंजूर. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान जिल्हास्तर योजनेतून 1 कोटी 81 लाख 37 हजार निधीतून सोमवारपेठ येथे भाजी मार्केट इमारत बांधकाम करणे. वैशिष्टपूर्ण योजनेतून 1 कोटी 25 लाख निधीतून धुरीवाडा साईमंदिर जवळ पालिकेचे जलतरण प्रशिक्षण व क्रीडा संकुल ठिकाणी प्रमाणित बॅडमिंटन हॉल उभारणी. या तीन प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले.  सुदेश आचरेकरांना खुली ऑफर  पालकमंत्री सामंत व खासदार राऊत यांनी आपल्या भाषणात सुदेश आचरेकर यांचे नाव घेत शाब्दिक टोलेबाजी केली. पालकमंत्री सामंत म्हणाले, ""आमदार नाईक यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी मालवणात आणण्यासाठी घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे. मालवणचे वैभव आणखी वाढणार आहे. माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी आता विचार करावा.'' यावर आचरेकर यांनी हात जोडले. पालकमंत्री यांनी, नुसते हात जोडू नका, तर यावर विचार करा. आपल्या भाषणाचा समारोप करतानाही पालकमंत्र्यांनी पुन्हा आचरेकर यांना सूचित करत विचार करा आणि निर्णय घ्या, असे सांगितले. पालकमंत्र्यांनी आचरेकरांना शिवसेनेत येण्याची खुली ऑफर सर्वांसमक्ष दिली.    - संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/37isDBb
Read More
दुसरी लाट, लॉकडाउन आणि तारतम्य!

राज्यासह पुणे शहरात दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येईल, अशी चर्चा आहे. ही लाट रोखण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. पुन्हा लॉकडाउनचा पर्याय कोणालाच परवडणारा नाही, त्याऐवजी मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंग ही त्रिसूत्री पाळत कोरोनाचा तारतम्याने सामना करणेच सर्वांच्या हिताचे आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरात दररोज कोरोनाचे आठशेपेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत. दिवाळीनंतर रुग्णसंख्येत वाढ होणे स्वाभाविक होते. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये पुन्हा काळजीचे वातावरण निर्माण झाले. याच काळात राज्यातील जबाबदार मंत्र्यांनी राज्यात पुन्हा लॉकडाउनचे सुतोवाच केल्याने अनेकांच्या काळजात धस्स झाले. जिल्ह्यातील बांधकाम, उद्योगविश्व लॉकडाउनच्या नुसत्या कल्पनेनेच हादरून गेले आहे. खरे पाहता लॉकडाउन हा कोरोना रोखण्याचा पर्यायच असू शकत नाही. त्यामुळे लॉकडाउन न करता कोरोनाला कसा अटकाव घालता येईल याच दिशेने आता प्रशासनाने विचार केला पाहिजे. 

पुण्यातील नवले पुलाजवळ भीषण अपघात; दोघे ठार तर चौघे गंभीर जखमी

जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे ९० लाख ते एक कोटीच्या आसपास आहे. सध्या जिल्ह्यात गरजेप्रमाणे चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. त्यामुळे रोज आठशेच्या आसपास रुग्ण सापडत आहेत. गणेशोत्सवानंतर रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होती, मात्र नंतर ती कमी झाली. आता पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासन व आरोग्य यंत्रणेला दक्ष राहावे लागणार आहे. त्यातच युरोपात कोरोनाची दुसरी लाट आल्याने वेळेआधी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. जिल्ह्यात पुणे व पिंपरी-चिंचवड अशा दोन महापालिका, १४ नगरपालिका, तीन कॅटोन्मेंट, चौदा नगरपालिका आणि १४०८ ग्रामपंचायती आहेत. प्रशासनाने या सर्व यंत्रणेला सजग करून त्या व्यवस्थेच्या माध्यमातून तातडीने उपाययोजना आखण्यास सुरुवात केली पाहिजे. 

बहाद्दराने शतक ठोकले, पण ते धावांचे नाही; घरफोडीच्या गुन्ह्यांचे

पुन्हा लॉकडाउन नकोच 
सुरुवातीच्या काळात लॉकडाउन झाल्यावर कोरोनाचा मुकाबला कसा करायचा याबाबत प्रशासन व आरोग्य यंत्रणेला अनुभव नव्हता. आरोग्ययंत्रणा, सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी लॉकडाउन आवश्‍यक असल्याचा प्रतिवाद तेव्हा करण्यात आला. समाजातील सर्व घटकांनी त्याला प्रतिसाद दिला. मात्र, लॉकडाउन म्हणजे ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ हे अर्थव्यवस्थेवर झालेल्या विपरीत परिणामांतून आता सिद्ध झाले आहे. लॉकडाउनमुळे हजारो जणांचे रोजगार गेले, अनेकांना वेतनकपातीला सामोरे जावे लागले. हातावरचे पोट असणाऱ्यांचे जिणे हराम झाले. हा झाला सर्वसामान्यांवरील परिणाम. उद्योगधंद्याची अवस्था याहून बिकट झाली. अनेक छोटे उद्योग, व्यवसाय बंद पडले, तोट्यात गेले. त्यामुळे संपूर्ण अर्थचक्राला पुरती खीळ बसली. 

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

लॉकडाउनमुळे कोरोनाला किती अटकाव झाला याबाबत निश्‍चित आकडेवारी उपलब्ध नाही, मात्र अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याचे थेट पडसाद पहिल्या तिमाहीतील सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) उमटले. या काळात जीडीपीत ऐतिहासिक घसरण झाली. पहिल्या तिमाहीत ‘जीडीपी’ उणे २३.९ टक्के इतका राहिला. त्यामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर हळूहळू सर्व क्षेत्रे ‘अनलॉक’ झाली. त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत. शिथिल झालेल्या लॉकडाउनमुळे दुसऱ्या तिमाहीत ‘जीडीपी’ उणे ७.५ टक्के नोंदविला गेला. याचाच अर्थ आता कुठे अर्थव्यवस्था रुळावर येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे पुन्हा लॉकडाउनचा विचार करणे म्हणजे अर्थचक्र उलट्या दिशेला नेण्यासारखेच आहे. पुण्याच्या उद्योगविश्‍वाचा विचार केल्यास आजच्या घडीला जिल्ह्यात उत्पादन व सेवा क्षेत्रात तब्बल दोन लाख ३४ हजार छोटे-मोठे उद्योग आहेत. त्यातून सोळा लाख लोकांना थेट रोजगार मिळतो. याच्या जोडीला बांधकाम व कृषी क्षेत्रही आहे. या सर्वांच्या भरवशावरच जिल्ह्याचे अर्थचक्र अवलंबून आहे. पहिल्या लॉकडाउनमधून अजून कोणतेही उद्योगक्षेत्र पुरते सावरलेले नाही. अशा स्थितीत पुन्हा लॉकडाउन करणे कोणालाही परवडणारे नाही. 

CET राज्यात प्रथम आलेल्या सानिका गुमास्तेने दिल्या टिप्स

अनुभवाचा उपयोग व्हावा!
आरोग्याच्या दृष्टीने पाहायचे झाल्यास कोरोनाची परिस्थिती हाताळण्याचा अनुभव आता वैद्यकीय यंत्रणांना आला आहे. शहर व जिल्ह्यातही पुरेसे बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सि‍जनची व्यवस्था आहे. सहाशे बेडचे कोविड सेंटर उभारलेले आहे, तसेच सरकारी व खासगी डॉक्‍टरांनाही कोणत्या रुग्णांवर कशाप्रकारे उपचार करायचे हे लक्षात आले आहे. एकुणात कोरोनाची परिस्थिती हातळण्याचा अनुभव संबंधित सर्व यंत्रणांना आला आहे. त्या अनुभवाच्या जोरावर आता कोरोनाची संभाव्य लाट रोखावी लागणार आहे. आता तातडीने रुग्ण वाढणार नाहीत, या दिशेने पावले टाकली पाहिजेत. त्यासाठी मास्क व सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टंसिंग या त्रिसूत्रीची प्रभावी अंमलबजावणी करावी लागेल. त्यासाठी कडक उपाययोजना केल्यास त्याला कोणाचीच हरकत नाही. वेळप्रसंगी मास्क न वापरणाऱ्यांकडून जादा दंडवसुली करावी.

सार्वजनिक ठिकाणी लहान मुले व वृद्धांना फिरण्यास मनाई करणे व पुन्हा प्रतिबंधित क्षेत्रात काही कडक नियमावली केली, तरी त्याचा मोठा उपयोग होईल. रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना शोधून त्यांच्या चाचण्या करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे कंपन्या, हॉटेल्समध्येदेखील दोन व्यक्तींमध्ये ठरावीक अंतर राहील याची दक्षता घ्यावी लागणार आहे. या साऱ्या गोष्टी सर्वसामान्यांनाही गांभीर्याने घेतल्या व त्यांची कसोशीने अंमलबजावणी केल्यास दुसरी लाट थोपविणे कठीण जाणार नाही. पण कोरोनाला रोखायचे म्हणजे थेट लॉकडाउन हा पर्याय नाही, याचे भान ठेवले पाहिजे. तारतम्याने वागत निर्णय घेणे सर्वांच्या हिताचे राहणार आहे.

हे नक्की करा

व्यक्तिगत पातळीवर मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंग या त्रिसूत्रीचा वापर करा.

लहान मुले व वृद्धांना फिरण्यास प्रतिबंध करा. 

कंपन्या, हॉटेल्स व इतर सार्वजनिक ठिकाणी वरील त्रिसूत्री कटाक्षाने पाळा. 

या सर्व गोष्टी पुरेशा गांभीर्याने करत प्रशासनाला सहकार्य करा. 

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

दुसरी लाट, लॉकडाउन आणि तारतम्य! राज्यासह पुणे शहरात दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येईल, अशी चर्चा आहे. ही लाट रोखण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. पुन्हा लॉकडाउनचा पर्याय कोणालाच परवडणारा नाही, त्याऐवजी मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंग ही त्रिसूत्री पाळत कोरोनाचा तारतम्याने सामना करणेच सर्वांच्या हिताचे आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पुणे जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरात दररोज कोरोनाचे आठशेपेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत. दिवाळीनंतर रुग्णसंख्येत वाढ होणे स्वाभाविक होते. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये पुन्हा काळजीचे वातावरण निर्माण झाले. याच काळात राज्यातील जबाबदार मंत्र्यांनी राज्यात पुन्हा लॉकडाउनचे सुतोवाच केल्याने अनेकांच्या काळजात धस्स झाले. जिल्ह्यातील बांधकाम, उद्योगविश्व लॉकडाउनच्या नुसत्या कल्पनेनेच हादरून गेले आहे. खरे पाहता लॉकडाउन हा कोरोना रोखण्याचा पर्यायच असू शकत नाही. त्यामुळे लॉकडाउन न करता कोरोनाला कसा अटकाव घालता येईल याच दिशेने आता प्रशासनाने विचार केला पाहिजे.  पुण्यातील नवले पुलाजवळ भीषण अपघात; दोघे ठार तर चौघे गंभीर जखमी जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे ९० लाख ते एक कोटीच्या आसपास आहे. सध्या जिल्ह्यात गरजेप्रमाणे चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. त्यामुळे रोज आठशेच्या आसपास रुग्ण सापडत आहेत. गणेशोत्सवानंतर रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होती, मात्र नंतर ती कमी झाली. आता पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासन व आरोग्य यंत्रणेला दक्ष राहावे लागणार आहे. त्यातच युरोपात कोरोनाची दुसरी लाट आल्याने वेळेआधी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. जिल्ह्यात पुणे व पिंपरी-चिंचवड अशा दोन महापालिका, १४ नगरपालिका, तीन कॅटोन्मेंट, चौदा नगरपालिका आणि १४०८ ग्रामपंचायती आहेत. प्रशासनाने या सर्व यंत्रणेला सजग करून त्या व्यवस्थेच्या माध्यमातून तातडीने उपाययोजना आखण्यास सुरुवात केली पाहिजे.  बहाद्दराने शतक ठोकले, पण ते धावांचे नाही; घरफोडीच्या गुन्ह्यांचे पुन्हा लॉकडाउन नकोच  सुरुवातीच्या काळात लॉकडाउन झाल्यावर कोरोनाचा मुकाबला कसा करायचा याबाबत प्रशासन व आरोग्य यंत्रणेला अनुभव नव्हता. आरोग्ययंत्रणा, सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी लॉकडाउन आवश्‍यक असल्याचा प्रतिवाद तेव्हा करण्यात आला. समाजातील सर्व घटकांनी त्याला प्रतिसाद दिला. मात्र, लॉकडाउन म्हणजे ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ हे अर्थव्यवस्थेवर झालेल्या विपरीत परिणामांतून आता सिद्ध झाले आहे. लॉकडाउनमुळे हजारो जणांचे रोजगार गेले, अनेकांना वेतनकपातीला सामोरे जावे लागले. हातावरचे पोट असणाऱ्यांचे जिणे हराम झाले. हा झाला सर्वसामान्यांवरील परिणाम. उद्योगधंद्याची अवस्था याहून बिकट झाली. अनेक छोटे उद्योग, व्यवसाय बंद पडले, तोट्यात गेले. त्यामुळे संपूर्ण अर्थचक्राला पुरती खीळ बसली.  डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रवेश प्रक्रियेला सुरुवात लॉकडाउनमुळे कोरोनाला किती अटकाव झाला याबाबत निश्‍चित आकडेवारी उपलब्ध नाही, मात्र अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याचे थेट पडसाद पहिल्या तिमाहीतील सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) उमटले. या काळात जीडीपीत ऐतिहासिक घसरण झाली. पहिल्या तिमाहीत ‘जीडीपी’ उणे २३.९ टक्के इतका राहिला. त्यामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर हळूहळू सर्व क्षेत्रे ‘अनलॉक’ झाली. त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत. शिथिल झालेल्या लॉकडाउनमुळे दुसऱ्या तिमाहीत ‘जीडीपी’ उणे ७.५ टक्के नोंदविला गेला. याचाच अर्थ आता कुठे अर्थव्यवस्था रुळावर येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे पुन्हा लॉकडाउनचा विचार करणे म्हणजे अर्थचक्र उलट्या दिशेला नेण्यासारखेच आहे. पुण्याच्या उद्योगविश्‍वाचा विचार केल्यास आजच्या घडीला जिल्ह्यात उत्पादन व सेवा क्षेत्रात तब्बल दोन लाख ३४ हजार छोटे-मोठे उद्योग आहेत. त्यातून सोळा लाख लोकांना थेट रोजगार मिळतो. याच्या जोडीला बांधकाम व कृषी क्षेत्रही आहे. या सर्वांच्या भरवशावरच जिल्ह्याचे अर्थचक्र अवलंबून आहे. पहिल्या लॉकडाउनमधून अजून कोणतेही उद्योगक्षेत्र पुरते सावरलेले नाही. अशा स्थितीत पुन्हा लॉकडाउन करणे कोणालाही परवडणारे नाही.  CET राज्यात प्रथम आलेल्या सानिका गुमास्तेने दिल्या टिप्स अनुभवाचा उपयोग व्हावा! आरोग्याच्या दृष्टीने पाहायचे झाल्यास कोरोनाची परिस्थिती हाताळण्याचा अनुभव आता वैद्यकीय यंत्रणांना आला आहे. शहर व जिल्ह्यातही पुरेसे बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सि‍जनची व्यवस्था आहे. सहाशे बेडचे कोविड सेंटर उभारलेले आहे, तसेच सरकारी व खासगी डॉक्‍टरांनाही कोणत्या रुग्णांवर कशाप्रकारे उपचार करायचे हे लक्षात आले आहे. एकुणात कोरोनाची परिस्थिती हातळण्याचा अनुभव संबंधित सर्व यंत्रणांना आला आहे. त्या अनुभवाच्या जोरावर आता कोरोनाची संभाव्य लाट रोखावी लागणार आहे. आता तातडीने रुग्ण वाढणार नाहीत, या दिशेने पावले टाकली पाहिजेत. त्यासाठी मास्क व सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टंसिंग या त्रिसूत्रीची प्रभावी अंमलबजावणी करावी लागेल. त्यासाठी कडक उपाययोजना केल्यास त्याला कोणाचीच हरकत नाही. वेळप्रसंगी मास्क न वापरणाऱ्यांकडून जादा दंडवसुली करावी. सार्वजनिक ठिकाणी लहान मुले व वृद्धांना फिरण्यास मनाई करणे व पुन्हा प्रतिबंधित क्षेत्रात काही कडक नियमावली केली, तरी त्याचा मोठा उपयोग होईल. रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना शोधून त्यांच्या चाचण्या करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे कंपन्या, हॉटेल्समध्येदेखील दोन व्यक्तींमध्ये ठरावीक अंतर राहील याची दक्षता घ्यावी लागणार आहे. या साऱ्या गोष्टी सर्वसामान्यांनाही गांभीर्याने घेतल्या व त्यांची कसोशीने अंमलबजावणी केल्यास दुसरी लाट थोपविणे कठीण जाणार नाही. पण कोरोनाला रोखायचे म्हणजे थेट लॉकडाउन हा पर्याय नाही, याचे भान ठेवले पाहिजे. तारतम्याने वागत निर्णय घेणे सर्वांच्या हिताचे राहणार आहे. हे नक्की करा व्यक्तिगत पातळीवर मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंग या त्रिसूत्रीचा वापर करा. लहान मुले व वृद्धांना फिरण्यास प्रतिबंध करा.  कंपन्या, हॉटेल्स व इतर सार्वजनिक ठिकाणी वरील त्रिसूत्री कटाक्षाने पाळा.  या सर्व गोष्टी पुरेशा गांभीर्याने करत प्रशासनाला सहकार्य करा.  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3qbAvNo
Read More
परीक्षा विभाग ‘संवेदनशील’; विद्यापीठात सीसीटीव्ही बसविण्याकडे दुर्लक्ष

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागात असलेला एक लाख विद्यार्थ्यांचा डेटा, महत्त्वाच्या फाइल्स एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर जातात. रोज शेकडो विद्यार्थी, कॉलेजचे प्रतिनिधी भेट देतात, परीक्षा विभागात गोंधळ देखील होतो. मात्र, त्याची देखरेख करण्यासाठी व रेकॉर्ड ठेवण्यासाठी एक देखील सीसीटीव्ही परीक्षा विभागात बसवलेला नसल्याने सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे विद्यापीठाचा परीक्षा विभाग हा संवेदनशील आहे. दरवर्षी सुमारे १ हजार महाविद्यालयांतील जवळपास ७ लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे नियोजन येथून केले जाते. त्यात पेपर सेट करणे, वेळापत्रक जाहीर करणे, परीक्षेसंबंधी महाविद्यालयांना सूचना देणे, निकालातील त्रुटी दूर करणे, पुनर्मूल्यांकन करणे, पदवी प्रमाणपत्राची वाटप यासह अनेक महत्त्वाची कामे या विभागातून केले जातात. नुकतीच परीक्षा विभागाने अंतिम वर्षाची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली. त्याची वॉर रुम परीक्षा विभागाच्या इमारतीत स्थलांतरित करण्यात आली; पण तेथेदेखील सीसीटीव्ही नव्हते. 

आईच निघाली सव्वा महिन्याच्या मुलीची मारेकरी

परीक्षा मंडळात १०० पेक्षा जास्त कर्मचारी, अधिकारी काम करत आहेत. तेथे येणारे विद्यार्थी संबंधित विभागात जाऊन त्यांचे काम मार्गी लावण्याचा प्रयत्न करत असतात. काहीवेळा त्यांना अधिकाऱ्यांच्या केबिनच्या बाहेर किंवा पोर्चमध्ये तासनतास वाट पाहावी लागते. तसेच अधिकारी, कर्मचारी कार्यरत असले तरी कार्यालयात काय सुरू आहे? यावर नियंत्रण ठेवणारी मनुष्यविरहीत यंत्रणा परीक्षा विभागात नाही. यामध्ये सुधारणा करणे आवश्‍यक आहे. 

बारामतीतील वडगावच्या पोलिसांवर फलटणमध्ये आरोपींकडून गोळीबार

परीक्षा विभागातील गोपनीय कामकाज, त्याची सुरक्षितता याचा विचार करून विभागाच्या प्रवेशद्वारापासून ते संपूर्ण इमारत सीसीटीव्हीच्या नजरेत असणे आवश्‍यक आहे. यासाठी परीक्षा विभागाने विद्यापीठ प्रशासनास पत्र पाठवून सीसीटीव्ही बसवावेत, अशी मागणी केली आहे; पण अद्याप याबाबत निर्णय झालेला नाही.

...तर घटना टळली असती
परीक्षा विभागात दोन दिवसांपूर्वी एका विद्यार्थ्यास सुरक्षारक्षकांनी दुसऱ्या मजल्यावरून तळ मजल्यापर्यंत मारहाण करत खाली आणले. परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांनीही ही घटना पाहिली. त्या वेळीही सीसीटीव्ही असते तर हा सर्व प्रसंग त्यात कैद झाला असता. तसेच, सीसीटीव्ही असल्याने त्याच्या धाकाने कदाचित मारहाणदेखील झाली नसती, असे परीक्षा विभागातील काही अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता लक्षात आले. 

पुण्यातील नवले पुलाजवळ भीषण अपघात; दोघे ठार तर चौघे गंभीर जखमी

परीक्षा विभागातील कामकाज संवेदनशील व गोपनीय आहे. सुरक्षेसाठी या इमारतीमध्ये सीसीटीव्ही बसवावेत, असे पत्र प्रशासनाला देण्यात आलेले आहे. अद्याप सीसीटीव्ही बसविण्यात आलेले नाहीत.
- डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

परीक्षा विभाग ‘संवेदनशील’; विद्यापीठात सीसीटीव्ही बसविण्याकडे दुर्लक्ष पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागात असलेला एक लाख विद्यार्थ्यांचा डेटा, महत्त्वाच्या फाइल्स एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर जातात. रोज शेकडो विद्यार्थी, कॉलेजचे प्रतिनिधी भेट देतात, परीक्षा विभागात गोंधळ देखील होतो. मात्र, त्याची देखरेख करण्यासाठी व रेकॉर्ड ठेवण्यासाठी एक देखील सीसीटीव्ही परीक्षा विभागात बसवलेला नसल्याने सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पुणे विद्यापीठाचा परीक्षा विभाग हा संवेदनशील आहे. दरवर्षी सुमारे १ हजार महाविद्यालयांतील जवळपास ७ लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे नियोजन येथून केले जाते. त्यात पेपर सेट करणे, वेळापत्रक जाहीर करणे, परीक्षेसंबंधी महाविद्यालयांना सूचना देणे, निकालातील त्रुटी दूर करणे, पुनर्मूल्यांकन करणे, पदवी प्रमाणपत्राची वाटप यासह अनेक महत्त्वाची कामे या विभागातून केले जातात. नुकतीच परीक्षा विभागाने अंतिम वर्षाची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली. त्याची वॉर रुम परीक्षा विभागाच्या इमारतीत स्थलांतरित करण्यात आली; पण तेथेदेखील सीसीटीव्ही नव्हते.  आईच निघाली सव्वा महिन्याच्या मुलीची मारेकरी परीक्षा मंडळात १०० पेक्षा जास्त कर्मचारी, अधिकारी काम करत आहेत. तेथे येणारे विद्यार्थी संबंधित विभागात जाऊन त्यांचे काम मार्गी लावण्याचा प्रयत्न करत असतात. काहीवेळा त्यांना अधिकाऱ्यांच्या केबिनच्या बाहेर किंवा पोर्चमध्ये तासनतास वाट पाहावी लागते. तसेच अधिकारी, कर्मचारी कार्यरत असले तरी कार्यालयात काय सुरू आहे? यावर नियंत्रण ठेवणारी मनुष्यविरहीत यंत्रणा परीक्षा विभागात नाही. यामध्ये सुधारणा करणे आवश्‍यक आहे.  बारामतीतील वडगावच्या पोलिसांवर फलटणमध्ये आरोपींकडून गोळीबार परीक्षा विभागातील गोपनीय कामकाज, त्याची सुरक्षितता याचा विचार करून विभागाच्या प्रवेशद्वारापासून ते संपूर्ण इमारत सीसीटीव्हीच्या नजरेत असणे आवश्‍यक आहे. यासाठी परीक्षा विभागाने विद्यापीठ प्रशासनास पत्र पाठवून सीसीटीव्ही बसवावेत, अशी मागणी केली आहे; पण अद्याप याबाबत निर्णय झालेला नाही. ...तर घटना टळली असती परीक्षा विभागात दोन दिवसांपूर्वी एका विद्यार्थ्यास सुरक्षारक्षकांनी दुसऱ्या मजल्यावरून तळ मजल्यापर्यंत मारहाण करत खाली आणले. परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांनीही ही घटना पाहिली. त्या वेळीही सीसीटीव्ही असते तर हा सर्व प्रसंग त्यात कैद झाला असता. तसेच, सीसीटीव्ही असल्याने त्याच्या धाकाने कदाचित मारहाणदेखील झाली नसती, असे परीक्षा विभागातील काही अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता लक्षात आले.  पुण्यातील नवले पुलाजवळ भीषण अपघात; दोघे ठार तर चौघे गंभीर जखमी परीक्षा विभागातील कामकाज संवेदनशील व गोपनीय आहे. सुरक्षेसाठी या इमारतीमध्ये सीसीटीव्ही बसवावेत, असे पत्र प्रशासनाला देण्यात आलेले आहे. अद्याप सीसीटीव्ही बसविण्यात आलेले नाहीत. - डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/39rZAOs
Read More
विद्यार्थी बोलणार अन्‌ मंत्री ऐकणार

पुणे - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षामधील परीक्षांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. त्यामुळे आता येऊ घातलेल्या स्पर्धा परीक्षा, तसेच विविध शिक्षण मंडळांच्या (बोर्ड) परीक्षा घेण्याबाबत विविध पातळ्यांवर चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू असतानाच प्रत्यक्ष विद्यार्थ्यांची मते व सूचना जाणून घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरवर्षीच्या नियोजित वेळापत्रकानुसार जेईई, नीट या स्पर्धा परीक्षांसह केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) तसेच राज्यांमार्फत घेण्यात येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षा यंदा होणार, की नाहीत; परीक्षा झाल्या तर त्याचे स्वरूप काय असेल, असे नानाविध प्रश्न विद्यार्थी व पालकांना पडले आहेत. मात्र परीक्षेचे नियोजन करताना विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांचेही म्हणणे विचारात घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने त्यांना सूचना, मते मांडण्याचे आवाहन केले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ट्‌विटरद्वारे हे आवाहन केले असून, त्याला प्रतिसाद देत पालक, शिक्षक आणि विशेषत: विद्यार्थी आपली मते, सूचना मांडत आहेत.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रवेश प्रक्रियेला सुरुवात 

यामध्ये सीबीएसईच्या दहावी-बारावीचा आतापर्यंत ६०-६५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे. उर्वरित अभ्यासक्रम अजून शिकणे बाकी आहे. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी विद्यार्थी-पालकांकडून होत आहे. त्याशिवाय बऱ्याच ठिकाणी ऑनलाइन शिक्षण अजूनही पोचू शकलेले नाही. तसेच ऑफलाइन शिक्षणाची पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडत आहे. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षा मे-जूनमध्ये घेण्यात याव्यात, अशी मागणी देखील होत आहे. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांची मते जाणून घेऊन त्यावर प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक लवकरच सोशल मीडियावर लाइव्ह येणार आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या धमक्‍यांना भीत नाही; काय करायचं ते करा : चंद्रकांत पाटील

बोर्डाच्या परीक्षा मार्च की मे महिन्यात होणार, याबाबत विद्यार्थी संभ्रमात आहेत. तसेच ऑनलाइन वर्गात शिकताना नेटवर्क, कनेक्‍टिव्हिटी अशा समस्या डोके वर काढत आहेत. परीक्षेबाबत निर्णय घेताना सरकारने याचा विचार करावा.
- यश कुमार, विद्यार्थी

परीक्षा कधी होणार, कशा पद्धतीने होणार, परीक्षेचे साधारण वेळापत्रक काय असेल, याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना आणि पालकांना लवकरात लवकर कळणे आवश्‍यक आहे. 
- अमोल पवार, पालक

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

विद्यार्थी बोलणार अन्‌ मंत्री ऐकणार पुणे - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षामधील परीक्षांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. त्यामुळे आता येऊ घातलेल्या स्पर्धा परीक्षा, तसेच विविध शिक्षण मंडळांच्या (बोर्ड) परीक्षा घेण्याबाबत विविध पातळ्यांवर चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू असतानाच प्रत्यक्ष विद्यार्थ्यांची मते व सूचना जाणून घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दरवर्षीच्या नियोजित वेळापत्रकानुसार जेईई, नीट या स्पर्धा परीक्षांसह केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) तसेच राज्यांमार्फत घेण्यात येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षा यंदा होणार, की नाहीत; परीक्षा झाल्या तर त्याचे स्वरूप काय असेल, असे नानाविध प्रश्न विद्यार्थी व पालकांना पडले आहेत. मात्र परीक्षेचे नियोजन करताना विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांचेही म्हणणे विचारात घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने त्यांना सूचना, मते मांडण्याचे आवाहन केले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ट्‌विटरद्वारे हे आवाहन केले असून, त्याला प्रतिसाद देत पालक, शिक्षक आणि विशेषत: विद्यार्थी आपली मते, सूचना मांडत आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रवेश प्रक्रियेला सुरुवात  यामध्ये सीबीएसईच्या दहावी-बारावीचा आतापर्यंत ६०-६५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे. उर्वरित अभ्यासक्रम अजून शिकणे बाकी आहे. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी विद्यार्थी-पालकांकडून होत आहे. त्याशिवाय बऱ्याच ठिकाणी ऑनलाइन शिक्षण अजूनही पोचू शकलेले नाही. तसेच ऑफलाइन शिक्षणाची पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडत आहे. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षा मे-जूनमध्ये घेण्यात याव्यात, अशी मागणी देखील होत आहे. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांची मते जाणून घेऊन त्यावर प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक लवकरच सोशल मीडियावर लाइव्ह येणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या धमक्‍यांना भीत नाही; काय करायचं ते करा : चंद्रकांत पाटील बोर्डाच्या परीक्षा मार्च की मे महिन्यात होणार, याबाबत विद्यार्थी संभ्रमात आहेत. तसेच ऑनलाइन वर्गात शिकताना नेटवर्क, कनेक्‍टिव्हिटी अशा समस्या डोके वर काढत आहेत. परीक्षेबाबत निर्णय घेताना सरकारने याचा विचार करावा. - यश कुमार, विद्यार्थी परीक्षा कधी होणार, कशा पद्धतीने होणार, परीक्षेचे साधारण वेळापत्रक काय असेल, याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना आणि पालकांना लवकरात लवकर कळणे आवश्‍यक आहे.  - अमोल पवार, पालक Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3fPVqRG
Read More
पुणे विभागात पावणेचार कोटींचा अन्नसाठा जप्त

भेसळीच्या संशयावरून पुणे विभागामध्ये ‘एफडीए’ची कारवाई
पुणे - सणासुदीच्या पार्श्‍वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागात तीन कोटी ८७ लाख रुपयांचा अन्नसाठा जप्त केला. कोरोना उद्रेकाच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि निर्भेळ अन्न मिळावे, यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली होती. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान विविध खाद्य पदार्थांचे नमुने अन्न व औषध प्रशासनाने विश्‍लेषणासाठी घेतले. त्यात पुणे जिल्ह्यातून भेसळीच्या संशयावरून अन्न पदार्थ जप्तही करण्यात आले. यात खाद्य तेल, तूप, मावा, मिठाई अशा पदार्थांचा समावेश आहे. त्याची बाजारातील किंमत ८१ लाख ८३ हजार २८८ रुपये असल्याची माहिती ‘एफडीए’च्या पुणे विभागाचे सहआयुक्त शिवाजी देसाई यांनी दिली.

बारामतीतील वडगावच्या पोलिसांवर फलटणमध्ये आरोपींकडून गोळीबार 

पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमधून खाद्य तेलाचा ४७ हजार ३६० लिटरचा साठा जप्त करण्यात आला. त्याची किंमत ९२ लाख ४० हजार ३४९ रुपये होती. तर, एक हजार ३८३ किलो जप्त केलेल्या तुपाची किंमत सहा लाख ९० हजार ९२० रुपये होती. सणासुदीच्या दिवसांमध्ये मिठाईची मोठी मागणी असते. त्यामुळे त्याचेही नमुने घेण्यात आले. त्यात ८८९ किलो किमतीचा एक लाख ३४ हजार ८५० रुपयांचा मिठाईचा साठा जप्त केल्याची माहिती त्यांनी दिली. 

आईच निघाली सव्वा महिन्याच्या मुलीची मारेकरी

देसाई म्हणाले, ‘सणासुदीच्या दिवसात नागरिकांना मिळणाऱ्या पदार्थांचा दर्जा व सुरक्षितता लक्षात घेऊन, ही मोहीम हाती घेण्यात आली होती. अन्न पदार्थ उत्पादकापासून ते विक्रेत्यांपर्यंतच्या सर्व स्तरावर नजीकच्या भविष्यात अशा प्रकारच्या कारवाया सुरू राहतील.’

येथे संपर्क साधा
आपण खरेदी केलेल्या अन्नपदार्थाबद्दल काही संशय असल्यास ‘एफडीए’च्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पुणे विभागात पावणेचार कोटींचा अन्नसाठा जप्त भेसळीच्या संशयावरून पुणे विभागामध्ये ‘एफडीए’ची कारवाई पुणे - सणासुदीच्या पार्श्‍वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागात तीन कोटी ८७ लाख रुपयांचा अन्नसाठा जप्त केला. कोरोना उद्रेकाच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि निर्भेळ अन्न मिळावे, यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली होती.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पुणे विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान विविध खाद्य पदार्थांचे नमुने अन्न व औषध प्रशासनाने विश्‍लेषणासाठी घेतले. त्यात पुणे जिल्ह्यातून भेसळीच्या संशयावरून अन्न पदार्थ जप्तही करण्यात आले. यात खाद्य तेल, तूप, मावा, मिठाई अशा पदार्थांचा समावेश आहे. त्याची बाजारातील किंमत ८१ लाख ८३ हजार २८८ रुपये असल्याची माहिती ‘एफडीए’च्या पुणे विभागाचे सहआयुक्त शिवाजी देसाई यांनी दिली. बारामतीतील वडगावच्या पोलिसांवर फलटणमध्ये आरोपींकडून गोळीबार  पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमधून खाद्य तेलाचा ४७ हजार ३६० लिटरचा साठा जप्त करण्यात आला. त्याची किंमत ९२ लाख ४० हजार ३४९ रुपये होती. तर, एक हजार ३८३ किलो जप्त केलेल्या तुपाची किंमत सहा लाख ९० हजार ९२० रुपये होती. सणासुदीच्या दिवसांमध्ये मिठाईची मोठी मागणी असते. त्यामुळे त्याचेही नमुने घेण्यात आले. त्यात ८८९ किलो किमतीचा एक लाख ३४ हजार ८५० रुपयांचा मिठाईचा साठा जप्त केल्याची माहिती त्यांनी दिली.  आईच निघाली सव्वा महिन्याच्या मुलीची मारेकरी देसाई म्हणाले, ‘सणासुदीच्या दिवसात नागरिकांना मिळणाऱ्या पदार्थांचा दर्जा व सुरक्षितता लक्षात घेऊन, ही मोहीम हाती घेण्यात आली होती. अन्न पदार्थ उत्पादकापासून ते विक्रेत्यांपर्यंतच्या सर्व स्तरावर नजीकच्या भविष्यात अशा प्रकारच्या कारवाया सुरू राहतील.’ येथे संपर्क साधा आपण खरेदी केलेल्या अन्नपदार्थाबद्दल काही संशय असल्यास ‘एफडीए’च्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/37nG1El
Read More
शिवभोजन मार्चपर्यंत पाच रुपयांत मिळणार; राज्य सरकारचा निर्णय

पुणे - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मजूर, स्थलांतरित, बेघर तसेच बाहेरगावचे विद्यार्थी आदींचे जेवणाचे हाल होऊ नयेत, म्हणून राज्य सरकारने मार्च महिन्यात शिवभोजन थाळीचे दर निम्म्याने कमी केले होते. हेच दर आणखी चार महिने कायम ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता ३१ मार्चपर्यंत पाच रुपयांत शिवभोजन मिळणार आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने मार्च महिन्यात लॉकडाउन केले होते. या काळात शहरात गरिबांचे हाल होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर राज्य शासनाने दि. ३० मार्चपासून शिवभोजन थाळीची किंमत १० रुपयांऐवजी पाच रुपये करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आतापर्यंत पाच रुपयांत हे भोजन मिळत होते.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

त्यास शासनाने ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्याबाबतचे आदेश नुकतेच राज्य सरकारकडून काढण्यात आले आहेत. त्यामुळे गरीब आणि गरजू व्यक्तींना याचा फायदा होणार आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या धमक्‍यांना भीत नाही; काय करायचं ते करा : चंद्रकांत पाटील

पुणे व पिंपरी चिंचवड शहरात रोज सरासरी २ हजार ९०० नागरिक या योजनेचा लाभ घेत आहेत. शिवभोजन केंद्रांमध्ये दुपारी १२ ते २ या वेळेत जेवण मिळत असून ३० ग्रॅमच्या २ चपात्या, १०० ग्रॅम एक वाटी भाजी, १०० ग्रॅम १ वाटी वरण व १५० ग्रॅम भात आदींचा थाळीत समाविष्ट आहे.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

शिवभोजन मार्चपर्यंत पाच रुपयांत मिळणार; राज्य सरकारचा निर्णय पुणे - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मजूर, स्थलांतरित, बेघर तसेच बाहेरगावचे विद्यार्थी आदींचे जेवणाचे हाल होऊ नयेत, म्हणून राज्य सरकारने मार्च महिन्यात शिवभोजन थाळीचे दर निम्म्याने कमी केले होते. हेच दर आणखी चार महिने कायम ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता ३१ मार्चपर्यंत पाच रुपयांत शिवभोजन मिळणार आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने मार्च महिन्यात लॉकडाउन केले होते. या काळात शहरात गरिबांचे हाल होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर राज्य शासनाने दि. ३० मार्चपासून शिवभोजन थाळीची किंमत १० रुपयांऐवजी पाच रुपये करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आतापर्यंत पाच रुपयांत हे भोजन मिळत होते. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रवेश प्रक्रियेला सुरुवात त्यास शासनाने ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्याबाबतचे आदेश नुकतेच राज्य सरकारकडून काढण्यात आले आहेत. त्यामुळे गरीब आणि गरजू व्यक्तींना याचा फायदा होणार आहे.  मुख्यमंत्र्यांच्या धमक्‍यांना भीत नाही; काय करायचं ते करा : चंद्रकांत पाटील पुणे व पिंपरी चिंचवड शहरात रोज सरासरी २ हजार ९०० नागरिक या योजनेचा लाभ घेत आहेत. शिवभोजन केंद्रांमध्ये दुपारी १२ ते २ या वेळेत जेवण मिळत असून ३० ग्रॅमच्या २ चपात्या, १०० ग्रॅम एक वाटी भाजी, १०० ग्रॅम १ वाटी वरण व १५० ग्रॅम भात आदींचा थाळीत समाविष्ट आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3o7tSd9
Read More
देहविक्रय करणाऱ्या महिलांना मदतीचा हात; 40,000 जणींना राज्य सरकारचा दिलासा

पुणे - कोरोनामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीत देहविक्रय करणाऱ्या देविका (नाव बदलले आहे) व तिच्या मुलाची जेवणाची व्यवस्था होत होती. पण, दैनंदिन खर्च व गावाकडील कुटुंबाच्या काळजीने ती व्याकूळ होत होती. देविका व तिच्यासारख्या हजारो देहविक्रय करणाऱ्या महिला, त्यांच्या मुलांची लॉकडाउनमध्ये आबाळ झाली.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मात्र, सरकारने त्यांना आर्थिक आधार देत मदतीचा हात दिला आहे. पुण्यासह राज्यातील चाळीस हजार देहविक्रय करणाऱ्या महिलांना पाच ते साडेसात हजार रुपये मिळणार असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होणार आहे.

पुण्यातील काही सामाजिक संस्था, संघटनांनी आंदोलने करून, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या महिलांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली होती. त्याचवेळी कलकत्ता येथील सोना गाची यांनीही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करीत या महिलांच्या होणाऱ्या विवंचनेकडे लक्ष वेधले. या पार्श्‍वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने देहविक्रय करणाऱ्या महिलांना आर्थिक मदत करण्याबाबत राज्यांना आदेश दिला होता.

प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी; RTE २५ टक्के राखीव जागांवर होणार अॅडमिशन

राज्य सरकारने मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह सर्व जिल्ह्यातील देहविक्रय करणाऱ्या महिलांची माहिती घेऊन त्यांना आर्थिक मदत देण्याचे निश्‍चित केले होते. त्याबाबतचा अध्यादेश काढला. त्यानुसार या महिला व त्यांच्या मुलांना ऑक्‍टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांसाठी प्रती महिना पाच हजार रुपये, ज्या महिलांची मुले शाळेत जातात, त्यांना अडीच हजार रुपये असे साडेसात हजार रुपये देण्याचे निश्‍चित केले आहे.

आईच निघाली सव्वा महिन्याच्या मुलीची मारेकरी 

साडेसहा हजार बालके
राज्यातील ३२ जिल्ह्यांमध्ये तब्बल तीस हजार ९०१ देहविक्रय करणाऱ्या महिला आहेत. त्यांच्या मुलांची संख्या सहा हजार ६५१ इतकी आहे. संबंधित महिला व त्यांच्या मुलांना गृहीत धरून सरकारकडून ही मदत देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री सहायता निधीतून ५१ कोटी १८ लाख ९७ हजार ५०० रुपये इतकी रक्कम मंजूर केली आहे. 

मुलाकडून बेदम झालेल्या मारहाणीत वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू

पुण्यासाठी मिळणार सव्वाअकरा कोटी 
पुण्यामध्ये सर्वाधिक सात हजार देहविक्रय करणाऱ्या महिला असल्याने पुण्यासाठी सव्वाअकरा कोटी, तर त्यापाठोपाठ नागपूरला साडेसहा हजार महिला असल्याने नागपूरसाठी दहा कोटी रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली. अन्य शहरांमध्ये देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या व त्यांच्या मुलांच्या संख्येनुसार निधी देण्यात आला आहे. राज्याच्या महिला व बालकल्याण खात्यामार्फत हा निधी पोचविण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, राज्य सरकारने आर्थिक मदत देऊ केली आहे. त्यानुसार अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. 
- प्रकाश यादव, अध्यक्ष, अखिल बुधवार पेठ, देवदासी संस्था

ही मदत फक्त ऑक्‍टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांसाठीच आहे. सरकारने एप्रिल-मेपर्यंत महिलांना मदत द्यावी. 
- राहुल डंबाळे, अध्यक्ष, रिपब्लिकन युवा मोर्चा

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

देहविक्रय करणाऱ्या महिलांना मदतीचा हात; 40,000 जणींना राज्य सरकारचा दिलासा पुणे - कोरोनामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीत देहविक्रय करणाऱ्या देविका (नाव बदलले आहे) व तिच्या मुलाची जेवणाची व्यवस्था होत होती. पण, दैनंदिन खर्च व गावाकडील कुटुंबाच्या काळजीने ती व्याकूळ होत होती. देविका व तिच्यासारख्या हजारो देहविक्रय करणाऱ्या महिला, त्यांच्या मुलांची लॉकडाउनमध्ये आबाळ झाली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा मात्र, सरकारने त्यांना आर्थिक आधार देत मदतीचा हात दिला आहे. पुण्यासह राज्यातील चाळीस हजार देहविक्रय करणाऱ्या महिलांना पाच ते साडेसात हजार रुपये मिळणार असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होणार आहे. पुण्यातील काही सामाजिक संस्था, संघटनांनी आंदोलने करून, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या महिलांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली होती. त्याचवेळी कलकत्ता येथील सोना गाची यांनीही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करीत या महिलांच्या होणाऱ्या विवंचनेकडे लक्ष वेधले. या पार्श्‍वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने देहविक्रय करणाऱ्या महिलांना आर्थिक मदत करण्याबाबत राज्यांना आदेश दिला होता. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी; RTE २५ टक्के राखीव जागांवर होणार अॅडमिशन राज्य सरकारने मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह सर्व जिल्ह्यातील देहविक्रय करणाऱ्या महिलांची माहिती घेऊन त्यांना आर्थिक मदत देण्याचे निश्‍चित केले होते. त्याबाबतचा अध्यादेश काढला. त्यानुसार या महिला व त्यांच्या मुलांना ऑक्‍टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांसाठी प्रती महिना पाच हजार रुपये, ज्या महिलांची मुले शाळेत जातात, त्यांना अडीच हजार रुपये असे साडेसात हजार रुपये देण्याचे निश्‍चित केले आहे. आईच निघाली सव्वा महिन्याच्या मुलीची मारेकरी  साडेसहा हजार बालके राज्यातील ३२ जिल्ह्यांमध्ये तब्बल तीस हजार ९०१ देहविक्रय करणाऱ्या महिला आहेत. त्यांच्या मुलांची संख्या सहा हजार ६५१ इतकी आहे. संबंधित महिला व त्यांच्या मुलांना गृहीत धरून सरकारकडून ही मदत देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री सहायता निधीतून ५१ कोटी १८ लाख ९७ हजार ५०० रुपये इतकी रक्कम मंजूर केली आहे.  मुलाकडून बेदम झालेल्या मारहाणीत वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू पुण्यासाठी मिळणार सव्वाअकरा कोटी  पुण्यामध्ये सर्वाधिक सात हजार देहविक्रय करणाऱ्या महिला असल्याने पुण्यासाठी सव्वाअकरा कोटी, तर त्यापाठोपाठ नागपूरला साडेसहा हजार महिला असल्याने नागपूरसाठी दहा कोटी रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली. अन्य शहरांमध्ये देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या व त्यांच्या मुलांच्या संख्येनुसार निधी देण्यात आला आहे. राज्याच्या महिला व बालकल्याण खात्यामार्फत हा निधी पोचविण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, राज्य सरकारने आर्थिक मदत देऊ केली आहे. त्यानुसार अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.  - प्रकाश यादव, अध्यक्ष, अखिल बुधवार पेठ, देवदासी संस्था ही मदत फक्त ऑक्‍टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांसाठीच आहे. सरकारने एप्रिल-मेपर्यंत महिलांना मदत द्यावी.  - राहुल डंबाळे, अध्यक्ष, रिपब्लिकन युवा मोर्चा Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3mk63i1
Read More
लग्नातील हौस होतेय पूर्ण; आवडत्या ठिकाणी छायाचित्रण

पुणे - ‘कोरोनामुळे आमच्या लग्नाचा मुहूर्त लांबणीवर पडला. एकाच दिवसात लग्नाचा ट्रेंड सुरू झाल्याने फोटो शूटिंगची हौस होईल की नाही, अशी शंका होती. मात्र आता कोरोनाचे संकट काहीसे कमी झाल्याने आम्ही नुकतेच प्री-वेडिंग फोटोशूट केले. त्यामुळे आपण प्री-वेडिंग फोटोशूट केले नाही, याची सल आता मनात राहणार नाही.’ असे सांगत भावी वधू श्रुती पाटील यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

श्रुती आणि अक्षय यांचे पुढील आठवड्यात लग्न आहे. गेल्या वर्षी त्यांचा साखरपुडा झाला. मोठ्या थाटामाटात लग्न करायचे म्हणून त्यांनी प्री-वेडिंग ते रिसेप्शनपर्यंतचे फोटोशूट कसे असेल या सर्व गोष्टी ठरविल्या होत्या. मात्र कोरोनाने त्या सर्वांवर पाणी फिरवले. त्यामुळे किमान लग्नापूर्वीचे फोटोशूट करण्याचा त्यांचा अट्टहास पूर्ण झाला आहे. कोरोनाचे संकट आणि त्याबाबतची शासकीय नियमावली यामुळे एकाच दिवसांत मोजक्‍या माणसांत अनेकांची लग्न उरकली. त्यामुळे त्या जोडप्यांना फोटो सेशनची हौस काय भागवता आली नाही. मात्र आता कोरोनाच्या परिस्थितीत काहीसा सुधार झाल्याने व प्रशासकीय परवानगीचा अडथळा नसल्याने आवडत्या ठिकाणी प्री-वेडिंग फोटोशूटही पुन्हा सुरू झाले आहे. 

चोरट्यांनी दागिन्यांसह चोरले अंडरवेअर, बनियानही; बोपखेल येथील घटना

फोटोग्राफर रिहान तंबोली म्हणाले, ‘‘कोरोनामुळे यंदा लग्नाच्या फोटोशूटच्या ऑर्डरच आल्या नाहीत. सध्या लग्नांचे प्रमाण वाढत आहेत. परंतु, संख्येवर निर्बंध असल्यामुळे फोटो शूटचे बजेटही कमी केले आहे. साखरपुडा, प्री-वेडिंग, हळद, लग्न आणि रिसेप्शन असे पूर्ण पॅकेज पूर्वी ठरविले जात होते. आता एकाच दिवशी सर्व कार्यक्रम होत असल्याने बजेट आणि ऑर्डर कमी झाल्या आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून पुन्हा प्री-वेडिंगचा ट्रेंड सुरू झाला आहे. त्यामुळे आता पुन्हा फोटोग्राफी करणाऱ्यांना चांगले दिवस येतील, अशी आशा आहे. 

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रवेश प्रक्रियेला सुरुवात 

लग्नात लोकांची संख्या व त्यासाठी दिला जाणारा वेळ कमी झाला असला तरी सर्व विधी केले जात आहेत. फोटोंची संख्या कायम आहे. सध्या आमचे उत्पन्न ६० टक्‍क्‍यांनी कमी झाले आहे. आता काही प्रमाणात ऑर्डर यायला सुरुवात झाली आहे. गरजेच्या फोटो व्यतिरिक्त प्री-वेडिंग फोटोशूटदेखील केले जात आहे, ही आमच्यासाठी चांगली बाब आहे. 
- महेश तावरे, फोटोग्राफर 

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

लग्नातील हौस होतेय पूर्ण; आवडत्या ठिकाणी छायाचित्रण पुणे - ‘कोरोनामुळे आमच्या लग्नाचा मुहूर्त लांबणीवर पडला. एकाच दिवसात लग्नाचा ट्रेंड सुरू झाल्याने फोटो शूटिंगची हौस होईल की नाही, अशी शंका होती. मात्र आता कोरोनाचे संकट काहीसे कमी झाल्याने आम्ही नुकतेच प्री-वेडिंग फोटोशूट केले. त्यामुळे आपण प्री-वेडिंग फोटोशूट केले नाही, याची सल आता मनात राहणार नाही.’ असे सांगत भावी वधू श्रुती पाटील यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा श्रुती आणि अक्षय यांचे पुढील आठवड्यात लग्न आहे. गेल्या वर्षी त्यांचा साखरपुडा झाला. मोठ्या थाटामाटात लग्न करायचे म्हणून त्यांनी प्री-वेडिंग ते रिसेप्शनपर्यंतचे फोटोशूट कसे असेल या सर्व गोष्टी ठरविल्या होत्या. मात्र कोरोनाने त्या सर्वांवर पाणी फिरवले. त्यामुळे किमान लग्नापूर्वीचे फोटोशूट करण्याचा त्यांचा अट्टहास पूर्ण झाला आहे. कोरोनाचे संकट आणि त्याबाबतची शासकीय नियमावली यामुळे एकाच दिवसांत मोजक्‍या माणसांत अनेकांची लग्न उरकली. त्यामुळे त्या जोडप्यांना फोटो सेशनची हौस काय भागवता आली नाही. मात्र आता कोरोनाच्या परिस्थितीत काहीसा सुधार झाल्याने व प्रशासकीय परवानगीचा अडथळा नसल्याने आवडत्या ठिकाणी प्री-वेडिंग फोटोशूटही पुन्हा सुरू झाले आहे.  चोरट्यांनी दागिन्यांसह चोरले अंडरवेअर, बनियानही; बोपखेल येथील घटना फोटोग्राफर रिहान तंबोली म्हणाले, ‘‘कोरोनामुळे यंदा लग्नाच्या फोटोशूटच्या ऑर्डरच आल्या नाहीत. सध्या लग्नांचे प्रमाण वाढत आहेत. परंतु, संख्येवर निर्बंध असल्यामुळे फोटो शूटचे बजेटही कमी केले आहे. साखरपुडा, प्री-वेडिंग, हळद, लग्न आणि रिसेप्शन असे पूर्ण पॅकेज पूर्वी ठरविले जात होते. आता एकाच दिवशी सर्व कार्यक्रम होत असल्याने बजेट आणि ऑर्डर कमी झाल्या आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून पुन्हा प्री-वेडिंगचा ट्रेंड सुरू झाला आहे. त्यामुळे आता पुन्हा फोटोग्राफी करणाऱ्यांना चांगले दिवस येतील, अशी आशा आहे.  डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रवेश प्रक्रियेला सुरुवात  लग्नात लोकांची संख्या व त्यासाठी दिला जाणारा वेळ कमी झाला असला तरी सर्व विधी केले जात आहेत. फोटोंची संख्या कायम आहे. सध्या आमचे उत्पन्न ६० टक्‍क्‍यांनी कमी झाले आहे. आता काही प्रमाणात ऑर्डर यायला सुरुवात झाली आहे. गरजेच्या फोटो व्यतिरिक्त प्री-वेडिंग फोटोशूटदेखील केले जात आहे, ही आमच्यासाठी चांगली बाब आहे.  - महेश तावरे, फोटोग्राफर  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3lg6WXj
Read More
आमुचे प्रवासपुराण

‘मागची बस रिकामीच आहे. त्यात या,’ असे सांगून चार कंडक्‍टरने आमचा पोपट केला. मात्र, कोणतीच बस रिकामी येत नव्हती. आता पुढच्या बसवेळी कंडक्‍टरवर अजिबात विश्‍वास ठेवायचा नाही, असा निर्धार आम्ही केला आणि ‘मागची बस रिकामीच आहे..’ असे म्हणणाऱ्या पाचव्या कंडक्‍टरला ‘अहो, ही बसपण रिकामीच आहे की’ असे म्हणत आम्ही आतमध्ये शिरलो. ‘मागची बस रिकामी आहे’, हे कंडक्‍टरला कसे कळत असेल, हे कोडे आम्हाला अजून सुटले नाही. ‘सुटे पैसे आणि मास्क असेल तरच बसमध्ये या,’ हातातील चिमटा वाजवत कंडक्‍टरने घोषणा केली. प्रत्येक थांब्यावर कंडक्‍टरचा ‘मागच्या बसने या’ चा आग्रह चालूच होता. बसमध्ये ‘सुटे पैसे’ आणि ‘मास्कची’ उद्‌घोषणा होत होती. बसमध्ये नुकत्याच चढलेल्या दोघांनी मास्क घातला नसल्याचे पाहून ते चांगलेच खवळले. ‘‘मास्क घातला नाही, खाली उतरा,’’असे त्यांनी म्हटले.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यावर त्या दोघांनी गयावया केली. त्यावर कंडक्‍टरने पिशवीतील दोन मास्क काढून त्यांच्या हातात दिले. ‘प्रत्येकी पन्नास रुपये.’ त्या दोघांचाही नाइलाज झाला. त्यांनी पैसे देऊन, मास्क घेतले. पुढच्या दहा मिनिटांत अशाप्रकारे पंधरा मास्कची विक्री झाली होती. ‘हे बेकायदेशीर आहे. अडवणूक आहे’ असे आम्ही पुटपुटलो. ‘वाचकांच्या पत्रव्यवहारात पत्र लिहून याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे,’ असे आम्ही ठरवले. ‘प्रवाशांकडे मास्क नसेल तर आम्हाला दंड भरावा लागतो,’ आमच्या चेहऱ्यावरील भाव ओळखून कंडक्‍टरने खुलासा केला.   

मुलाकडून बेदम झालेल्या मारहाणीत वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू

तेवढ्यात एक तरुण मुलगा महिलांसाठीच्या राखीव जागेवर बसला असल्याचे त्यांना दिसले व एक मुलगी ‘त्याला तेथून ऊठ’ असे सांगूनही तो जुमानत नव्हता. ‘ओ हिरो, त्या मुलीला बसू दे तिथे,’ कंडक्‍टरने आवाज टाकला. ‘जमणार नाही. मी फेसबुकवर माधुरी या मुलीच्याच नावाने अकाउंट चालवतो. त्यामुळं मला येथे बसण्याचा अधिकार आहे,’ असा खुलासा त्याने केला. 
‘फेसबुकवर लोकांना नादी लाव. येथे माझ्या नादाला लागू नकोस. नाहीतर तुझा चांगला नाद पुरवीन,’ असा दम दिल्यावर तो मुलगा मुकाट्याने तेथून उठला.

आईच निघाली सव्वा महिन्याच्या मुलीची मारेकरी 

पुढे स्वारगेटवरील गर्दीत तीन महिला बसमध्ये आल्या पण एकीकडेही मास्क नव्हता. ‘मास्क असेल तरच या, नाहीतर उतरा,’ असे कंडक्‍टरने म्हटल्यावर त्या विनवणी करू लागल्या. मग कंडक्‍टरने तीन मास्क त्यांना विकत दिले. त्यानंतर त्या तिघीही शनिपाराच्या थांब्यावर उतरल्या. 

अप्पा बळवंत चौकातील थांब्यावर उतरण्यासाठी आम्ही पुढे आलो. मात्र, पाकीट मारल्याचे आमच्या लक्षात आले. चार हजार रुपये व दोन एटीएम कार्ड त्यात होती. मी कंडक्‍टरला तसे सांगितल्यावर त्यांनी कोणाला तरी फोन केला. ‘पाच मिनिटांपूर्वी तीन महिला शनिपारला उतरल्या असून, त्यांनी एकसारखे निळ्या रंगाचे मास्क घातले आहेत. त्या पाकिटमार असाव्यात. त्यांना पकडा, असे सांगितले व माझ्याकडे वळून म्हणाले, ‘तुम्ही ताबडतोब शनिपारच्या थांब्यावर जा. आम्ही पाचच मिनिटांतच तिथे पोचलो. त्या वेळी दोन पोलिसांनी तिघींना अडवले होते व माझे पाकीटही हस्तगत केले होते. हे दृश्‍य पाहून बसमध्ये मास्कविक्री करणाऱ्या कंडक्‍टरविषयी आमच्या मनात कृतज्ञतेची भावना निर्माण झाली. आता आम्ही वाचकांच्या पत्रव्यवहारात ‘कंडक्‍टरची समयसूचकता’ यावर पत्र लिहण्याचे ठरवले आहे.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आमुचे प्रवासपुराण ‘मागची बस रिकामीच आहे. त्यात या,’ असे सांगून चार कंडक्‍टरने आमचा पोपट केला. मात्र, कोणतीच बस रिकामी येत नव्हती. आता पुढच्या बसवेळी कंडक्‍टरवर अजिबात विश्‍वास ठेवायचा नाही, असा निर्धार आम्ही केला आणि ‘मागची बस रिकामीच आहे..’ असे म्हणणाऱ्या पाचव्या कंडक्‍टरला ‘अहो, ही बसपण रिकामीच आहे की’ असे म्हणत आम्ही आतमध्ये शिरलो. ‘मागची बस रिकामी आहे’, हे कंडक्‍टरला कसे कळत असेल, हे कोडे आम्हाला अजून सुटले नाही. ‘सुटे पैसे आणि मास्क असेल तरच बसमध्ये या,’ हातातील चिमटा वाजवत कंडक्‍टरने घोषणा केली. प्रत्येक थांब्यावर कंडक्‍टरचा ‘मागच्या बसने या’ चा आग्रह चालूच होता. बसमध्ये ‘सुटे पैसे’ आणि ‘मास्कची’ उद्‌घोषणा होत होती. बसमध्ये नुकत्याच चढलेल्या दोघांनी मास्क घातला नसल्याचे पाहून ते चांगलेच खवळले. ‘‘मास्क घातला नाही, खाली उतरा,’’असे त्यांनी म्हटले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा त्यावर त्या दोघांनी गयावया केली. त्यावर कंडक्‍टरने पिशवीतील दोन मास्क काढून त्यांच्या हातात दिले. ‘प्रत्येकी पन्नास रुपये.’ त्या दोघांचाही नाइलाज झाला. त्यांनी पैसे देऊन, मास्क घेतले. पुढच्या दहा मिनिटांत अशाप्रकारे पंधरा मास्कची विक्री झाली होती. ‘हे बेकायदेशीर आहे. अडवणूक आहे’ असे आम्ही पुटपुटलो. ‘वाचकांच्या पत्रव्यवहारात पत्र लिहून याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे,’ असे आम्ही ठरवले. ‘प्रवाशांकडे मास्क नसेल तर आम्हाला दंड भरावा लागतो,’ आमच्या चेहऱ्यावरील भाव ओळखून कंडक्‍टरने खुलासा केला.    मुलाकडून बेदम झालेल्या मारहाणीत वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू तेवढ्यात एक तरुण मुलगा महिलांसाठीच्या राखीव जागेवर बसला असल्याचे त्यांना दिसले व एक मुलगी ‘त्याला तेथून ऊठ’ असे सांगूनही तो जुमानत नव्हता. ‘ओ हिरो, त्या मुलीला बसू दे तिथे,’ कंडक्‍टरने आवाज टाकला. ‘जमणार नाही. मी फेसबुकवर माधुरी या मुलीच्याच नावाने अकाउंट चालवतो. त्यामुळं मला येथे बसण्याचा अधिकार आहे,’ असा खुलासा त्याने केला.  ‘फेसबुकवर लोकांना नादी लाव. येथे माझ्या नादाला लागू नकोस. नाहीतर तुझा चांगला नाद पुरवीन,’ असा दम दिल्यावर तो मुलगा मुकाट्याने तेथून उठला. आईच निघाली सव्वा महिन्याच्या मुलीची मारेकरी  पुढे स्वारगेटवरील गर्दीत तीन महिला बसमध्ये आल्या पण एकीकडेही मास्क नव्हता. ‘मास्क असेल तरच या, नाहीतर उतरा,’ असे कंडक्‍टरने म्हटल्यावर त्या विनवणी करू लागल्या. मग कंडक्‍टरने तीन मास्क त्यांना विकत दिले. त्यानंतर त्या तिघीही शनिपाराच्या थांब्यावर उतरल्या.  अप्पा बळवंत चौकातील थांब्यावर उतरण्यासाठी आम्ही पुढे आलो. मात्र, पाकीट मारल्याचे आमच्या लक्षात आले. चार हजार रुपये व दोन एटीएम कार्ड त्यात होती. मी कंडक्‍टरला तसे सांगितल्यावर त्यांनी कोणाला तरी फोन केला. ‘पाच मिनिटांपूर्वी तीन महिला शनिपारला उतरल्या असून, त्यांनी एकसारखे निळ्या रंगाचे मास्क घातले आहेत. त्या पाकिटमार असाव्यात. त्यांना पकडा, असे सांगितले व माझ्याकडे वळून म्हणाले, ‘तुम्ही ताबडतोब शनिपारच्या थांब्यावर जा. आम्ही पाचच मिनिटांतच तिथे पोचलो. त्या वेळी दोन पोलिसांनी तिघींना अडवले होते व माझे पाकीटही हस्तगत केले होते. हे दृश्‍य पाहून बसमध्ये मास्कविक्री करणाऱ्या कंडक्‍टरविषयी आमच्या मनात कृतज्ञतेची भावना निर्माण झाली. आता आम्ही वाचकांच्या पत्रव्यवहारात ‘कंडक्‍टरची समयसूचकता’ यावर पत्र लिहण्याचे ठरवले आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Jkhxnh
Read More
गोड रसाळ द्राक्षे हंगाम सुरू होण्यापूर्वीच बाजारात दाखल

मार्केट यार्ड - गोड रसाळ द्राक्षे हंगाम सुरू होण्यापूर्वीच बाजारात दाखल झाली आहेत. डिसेंबरमध्ये द्राक्षांचा हंगाम सुरू होतो. मात्र हंगाम सुरू होण्यापूर्वी मार्केट यार्डातील घाऊक फळ बाजारात द्राक्षांची आवक सुरू झाली आहे. सध्या बाजारात दररोज एक ते दीड टन आवक होत आहे. द्राक्षास गेल्या वर्षीच्या तुलनेत २० टक्के अधिक भाव मिळत आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बाजारात सध्या बारामती तालुका आणि सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्‍यातून आवक होत आहे. येत्या काही दिवसांत सांगली जिल्ह्यातील तासगाव भागातून आवक सुरू होणार आहे. घाऊक बाजारात जम्बो (काळा रंग) द्राक्षास दहा किलोस १३०० ते १६०० रुपये, तर सोनाका (हिरवा रंग) द्राक्षास चार किलोस ३५० ते ४५० रुपये भाव मिळत असल्याचे व्यापारी अरविंद मोरे यांनी सांगितले. तसेच या वर्षी वातावरण चांगले राहावे, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. तसे झाल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रवेश प्रक्रियेला सुरुवात 

वास्तविक फेब्रुवारी ते मे असा द्राक्षांचा हंगाम असतो. मात्र, अलीकडच्या काळात हंगामपूर्व द्राक्षांची आवक होत आहे. त्यानुसार येथील बाजारात द्राक्षे दाखल होत आहेत. लांबलेल्या पावसाचा काहीसा फटका पिकाला बसला आहे. सध्या फळाला आंबट-गोड चव आहे. येत्या काही दिवसात आवक वाढण्याची शक्‍यता व्यापाऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे. मागील वर्षीही याच वेळी हंगामपूर्व द्राक्षाची आवक सुरू झाली होती. मागील दोन वर्षात हवामान बिडाघाचा फटका द्राक्ष पिकाला बसला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या धमक्‍यांना भीत नाही; काय करायचं ते करा : चंद्रकांत पाटील

सध्या बाजारात दाखल होणाऱ्या द्राक्षांना पुणे शहर परिसरासह पिंपरी चिंचवड येथून मागणी आहे. विशेषत: महाबळेश्‍वर, वाई, लोणावळा आणि कोकणातील पर्यटन भागातून द्राक्षांना जास्त मागणी आहे. परराज्यांत गोवा, गुजरात आणि कोलकता येथे मालाची निर्यात होत आहे.
- अरविंद मोरे, द्राक्षाचे व्यापारी, मार्केट यार्ड

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

गोड रसाळ द्राक्षे हंगाम सुरू होण्यापूर्वीच बाजारात दाखल मार्केट यार्ड - गोड रसाळ द्राक्षे हंगाम सुरू होण्यापूर्वीच बाजारात दाखल झाली आहेत. डिसेंबरमध्ये द्राक्षांचा हंगाम सुरू होतो. मात्र हंगाम सुरू होण्यापूर्वी मार्केट यार्डातील घाऊक फळ बाजारात द्राक्षांची आवक सुरू झाली आहे. सध्या बाजारात दररोज एक ते दीड टन आवक होत आहे. द्राक्षास गेल्या वर्षीच्या तुलनेत २० टक्के अधिक भाव मिळत आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा बाजारात सध्या बारामती तालुका आणि सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्‍यातून आवक होत आहे. येत्या काही दिवसांत सांगली जिल्ह्यातील तासगाव भागातून आवक सुरू होणार आहे. घाऊक बाजारात जम्बो (काळा रंग) द्राक्षास दहा किलोस १३०० ते १६०० रुपये, तर सोनाका (हिरवा रंग) द्राक्षास चार किलोस ३५० ते ४५० रुपये भाव मिळत असल्याचे व्यापारी अरविंद मोरे यांनी सांगितले. तसेच या वर्षी वातावरण चांगले राहावे, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. तसे झाल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रवेश प्रक्रियेला सुरुवात  वास्तविक फेब्रुवारी ते मे असा द्राक्षांचा हंगाम असतो. मात्र, अलीकडच्या काळात हंगामपूर्व द्राक्षांची आवक होत आहे. त्यानुसार येथील बाजारात द्राक्षे दाखल होत आहेत. लांबलेल्या पावसाचा काहीसा फटका पिकाला बसला आहे. सध्या फळाला आंबट-गोड चव आहे. येत्या काही दिवसात आवक वाढण्याची शक्‍यता व्यापाऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे. मागील वर्षीही याच वेळी हंगामपूर्व द्राक्षाची आवक सुरू झाली होती. मागील दोन वर्षात हवामान बिडाघाचा फटका द्राक्ष पिकाला बसला आहे. मुख्यमंत्र्यांच्या धमक्‍यांना भीत नाही; काय करायचं ते करा : चंद्रकांत पाटील सध्या बाजारात दाखल होणाऱ्या द्राक्षांना पुणे शहर परिसरासह पिंपरी चिंचवड येथून मागणी आहे. विशेषत: महाबळेश्‍वर, वाई, लोणावळा आणि कोकणातील पर्यटन भागातून द्राक्षांना जास्त मागणी आहे. परराज्यांत गोवा, गुजरात आणि कोलकता येथे मालाची निर्यात होत आहे. - अरविंद मोरे, द्राक्षाचे व्यापारी, मार्केट यार्ड Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3liegSw
Read More

Saturday, November 28, 2020

राज्यातील साखर कामगारांचा सोमवारपासून बेमुदत संप

पुणे : राज्यातील साखर उद्योग आणि या व्यवसायाच्या जोडधंद्याशी संबंधित सर्व कामगारांचे वेतन आणि सेवाशर्ती निश्‍चित करण्यासाठी त्वरित त्रिपक्षीय समिती स्थापन करावी, साखर कामगारांचे थकीत वेतन त्वरित देण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसह विविध सात मागण्यांसाठी राज्यातील साखर कामगार येत्या सोमवारपासून (ता.30) बेमुदत संपावर जात आहेत.

- Corona Effect: तरुणांसह महिलाही डिप्रेशनमध्ये; प्रमाण वाढल्याचे तज्ज्ञांचे मत​

महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ आणि महाराष्ट्र राज्य कामगार महासंघाच्यावतीने हा संप पुकारण्यात आला असल्याचे तात्यासाहेब काळे यांनी सांगितले. साखर कामगारांनी या संपात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. यावेळी शंकरराव भोसले, अविनाश आपटे, राऊसाहेब पाटील, रावसाहेब भोसले, युवराज ननावरे आदी उपस्थित होते.

- Sakal Impact: पोलिस प्रशासन जागं झालं; लग्न समारंभाबाबत अधीक्षकांनी काढले आदेश​

अन्य मागण्यांमध्ये साखर उद्योगातील रोजंदारी, कंत्राटी, नैमित्तिक आणि तात्पुरती कामे करणाऱ्या कामगारांनाही अकुशल कामगारांप्रमाणे वेतन देण्यात यावे, भाडेतत्वांवर, भागीदारीने आणि विक्री केलेल्या सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांमधील कामगारांना कराराप्रमाणे वेतन द्यावे, त्यांच्या वेतनाची थकबाकी द्यावी, स्थानिक संघटनांच्या सहमतीने करार करण्यात यावा, साखर आयुक्तांनी एकतर्फी जाहीर केलेला स्टाफिंग पॅटर्न (आकृतिबंध) संघटनांना मान्य नाही. त्यामुळे हा आकृतिबंध संघटनांच्या मागणीनुसार बदलण्यात यावा, शेती महामंडळातील कामगारांचे प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावावेत आणि केंद्र सरकारने केलेले कामगार विरोधी कायदे रद्द करावेत, आदींचा समावेश आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

राज्यातील साखर कामगारांचा सोमवारपासून बेमुदत संप पुणे : राज्यातील साखर उद्योग आणि या व्यवसायाच्या जोडधंद्याशी संबंधित सर्व कामगारांचे वेतन आणि सेवाशर्ती निश्‍चित करण्यासाठी त्वरित त्रिपक्षीय समिती स्थापन करावी, साखर कामगारांचे थकीत वेतन त्वरित देण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसह विविध सात मागण्यांसाठी राज्यातील साखर कामगार येत्या सोमवारपासून (ता.30) बेमुदत संपावर जात आहेत. - Corona Effect: तरुणांसह महिलाही डिप्रेशनमध्ये; प्रमाण वाढल्याचे तज्ज्ञांचे मत​ महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ आणि महाराष्ट्र राज्य कामगार महासंघाच्यावतीने हा संप पुकारण्यात आला असल्याचे तात्यासाहेब काळे यांनी सांगितले. साखर कामगारांनी या संपात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. यावेळी शंकरराव भोसले, अविनाश आपटे, राऊसाहेब पाटील, रावसाहेब भोसले, युवराज ननावरे आदी उपस्थित होते. - Sakal Impact: पोलिस प्रशासन जागं झालं; लग्न समारंभाबाबत अधीक्षकांनी काढले आदेश​ अन्य मागण्यांमध्ये साखर उद्योगातील रोजंदारी, कंत्राटी, नैमित्तिक आणि तात्पुरती कामे करणाऱ्या कामगारांनाही अकुशल कामगारांप्रमाणे वेतन देण्यात यावे, भाडेतत्वांवर, भागीदारीने आणि विक्री केलेल्या सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांमधील कामगारांना कराराप्रमाणे वेतन द्यावे, त्यांच्या वेतनाची थकबाकी द्यावी, स्थानिक संघटनांच्या सहमतीने करार करण्यात यावा, साखर आयुक्तांनी एकतर्फी जाहीर केलेला स्टाफिंग पॅटर्न (आकृतिबंध) संघटनांना मान्य नाही. त्यामुळे हा आकृतिबंध संघटनांच्या मागणीनुसार बदलण्यात यावा, शेती महामंडळातील कामगारांचे प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावावेत आणि केंद्र सरकारने केलेले कामगार विरोधी कायदे रद्द करावेत, आदींचा समावेश आहे. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/39nO5r3
Read More