Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, November 1, 2020

आंबोलीत यंदाही विक्रमी पाऊस 

आंबोली (सिंधुदुर्ग) - यावर्षी आंबोलीत 425 इंच पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी 433 इंच पाऊस झाला होता. गेल्या काही वर्षांपासून 300 ते 325 इंच सरासरी असणारा पाऊस गेली 2 वर्षे सव्वा चारशेच्यावर पडून शंभर इंच पाऊस जास्त झाला आहे. 2 वर्षापूर्वी 324 इंच इतका पाऊस झाला होता. 
यावर्षी जूनमध्ये 1 जुनपासून फयान वादळामुळे पाऊस वेळेआधी आठवड्यात भरपूर झाला. त्यानंतर जवळपास 2 आठवडे पाऊस नव्हता. 48 इंच पाऊस जूनमध्ये झाला. जुलैमध्ये पावसाने सरासरीपेक्षा जास्त बरसला.

जूनमध्ये अंदाजाने यावर्षी एवढा पाऊस होणार नसल्याचे वाटत होते; मात्र पाऊस कमी कालावधीत जास्त बरसला आहे. गेल्या वर्षी 433 इंच पाऊस झाला होता; मात्र नोव्हेंबरमध्ये पाऊस झाला होता. त्याचे मोजमाप झाले नाही. गेल्या वर्षी जगात सर्वाधिक पावसाचा विक्रम आंबोलीत झाला होता. जगात सर्वाधिक पाऊस हिमालयातील मौसिंराम येथे होतो. त्यानंतर चेरापुंजी येथे; मात्र त्याहीपेक्षा जास्त सह्याद्री पर्वतातील उंच डोंगररांगात असणाऱ्या तळकोकणातील आंबोलीत झाला होता. 

महाराष्ट्रात आंबोलीत सर्वाधिक पाऊस पडतो. 1 जून ते 30 ऑक्‍टोबरपर्यंत पाऊस मोजला जातो. यावर्षी पावसाळ्यात 25 वर्षानंतर प्रथमच पर्यटन बंद असल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे पावसाळ्यात आंबोलीत वातावरण पर्यटनाअभावी शांत असले तरी कोरोना आणि पावसाने त्यात भर घातली.

दरवर्षी महालयानंतर पाऊस कमी होतो आणि दसऱ्याला तो जातो. अगदीच क्वचित लागतो; मात्र यावर्षी अजूनही दमदार पाऊस होत होता. 
गेल्यावर्षी घाट कोसळून नुकसान झाले होते. यावर्षी कोरोनामुळे लॉकडाऊनचा फटका इथे बसला. यामुळे पर्यटन मंदावले. येथे 31 ऑक्‍टोबरपर्यंत पाऊस मोजला जातो; मात्र गेल्यावर्षीच्या जवळपास यंदा पाऊस झाला, असे पर्जन्यमापक भाऊ ओगले यांनी सांगितले. सरासरीच्या 100 इंच पाऊस जास्त झाला. सलग 2 वर्षे वाढलेल्या पावसामुळे शेतीचे मात्र जास्त नुकसान झाले. नैसर्गिक आपत्तीनेही बरेच नुकसान केले आहे. 

वर्षा पर्यटनामुळे रोजगार 
वर्षा पर्यटनामुळे इथला पावसाळा महत्वाचा असतो तो बऱ्याच जणांना रोजगार देतो आणि पर्यटकांच्या दृष्टीने एक पर्वणी असते. धबधबे, धुके, मुसळधार पाऊस, घाट परिसर, ओलावा आणि थंडी, चिंब भिजवणारा पाऊस यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने हजारोच्या संख्येने आंबोलीत पर्यटक दाखल होतात; मात्र 2 वर्षे वाढलेल्या पावसात पर्यटनासाठी तो वजाबाकी ठरला. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आंबोलीत यंदाही विक्रमी पाऊस  आंबोली (सिंधुदुर्ग) - यावर्षी आंबोलीत 425 इंच पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी 433 इंच पाऊस झाला होता. गेल्या काही वर्षांपासून 300 ते 325 इंच सरासरी असणारा पाऊस गेली 2 वर्षे सव्वा चारशेच्यावर पडून शंभर इंच पाऊस जास्त झाला आहे. 2 वर्षापूर्वी 324 इंच इतका पाऊस झाला होता.  यावर्षी जूनमध्ये 1 जुनपासून फयान वादळामुळे पाऊस वेळेआधी आठवड्यात भरपूर झाला. त्यानंतर जवळपास 2 आठवडे पाऊस नव्हता. 48 इंच पाऊस जूनमध्ये झाला. जुलैमध्ये पावसाने सरासरीपेक्षा जास्त बरसला. जूनमध्ये अंदाजाने यावर्षी एवढा पाऊस होणार नसल्याचे वाटत होते; मात्र पाऊस कमी कालावधीत जास्त बरसला आहे. गेल्या वर्षी 433 इंच पाऊस झाला होता; मात्र नोव्हेंबरमध्ये पाऊस झाला होता. त्याचे मोजमाप झाले नाही. गेल्या वर्षी जगात सर्वाधिक पावसाचा विक्रम आंबोलीत झाला होता. जगात सर्वाधिक पाऊस हिमालयातील मौसिंराम येथे होतो. त्यानंतर चेरापुंजी येथे; मात्र त्याहीपेक्षा जास्त सह्याद्री पर्वतातील उंच डोंगररांगात असणाऱ्या तळकोकणातील आंबोलीत झाला होता.  महाराष्ट्रात आंबोलीत सर्वाधिक पाऊस पडतो. 1 जून ते 30 ऑक्‍टोबरपर्यंत पाऊस मोजला जातो. यावर्षी पावसाळ्यात 25 वर्षानंतर प्रथमच पर्यटन बंद असल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे पावसाळ्यात आंबोलीत वातावरण पर्यटनाअभावी शांत असले तरी कोरोना आणि पावसाने त्यात भर घातली. दरवर्षी महालयानंतर पाऊस कमी होतो आणि दसऱ्याला तो जातो. अगदीच क्वचित लागतो; मात्र यावर्षी अजूनही दमदार पाऊस होत होता.  गेल्यावर्षी घाट कोसळून नुकसान झाले होते. यावर्षी कोरोनामुळे लॉकडाऊनचा फटका इथे बसला. यामुळे पर्यटन मंदावले. येथे 31 ऑक्‍टोबरपर्यंत पाऊस मोजला जातो; मात्र गेल्यावर्षीच्या जवळपास यंदा पाऊस झाला, असे पर्जन्यमापक भाऊ ओगले यांनी सांगितले. सरासरीच्या 100 इंच पाऊस जास्त झाला. सलग 2 वर्षे वाढलेल्या पावसामुळे शेतीचे मात्र जास्त नुकसान झाले. नैसर्गिक आपत्तीनेही बरेच नुकसान केले आहे.  वर्षा पर्यटनामुळे रोजगार  वर्षा पर्यटनामुळे इथला पावसाळा महत्वाचा असतो तो बऱ्याच जणांना रोजगार देतो आणि पर्यटकांच्या दृष्टीने एक पर्वणी असते. धबधबे, धुके, मुसळधार पाऊस, घाट परिसर, ओलावा आणि थंडी, चिंब भिजवणारा पाऊस यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने हजारोच्या संख्येने आंबोलीत पर्यटक दाखल होतात; मात्र 2 वर्षे वाढलेल्या पावसात पर्यटनासाठी तो वजाबाकी ठरला.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2GnbJIi
Read More
Winter tips : कोणत्याही विषाणूसाठी थंडीचे दिवस पोषक; वाचा काय सांगतात डॉ. प्रशांत पाटील

नागपूर : वैद्यकीय शास्त्रात हिवाळा हा हेल्दी सीझन समजला जातो. परंतु, पारा खाली वर होत असला की आजार होणार हे निश्‍चित. यामुळे खबरदारी घ्यावी लागते. वृद्धमंडळी, बालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. दुपारी ऊन, रात्री थंडी अशा विषम तापमानाचा शरीरावर परिणाम होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

दिवाळीच्या तोंडावर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता खबरदारी घेण्याची गरज आहे. कोणत्याही विषाणूसाठी थंडीचे दिवस पोषक असतात. वारंवार हवामानात बदल होत असल्याने रोग प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो.

अधिक वाचा - ...अन् शोकाकुळ नातेवाईक मृतदेह विसाव्यावर सोडून सैरावैरा पळू लागले

थंडी वाढल्यामुळे सर्दीसारखे किरकोळ आजार होतात. वेळीच खबरदारी न घेतल्यास आजार बळावून संधिवात, दमा असे आजार होण्याची शक्‍यता अधिक असते, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील मेडिसीन विभागप्रमुख डॉ. प्रशांत पाटील म्हणाले.

हिवाळ्यात त्वचा व केसांना त्रास होतोच. यामुळे वेळीच योग्य काळजी घेणे आवश्‍यक आहे. गार वारे, उडती धूळ यामुळे काही विशिष्ट त्वचाविकार थंडीच्या काळात जास्त आढळून येतात. थंडीच्या दिवसात रंगीबेरंगी गरम कपड्यांनी सजलेल्या दुकानांत गर्दी असते.

क्लिक करा - टाकू का विहिरीत उडी? असे म्हणताच गेला तोल...

परंतु, अंगात घातलेल्या लोकरीच्या कपड्यांमुळे त्वचेला खाज सुटू शकते तसेच तळपायाची त्वचा हिवाळ्यात जास्त कोरडी झाल्याने भेगा पडू शकतात. ज्या व्यक्तींना कोरड्या त्वचेमुळे होणारे विकार असतात, त्यांचे आजार थंडीत तीव्र होण्याची भीती असते, असे मेडिकलच्या त्वचाविकार तज्ज्ञ डॉ. वैशाली शिंगाडे यांनी सांगितले.

कोरोनाचा हा त्रासदायक काळ
शहरात धुळीचे प्रमाण वाढल्याने खोकल्याचा त्रास होतो. सध्या कोरोनाचा हा त्रासदायक काळ आहे. थंडीमुळे श्वसनाच्या आजारात वाढ होण्याची भीती आहे.
- डॉ. प्रशांत पाटील,
मेडिसीन विभागप्रमुख, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय

हेही वाचा - प्रेमप्रकरणातून झाले भांडण अन् युवकाने उचलले हे पाऊल

हे करा

उबदार कपड्यांचा वापर करा

आहारात स्निग्ध पदार्थ घ्या

आले घातलेला चहा प्या

ताक, दही, आइस्क्रीम खाऊ नका

दुचाकीवरून जाताना काळजी घ्या

अंघोळीसाठी कोमट पाणी घ्या

चेहऱ्याला व डोक्‍याला रुमाल बांधा

संपादन - नीलेश डाखोरे

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Winter tips : कोणत्याही विषाणूसाठी थंडीचे दिवस पोषक; वाचा काय सांगतात डॉ. प्रशांत पाटील नागपूर : वैद्यकीय शास्त्रात हिवाळा हा हेल्दी सीझन समजला जातो. परंतु, पारा खाली वर होत असला की आजार होणार हे निश्‍चित. यामुळे खबरदारी घ्यावी लागते. वृद्धमंडळी, बालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. दुपारी ऊन, रात्री थंडी अशा विषम तापमानाचा शरीरावर परिणाम होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. दिवाळीच्या तोंडावर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता खबरदारी घेण्याची गरज आहे. कोणत्याही विषाणूसाठी थंडीचे दिवस पोषक असतात. वारंवार हवामानात बदल होत असल्याने रोग प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. अधिक वाचा - ...अन् शोकाकुळ नातेवाईक मृतदेह विसाव्यावर सोडून सैरावैरा पळू लागले थंडी वाढल्यामुळे सर्दीसारखे किरकोळ आजार होतात. वेळीच खबरदारी न घेतल्यास आजार बळावून संधिवात, दमा असे आजार होण्याची शक्‍यता अधिक असते, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील मेडिसीन विभागप्रमुख डॉ. प्रशांत पाटील म्हणाले. हिवाळ्यात त्वचा व केसांना त्रास होतोच. यामुळे वेळीच योग्य काळजी घेणे आवश्‍यक आहे. गार वारे, उडती धूळ यामुळे काही विशिष्ट त्वचाविकार थंडीच्या काळात जास्त आढळून येतात. थंडीच्या दिवसात रंगीबेरंगी गरम कपड्यांनी सजलेल्या दुकानांत गर्दी असते. क्लिक करा - टाकू का विहिरीत उडी? असे म्हणताच गेला तोल... परंतु, अंगात घातलेल्या लोकरीच्या कपड्यांमुळे त्वचेला खाज सुटू शकते तसेच तळपायाची त्वचा हिवाळ्यात जास्त कोरडी झाल्याने भेगा पडू शकतात. ज्या व्यक्तींना कोरड्या त्वचेमुळे होणारे विकार असतात, त्यांचे आजार थंडीत तीव्र होण्याची भीती असते, असे मेडिकलच्या त्वचाविकार तज्ज्ञ डॉ. वैशाली शिंगाडे यांनी सांगितले. कोरोनाचा हा त्रासदायक काळ शहरात धुळीचे प्रमाण वाढल्याने खोकल्याचा त्रास होतो. सध्या कोरोनाचा हा त्रासदायक काळ आहे. थंडीमुळे श्वसनाच्या आजारात वाढ होण्याची भीती आहे. - डॉ. प्रशांत पाटील, मेडिसीन विभागप्रमुख, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हेही वाचा - प्रेमप्रकरणातून झाले भांडण अन् युवकाने उचलले हे पाऊल हे करा उबदार कपड्यांचा वापर करा आहारात स्निग्ध पदार्थ घ्या आले घातलेला चहा प्या ताक, दही, आइस्क्रीम खाऊ नका दुचाकीवरून जाताना काळजी घ्या अंघोळीसाठी कोमट पाणी घ्या चेहऱ्याला व डोक्‍याला रुमाल बांधा संपादन - नीलेश डाखोरे News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3mJPWKo
Read More
विदारक सत्य! या गावात मृत्यू झाल्यास भर रस्त्यात केले जातात अंत्यसंस्कार; शोधावी लागते जागा 

काकडा (जि. अमरावती) ः मृत व्यक्तीवर सन्मानाने अंत्यसंस्कार व्हावे, अशी इच्छा प्रत्येकाचीच असते. मात्र प्रशासकीय लालफीतशाहीला मानवतेचा कळवळा असतोच, असे नाही. पर्यायाने मृत्यूनंतरही अंत्यसंस्कारासाठी जागा शोधावी लागते. हे आपले दुर्देवच म्हणावे लागेल. स्मशानभूमी नसल्याने काकडा येथील नागरिकांना रस्त्यावरच अंत्यसंस्कार करावे लागतात, ही एक शोकांतिका आहे.

आजच्या परिस्थितीत कोणत्याही लहानमोठ्या गावात रस्ते असो की नसो, नाल्यांची दुरवस्था असो मात्र स्मशानभूमी ही असतेच. परंतु त्याला काकडा हे गाव अपवाद ठरले आहे. गावातील अनेकांच्या पिढ्या गेल्या मात्र या गावात स्मशानभूमीच नसल्याचे वास्तव आहे. स्मशानभूमीच नसल्याने मृतदेहांवर रस्त्यावरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. सहा ते सात हजार लोकसंख्येचे गाव असतानाही गावात साधे स्मशानभूमीचे शेड नाही. ही बाब दुर्देवाची म्हणावी लागेल. 

नक्की वाचा - कर्जबाजारी झाल्यामुळे युवकाने केली आत्महत्या; मृत्यूपूर्वी मैत्रिणीला बोलावले होते भेटायला

विशेष म्हणजे, लोकप्रतिनिधींकडून कुठलाही पाठपुरावा नसल्याने ही समस्या कायम आहे. स्मशानभूमीच नसल्याने बहुतांश मृतदेहांवर शिंदी बु. येथील वळणरस्त्यावरच अंत्यसंस्कार करावे लागतात.

उन्हाळा, पावसाळा तसेच कडाक्‍याच्या थंडीत अंत्यसंस्काराला येणाऱ्यांची पार त्रेधातिरपट उडते. नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. पिढ्यान्‌ पिढ्या अशीच परिस्थिती चालत आल्याने आजचे चित्र समोर आहे. गावकरी तसेच लोकप्रतिनिधी मिळून स्मशानभूमीसाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची खरी गरज आहे.

काकडा येथे हिंदू स्मशानभूमीसंदर्भात ग्रामपंचायतमधून सदर प्रस्ताव तहसील कार्यालयात पाठविण्यात आला आहे. स्मशानभूमीसाठी जागा मिळावी, यासाठी प्रयत्नशील आहे.
-ईश्‍वरदास वानखडे,
 सरपंच.

काकडा येथे हिंदू स्मशानभूमीचे शेड नसल्याने नागरिकांना आप्तस्वकियांवर अंत्यसंस्कार करताना प्रचंड त्रास होत आहे. यासाठी प्रशासनकडे शेडची मागणी करण्यात येईल.
-देवेंद्र पेटकर, 
पं. स. सदस्य.

हेही वाचा - संशय अखेर ठरला खरा; कोरोनाबाधितांसह मृत्यूच्या आकडेवारीतील घोळ सिद्ध

हिंदू स्मशानभूमी नसल्याने नागरिकांना प्रचंड त्रास होतो. यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन हा प्रश्‍न निकाली काढावा.
-अविनाश भोंडे, 
नागरिक.

 

संपादन - अथर्व महांकाळ 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

विदारक सत्य! या गावात मृत्यू झाल्यास भर रस्त्यात केले जातात अंत्यसंस्कार; शोधावी लागते जागा  काकडा (जि. अमरावती) ः मृत व्यक्तीवर सन्मानाने अंत्यसंस्कार व्हावे, अशी इच्छा प्रत्येकाचीच असते. मात्र प्रशासकीय लालफीतशाहीला मानवतेचा कळवळा असतोच, असे नाही. पर्यायाने मृत्यूनंतरही अंत्यसंस्कारासाठी जागा शोधावी लागते. हे आपले दुर्देवच म्हणावे लागेल. स्मशानभूमी नसल्याने काकडा येथील नागरिकांना रस्त्यावरच अंत्यसंस्कार करावे लागतात, ही एक शोकांतिका आहे. आजच्या परिस्थितीत कोणत्याही लहानमोठ्या गावात रस्ते असो की नसो, नाल्यांची दुरवस्था असो मात्र स्मशानभूमी ही असतेच. परंतु त्याला काकडा हे गाव अपवाद ठरले आहे. गावातील अनेकांच्या पिढ्या गेल्या मात्र या गावात स्मशानभूमीच नसल्याचे वास्तव आहे. स्मशानभूमीच नसल्याने मृतदेहांवर रस्त्यावरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. सहा ते सात हजार लोकसंख्येचे गाव असतानाही गावात साधे स्मशानभूमीचे शेड नाही. ही बाब दुर्देवाची म्हणावी लागेल.  नक्की वाचा - कर्जबाजारी झाल्यामुळे युवकाने केली आत्महत्या; मृत्यूपूर्वी मैत्रिणीला बोलावले होते भेटायला विशेष म्हणजे, लोकप्रतिनिधींकडून कुठलाही पाठपुरावा नसल्याने ही समस्या कायम आहे. स्मशानभूमीच नसल्याने बहुतांश मृतदेहांवर शिंदी बु. येथील वळणरस्त्यावरच अंत्यसंस्कार करावे लागतात. उन्हाळा, पावसाळा तसेच कडाक्‍याच्या थंडीत अंत्यसंस्काराला येणाऱ्यांची पार त्रेधातिरपट उडते. नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. पिढ्यान्‌ पिढ्या अशीच परिस्थिती चालत आल्याने आजचे चित्र समोर आहे. गावकरी तसेच लोकप्रतिनिधी मिळून स्मशानभूमीसाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची खरी गरज आहे. काकडा येथे हिंदू स्मशानभूमीसंदर्भात ग्रामपंचायतमधून सदर प्रस्ताव तहसील कार्यालयात पाठविण्यात आला आहे. स्मशानभूमीसाठी जागा मिळावी, यासाठी प्रयत्नशील आहे. -ईश्‍वरदास वानखडे,  सरपंच. काकडा येथे हिंदू स्मशानभूमीचे शेड नसल्याने नागरिकांना आप्तस्वकियांवर अंत्यसंस्कार करताना प्रचंड त्रास होत आहे. यासाठी प्रशासनकडे शेडची मागणी करण्यात येईल. -देवेंद्र पेटकर,  पं. स. सदस्य. हेही वाचा - संशय अखेर ठरला खरा; कोरोनाबाधितांसह मृत्यूच्या आकडेवारीतील घोळ सिद्ध हिंदू स्मशानभूमी नसल्याने नागरिकांना प्रचंड त्रास होतो. यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन हा प्रश्‍न निकाली काढावा. -अविनाश भोंडे,  नागरिक.   संपादन - अथर्व महांकाळ  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3mVmdyj
Read More
सुपारीला दर; पण रोगाचा फटका

बांदा (सिंधुदुर्ग) - अतिवृष्टी आणि अवेळी पावसाचा भातशेती बरोबरच सर्वाधिक फटका हा सुपारी बागायतदारांना बसला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक उत्पन्न घेणाऱ्या सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्‍यातील 70 टक्केहून अधिक सुपारीला गळ रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. उत्पन्न घटले तरी दर मात्र वाढल्यामुळे त्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. 
 

सुपारीची व्याप्ती 
जिल्ह्याच्या कृषी अर्थकारणात 30 टक्के वाटा हा सुपारीचा आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत एकूण उत्पादित कृषीमालाच्या 5 टक्के उत्पन्न हे सुपारी उत्पादनातून मिळते. यावरून सुपारी उत्पन्न हे शेतकऱ्यांना किती आर्थिक फायदा मिळवून देते हे स्पष्ट होते. जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या सुपारीला मध्यप्रदेश, मेंगलोर, दिल्ली, उत्तरप्रदेश, बिहार, पाकिस्तान, बांगलादेश येथे मोठी मागणी आहे. सुपारीचा मुख्यत्वे वापर हा खाण्यासाठी होतो. सुगंधी सुपारी बनविण्यासाठी कच्चा माल म्हणून या सुपारीचा वापर केला जातो. कोकणातील नैसर्गिक वातावरण व मुबलक पाण्याच्या साठ्यामुळे येथील सुपारीला बाजारपेठेत मोठी मागणी आहे. 

सिंधुदुर्गातील लागवड 
नारळ, काजू या पारंपरिक पिकांसह शेतकऱ्यांनी सुपारीची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. सावंतवाडी व दोडामार्ग हे दोन्ही तालुके नैसर्गिक पाण्याच्या स्त्रोतांनी बारमाही समृद्ध असल्याने शेतकऱ्यांनी मेहनतीने सुपारी बागा फुलविल्या आहेत. सावंतवाडी तालुक्‍यातील तांबोळी, असनिये, कोनशी, माडखोल, ओटवणे, डेगवे, डिंगणे, गाळेल, वाफोली, झोळंबे व दोडामार्ग तालुक्‍यातील बहुतांश गावात सुपारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सुपारीला दर असल्याने शेतकऱ्यांनी गावठी सुपारीची लागवड केली आहे. या सुपारीचे उत्पादन लागवड केल्यानंतर 6 ते 7 वर्षानंतर मिळण्यास सुरुवात होते. या झाडांची उंची देखील सर्वाधिक असते. कमी वेळेत व भरघोस उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आता "श्रीवर्धन रोठा', "मोहित नगर', "विठ्ठल', "मंगल', "सुमंगल', "शिवमंगल' या सुपारींच्या लागवडीस सुरुवात केली आहे. 

यंदा 70 टक्के गळ 
यावर्षी अतिवृष्टीचा फटका या पिकाला बसला आहे. 70 टक्केहून अधिक फळाची गळ झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. सावंतवाडी तालुक्‍यात 350 हेक्‍टर क्षेत्रात तर दोडामार्ग तालुक्‍यात 300 हेक्‍टर क्षेत्रात सुपारीची लागवड करण्यात आली आहे. यात गळ झाल्याचे प्रमाण खूपच आहे. 

बिघडलेले गणित 
सुपारीच्या झाडाला डिसेंबरमध्ये फळधारणा होते. जून, जुलैपर्यंत सुपारी ही अर्धी कच्ची तयार होते. पाऊस सुरू व्हायच्या आधी पहिली औषध फवारणी करण्यात येते. त्यानंतर जुलैत होते. फळ काढणी ऑक्‍टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारीत होते. एका फवारणीचा एक दिवसाचा खर्च हा 4 ते 6 हजार रुपये येतो. झाडांची उंची, कामगारांची कमतरता यामुळे फवारणीचा खर्च हा शेतकऱ्यांना न परवडणारा आहे. फवारणी न केल्यास पावसाच्या पाण्याने फळावर बुरशी जमा होते. त्यामुळे फवारणी ही अत्यावश्‍यक असते. 

दर वाढला पण... 
सुपारी विक्रीसाठी बांदा व गोवा बाजारपेठ मोठी आहे. बांदा बाजारपेठेत गतवर्षी 50 हजार किलो सुपारी विक्रीसाठी आली. गोवा बागायतदार संघाचा दर जास्त असल्याने गतवर्षी सुमारे 1 लाख 50 हजार किलो सुपारी गोवा बाजारपेठेत विक्रीसाठी नेण्यात आली. यामध्ये ओल्या सुपारीला सर्वाधिक किंमत मिळते. गोवा फळबागायतदार संघाकडून सुपारीचा दर निश्‍चित केला जातो. यावर्षी सुपारीचा सध्याचा दर प्रतिकिलो 350 रुपये आहे. गळ सुपारीचा दर प्रतिकिलो 160 ते 180 रुपये आहे. गतवर्षी सुपारीचा दर प्रतिकिलो सुमारे 270 रुपये होता. यावर्षी गळ मोठ्या प्रमाणात असल्याने दर वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले; मात्र उत्पन्नच हातात नसल्याने दर वाढूनही शेतकरी नुकसानातच आहेत. 

अनुदानापासून वंचित 
सुपारीचे शासन दप्तरी फळपीकमध्ये वर्गीकरण होत नसल्याने सुपारी शासकीय नुकसान भरपाईपासून वंचित आहे. आंबा, काजू, भात याप्रमाणे सुपारीला भरपाईचे निकष देण्यात आले नाहीत. सुपारी पिकाचे नशाजन्य पदार्थांमध्ये वर्गीकरण होते. त्यामुळे शासन या पिकासाठी स्वतंत्रअनुदान देत नाही. 

संशोधनापासूनही दूर 
तळकोकणातील सुपारी उत्पादन हे महत्वाचे पीक आहे. सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्‍यात सुपारीच्या बागायती मोठ्या प्रमाणात आहेत; मात्र कोकण कृषी विद्यापिठ या पिकाकडे फारसे गांर्भीयाने पाहत नाही. त्यांनी श्रीवर्धन आणि मंगला या जाती विकसित केल्या आहेत; पण त्याची व्यावहारिकता पाहता स्थानिक लागवड फारच अल्प आहे. सुपारीवर फवारणी ही शेतकऱ्यांना न परवडणारी आहे. फवारणी खर्च टाळण्यासाठी झाडाच्या बुंध्यात वापरण्यायोग्य औषधांचे संशोधन होणे गरजेचे आहे. यामुळे फवारणीचा धोका कमी होईल व खर्चात कपात होईल; पण तसे संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाही. 

कर्नाटकात अपरिपक्व सुपारी काढून ती उकळली जाते. त्यानंतर त्याचा रस काढून त्यात रंग मिश्रित करून प्रक्रिया केली जाते. या रसाचा वापर कपड्याच्या पेंटिंगसाठी करण्यात येतो. याला मोठी मागणी असून शेतकऱ्यांना कमी कालावधीत आर्थिक फायदा होतो. सुपारी नुकसानीचे आतापर्यंत पंचनामे झाले, मात्र अद्याप एकही रुपयांची भरपाई नाही. कोकणातही शासनाने अशी सुपारी खरेदी करून रंगासाठी वापर करावा. 
- अभिलाष देसाई, शेतकरी तांबोळी (ता. सावंतवाडी) 

अतिवृष्टीमुळे सुपारीचे मोठे नुकसान झाले आहे. बांदा मंडलातील 36 गावांत पंचनामे सुरू आहेत. यासाठी अजून एक ते दीड महिन्यांचा कालावधी लागेल. त्यानंतरच एकूण नुकसानीचा आकडा समजेल. शासनाने दिलेल्या निर्देशानुसारच पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू आहे. ज्या शेतकऱ्यांचे 30 टक्केहून अधिक नुकसान झाले, त्यांना प्राधान्याने भरपाई दिली आहे. निधी उपलब्ध होईल त्यानुसार भरपाई मिळेल. 
- रूपाली पापडे, मंडल कृषी अधिकारी, बांदा. 

यावर्षी अतिवृष्टीमुळे सुपारी उत्पादनाला फटका बसला आहे. दरवर्षी गोवा फळबागायतदार संघाकडून दर निश्‍चित करण्यात येतो. संपूर्ण सुपारी खरेदी करून गोव्यातून मेंगलोरला पाठविण्यात येते. तेथून संपूर्ण भारत व परदेशात सुपारी निर्यात होते. यावर्षी सुपारीला निसर्गाचा फटका बसल्याने सुपारी उत्पादन घटण्याची शक्‍यता आहे. 
- संदेश पावसकर, सुपारी व्यापारी, बांदा 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सुपारीला दर; पण रोगाचा फटका बांदा (सिंधुदुर्ग) - अतिवृष्टी आणि अवेळी पावसाचा भातशेती बरोबरच सर्वाधिक फटका हा सुपारी बागायतदारांना बसला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक उत्पन्न घेणाऱ्या सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्‍यातील 70 टक्केहून अधिक सुपारीला गळ रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. उत्पन्न घटले तरी दर मात्र वाढल्यामुळे त्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.    सुपारीची व्याप्ती  जिल्ह्याच्या कृषी अर्थकारणात 30 टक्के वाटा हा सुपारीचा आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत एकूण उत्पादित कृषीमालाच्या 5 टक्के उत्पन्न हे सुपारी उत्पादनातून मिळते. यावरून सुपारी उत्पन्न हे शेतकऱ्यांना किती आर्थिक फायदा मिळवून देते हे स्पष्ट होते. जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या सुपारीला मध्यप्रदेश, मेंगलोर, दिल्ली, उत्तरप्रदेश, बिहार, पाकिस्तान, बांगलादेश येथे मोठी मागणी आहे. सुपारीचा मुख्यत्वे वापर हा खाण्यासाठी होतो. सुगंधी सुपारी बनविण्यासाठी कच्चा माल म्हणून या सुपारीचा वापर केला जातो. कोकणातील नैसर्गिक वातावरण व मुबलक पाण्याच्या साठ्यामुळे येथील सुपारीला बाजारपेठेत मोठी मागणी आहे.  सिंधुदुर्गातील लागवड  नारळ, काजू या पारंपरिक पिकांसह शेतकऱ्यांनी सुपारीची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. सावंतवाडी व दोडामार्ग हे दोन्ही तालुके नैसर्गिक पाण्याच्या स्त्रोतांनी बारमाही समृद्ध असल्याने शेतकऱ्यांनी मेहनतीने सुपारी बागा फुलविल्या आहेत. सावंतवाडी तालुक्‍यातील तांबोळी, असनिये, कोनशी, माडखोल, ओटवणे, डेगवे, डिंगणे, गाळेल, वाफोली, झोळंबे व दोडामार्ग तालुक्‍यातील बहुतांश गावात सुपारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सुपारीला दर असल्याने शेतकऱ्यांनी गावठी सुपारीची लागवड केली आहे. या सुपारीचे उत्पादन लागवड केल्यानंतर 6 ते 7 वर्षानंतर मिळण्यास सुरुवात होते. या झाडांची उंची देखील सर्वाधिक असते. कमी वेळेत व भरघोस उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आता "श्रीवर्धन रोठा', "मोहित नगर', "विठ्ठल', "मंगल', "सुमंगल', "शिवमंगल' या सुपारींच्या लागवडीस सुरुवात केली आहे.  यंदा 70 टक्के गळ  यावर्षी अतिवृष्टीचा फटका या पिकाला बसला आहे. 70 टक्केहून अधिक फळाची गळ झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. सावंतवाडी तालुक्‍यात 350 हेक्‍टर क्षेत्रात तर दोडामार्ग तालुक्‍यात 300 हेक्‍टर क्षेत्रात सुपारीची लागवड करण्यात आली आहे. यात गळ झाल्याचे प्रमाण खूपच आहे.  बिघडलेले गणित  सुपारीच्या झाडाला डिसेंबरमध्ये फळधारणा होते. जून, जुलैपर्यंत सुपारी ही अर्धी कच्ची तयार होते. पाऊस सुरू व्हायच्या आधी पहिली औषध फवारणी करण्यात येते. त्यानंतर जुलैत होते. फळ काढणी ऑक्‍टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारीत होते. एका फवारणीचा एक दिवसाचा खर्च हा 4 ते 6 हजार रुपये येतो. झाडांची उंची, कामगारांची कमतरता यामुळे फवारणीचा खर्च हा शेतकऱ्यांना न परवडणारा आहे. फवारणी न केल्यास पावसाच्या पाण्याने फळावर बुरशी जमा होते. त्यामुळे फवारणी ही अत्यावश्‍यक असते.  दर वाढला पण...  सुपारी विक्रीसाठी बांदा व गोवा बाजारपेठ मोठी आहे. बांदा बाजारपेठेत गतवर्षी 50 हजार किलो सुपारी विक्रीसाठी आली. गोवा बागायतदार संघाचा दर जास्त असल्याने गतवर्षी सुमारे 1 लाख 50 हजार किलो सुपारी गोवा बाजारपेठेत विक्रीसाठी नेण्यात आली. यामध्ये ओल्या सुपारीला सर्वाधिक किंमत मिळते. गोवा फळबागायतदार संघाकडून सुपारीचा दर निश्‍चित केला जातो. यावर्षी सुपारीचा सध्याचा दर प्रतिकिलो 350 रुपये आहे. गळ सुपारीचा दर प्रतिकिलो 160 ते 180 रुपये आहे. गतवर्षी सुपारीचा दर प्रतिकिलो सुमारे 270 रुपये होता. यावर्षी गळ मोठ्या प्रमाणात असल्याने दर वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले; मात्र उत्पन्नच हातात नसल्याने दर वाढूनही शेतकरी नुकसानातच आहेत.  अनुदानापासून वंचित  सुपारीचे शासन दप्तरी फळपीकमध्ये वर्गीकरण होत नसल्याने सुपारी शासकीय नुकसान भरपाईपासून वंचित आहे. आंबा, काजू, भात याप्रमाणे सुपारीला भरपाईचे निकष देण्यात आले नाहीत. सुपारी पिकाचे नशाजन्य पदार्थांमध्ये वर्गीकरण होते. त्यामुळे शासन या पिकासाठी स्वतंत्रअनुदान देत नाही.  संशोधनापासूनही दूर  तळकोकणातील सुपारी उत्पादन हे महत्वाचे पीक आहे. सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्‍यात सुपारीच्या बागायती मोठ्या प्रमाणात आहेत; मात्र कोकण कृषी विद्यापिठ या पिकाकडे फारसे गांर्भीयाने पाहत नाही. त्यांनी श्रीवर्धन आणि मंगला या जाती विकसित केल्या आहेत; पण त्याची व्यावहारिकता पाहता स्थानिक लागवड फारच अल्प आहे. सुपारीवर फवारणी ही शेतकऱ्यांना न परवडणारी आहे. फवारणी खर्च टाळण्यासाठी झाडाच्या बुंध्यात वापरण्यायोग्य औषधांचे संशोधन होणे गरजेचे आहे. यामुळे फवारणीचा धोका कमी होईल व खर्चात कपात होईल; पण तसे संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाही.  कर्नाटकात अपरिपक्व सुपारी काढून ती उकळली जाते. त्यानंतर त्याचा रस काढून त्यात रंग मिश्रित करून प्रक्रिया केली जाते. या रसाचा वापर कपड्याच्या पेंटिंगसाठी करण्यात येतो. याला मोठी मागणी असून शेतकऱ्यांना कमी कालावधीत आर्थिक फायदा होतो. सुपारी नुकसानीचे आतापर्यंत पंचनामे झाले, मात्र अद्याप एकही रुपयांची भरपाई नाही. कोकणातही शासनाने अशी सुपारी खरेदी करून रंगासाठी वापर करावा.  - अभिलाष देसाई, शेतकरी तांबोळी (ता. सावंतवाडी)  अतिवृष्टीमुळे सुपारीचे मोठे नुकसान झाले आहे. बांदा मंडलातील 36 गावांत पंचनामे सुरू आहेत. यासाठी अजून एक ते दीड महिन्यांचा कालावधी लागेल. त्यानंतरच एकूण नुकसानीचा आकडा समजेल. शासनाने दिलेल्या निर्देशानुसारच पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू आहे. ज्या शेतकऱ्यांचे 30 टक्केहून अधिक नुकसान झाले, त्यांना प्राधान्याने भरपाई दिली आहे. निधी उपलब्ध होईल त्यानुसार भरपाई मिळेल.  - रूपाली पापडे, मंडल कृषी अधिकारी, बांदा.  यावर्षी अतिवृष्टीमुळे सुपारी उत्पादनाला फटका बसला आहे. दरवर्षी गोवा फळबागायतदार संघाकडून दर निश्‍चित करण्यात येतो. संपूर्ण सुपारी खरेदी करून गोव्यातून मेंगलोरला पाठविण्यात येते. तेथून संपूर्ण भारत व परदेशात सुपारी निर्यात होते. यावर्षी सुपारीला निसर्गाचा फटका बसल्याने सुपारी उत्पादन घटण्याची शक्‍यता आहे.  - संदेश पावसकर, सुपारी व्यापारी, बांदा  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3jKhFJ3
Read More
निवडणूक प्रचारात ‘पुलवामा’ गाजणार

नवी दिल्ली - पुलवामा हल्ल्याबद्दल पाकिस्तानच्या संसदेत झालेल्या खुलाशानंतर भाजपच्या हाती एक ठोस निवडणूक मुद्दा मिळाला असून सध्या सुरु असलेल्या बिहार, आगामी बंगाल आणि इतर राज्यांच्या निवडणुकीतही हा मुद्दा हुकमी एक्क्यासारखा वापरण्याची रणनीती पक्षनेतृत्वाने आखली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एका भाजप नेत्याच्या म्हणण्यानुसार, पुलवामा हल्ल्याच्या संदर्भात खिशात वादाचा आणि राष्ट्रवादाचा मुद्दा भाजप वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने मांडण्यावर जोर देणार आहे. जेथे निवडणुका-पोटनिवडणुका आहेत तेथे तर हा मुद्दा भाजपने प्रचारात आणला आहेच, पण जेथे निवडणुका नाहीत तेथेही भाजप पाकिस्तान, पुलवामा, सर्जिकल स्ट्राइक या सर्व अनुषंगाने विरोधकांनी लष्करावर घेतलेल्या शंका आणि सरकारवर केलेले आरोप याचा मुद्दा मांडणार आहे. पुलवामा हल्ला, त्यानंतर एअर स्ट्राइक आणि सर्जिकल स्ट्राइकवर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी वेगवेगळ्या प्रकाराने शंका-कुशंका घेतल्या होत्या. पुलवामा हल्ल्याचा राजकीय फायदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपला २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मिळाला, यासारखी वक्तव्यही करण्यात आली होती. आता पाकिस्तानच्या संसदेतच पुलवामा हल्ल्याबाबत कबुलीजबाब आल्यानंतर भाजपने वेगवेगळ्या राज्यांच्या निवडणुकीत हा मुद्दा वेगवेगळ्या पद्धतीने मांडून विरोधकांवर हल्ला करण्याची रणनीती आखली आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मिशन बंगाल
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतही भाजप दहशतवादाचा मुद्दा जोरदारपणे मांडणार आहे. पश्चिम बंगाल निवडणूक हे खुद्द गृहमंत्री अमित शाह यांचे मिशन मानले जाते. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसच्या सरकारचे लांगुलचालन असे धोरण त्या अनुषंगाने भाजप संपूर्ण प्रचाराचा पाया भक्कम करण्याच्या तयारीत आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे बिहारला जाऊ न शकलेले शहा या आठवड्यात बंगालमध्ये जात आहेत. तेथे भाजपसरकार आणण्यासाठी पूर्ण अनुकूल स्थिती असल्याचे फीडबॅक पक्षनेतृत्वाला मिळाले आहेत.  

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

निवडणूक प्रचारात ‘पुलवामा’ गाजणार नवी दिल्ली - पुलवामा हल्ल्याबद्दल पाकिस्तानच्या संसदेत झालेल्या खुलाशानंतर भाजपच्या हाती एक ठोस निवडणूक मुद्दा मिळाला असून सध्या सुरु असलेल्या बिहार, आगामी बंगाल आणि इतर राज्यांच्या निवडणुकीतही हा मुद्दा हुकमी एक्क्यासारखा वापरण्याची रणनीती पक्षनेतृत्वाने आखली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप एका भाजप नेत्याच्या म्हणण्यानुसार, पुलवामा हल्ल्याच्या संदर्भात खिशात वादाचा आणि राष्ट्रवादाचा मुद्दा भाजप वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने मांडण्यावर जोर देणार आहे. जेथे निवडणुका-पोटनिवडणुका आहेत तेथे तर हा मुद्दा भाजपने प्रचारात आणला आहेच, पण जेथे निवडणुका नाहीत तेथेही भाजप पाकिस्तान, पुलवामा, सर्जिकल स्ट्राइक या सर्व अनुषंगाने विरोधकांनी लष्करावर घेतलेल्या शंका आणि सरकारवर केलेले आरोप याचा मुद्दा मांडणार आहे. पुलवामा हल्ला, त्यानंतर एअर स्ट्राइक आणि सर्जिकल स्ट्राइकवर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी वेगवेगळ्या प्रकाराने शंका-कुशंका घेतल्या होत्या. पुलवामा हल्ल्याचा राजकीय फायदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपला २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मिळाला, यासारखी वक्तव्यही करण्यात आली होती. आता पाकिस्तानच्या संसदेतच पुलवामा हल्ल्याबाबत कबुलीजबाब आल्यानंतर भाजपने वेगवेगळ्या राज्यांच्या निवडणुकीत हा मुद्दा वेगवेगळ्या पद्धतीने मांडून विरोधकांवर हल्ला करण्याची रणनीती आखली आहे. जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा मिशन बंगाल पश्चिम बंगालच्या निवडणुकीतही भाजप दहशतवादाचा मुद्दा जोरदारपणे मांडणार आहे. पश्चिम बंगाल निवडणूक हे खुद्द गृहमंत्री अमित शाह यांचे मिशन मानले जाते. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसच्या सरकारचे लांगुलचालन असे धोरण त्या अनुषंगाने भाजप संपूर्ण प्रचाराचा पाया भक्कम करण्याच्या तयारीत आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे बिहारला जाऊ न शकलेले शहा या आठवड्यात बंगालमध्ये जात आहेत. तेथे भाजपसरकार आणण्यासाठी पूर्ण अनुकूल स्थिती असल्याचे फीडबॅक पक्षनेतृत्वाला मिळाले आहेत.   देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2HU30xW
Read More
अग्रलेख : स्कॉटलंडचे पाणी!

एडिंबरा हे स्कॉटलंडचे पुणे समजायला हरकत नाही. स्कॉटलंडमधल्या साऱ्या सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राजकीय विचारांचे ते आगर मानले जाते किंवा ‘जात होते’ असे म्हणा हवे तर! एकंदरीत, स्कॉटिश माणूस सामान्यत: आपल्या मराठी माणसासारखाच काहीसा भाबडा, परंपरांचा जाज्वल्य अभिमानी. भले तर डोक्‍यावर घेऊन नाचणारा आणि बिघडला तर लागलीच उसळणारा. त्या अर्थाने पाहू गेल्यास सर थॉमस शॉन कॉनरी हे स्वभावपिंडाने मराठमोळेच होते, असे म्हणावे लागेल. सारे जग त्यांना शॉन कॉनरी किंवा जेम्स बाँड या नावाने ओळखते. झीरो झीरो सेवन ऊर्फ जेम्स बाँड हा प्रसिद्ध ब्रिटिश गुप्तहेर ठाऊक नाही, असा इसम या पृथ्वीतलावर नसावा. इयान फ्लेमिंग यांच्या कल्पनेतून जन्मलेल्या या गुप्तहेराने ‘गुप्त’ राहण्यापेक्षा प्रसिद्ध होण्यावरच कारकीर्द खर्ची घातली. बहामामधल्या आपल्या शानदार हवेलीसदृश घरात सर शॉन यांनी शनिवारी वयाच्या नव्वदाव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आणि सारे जग हळहळले. वास्तविक, कोरोनाचे बोट पकडून मृत्यूने जगभर जे थैमान घातले आहे, ते पाहता एखाद्या मृत्यूची बातमी हल्ली तितकीशी धक्का देईनाशी झाली आहे. पण, शॉन कॉनरी हे तत्त्वचि वेगळे होते. वय, अनुभव, व्यक्तिमत्त्वाने पुरता पिकलेला हा जगन्मान्य अभिनेता केवळ अभिनेता नव्हताच. त्यांच्या लाडक्‍या स्कॉटलंडसाठी ते ‘सर्वश्रेष्ठ स्कॉट्‌समन’ होते. त्यांच्या तितक्‍याच लाडक्‍या इंग्लंडसाठी ते ‘सर शॉन कॉनरी’ होते, त्यांच्या जगभर पसरलेल्या लाखो चाहत्यांसाठी ते आद्य ००७ होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

साठ-सत्तरीच्या दशकात ज्यांना समजूत आली, त्या पिढ्यांसाठी ते ‘ग्लोबल आयकॉन’ होते. शॉन यांनी चित्रपटांच्या दुनियेला दीड तपापूर्वीच राम राम ठोकला होता. तब्बल सात चित्रपटांत त्यांनी जेम्स बाँड साकारला. त्यांच्यानंतर जॉर्ज लॅझनबी, रॉजर मूर, टिमथी डाल्टन, पियर्स ब्रॉस्नन, डॅनियल क्रेग अशा अनेक सिताऱ्यांनी जेम्स बाँडचे पडद्यावरले नेत्रदीपक आणि दिलखेचक कारनामे सुरू ठेवले. पण, शॉन कॉनरींच्या बाँडची त्यांना सर आली नाही. तो सहा फूट दोन इंच उंचीचा प्रमाणबद्ध आणि तंदुरुस्त देह, जाड भिवयांखालच्या डोळ्यांमधले बिलंदर भाव, हजारो तरुणींना घायाळ करणारे ते ओठांवरचे खट्याळ, काहीसे वाह्यात स्मित आणि किंचित बोबडी झाक असलेले चटकदार उच्चार... एकंदरीत रसायन लुभावणारे होते. ‘स’चा उच्चार ‘श’ करण्याची त्यांची लकब साठ-सत्तरीच्या दशकातील तरुणांनी चक्क फॅशन म्हणून उचलली होती. एका कारखान्यातील कामगाराच्या घरात जन्मलेल्या शॉन यांनी परिस्थितीवशात घरोघरी दुधाचा रतीब घालण्याचेही काम पोटासाठी केले. ते करता करता थोडेफार मॉडेलिंग केले. नाटकाच्या रंगमंचामागील कामे केली. मूळ पाणी होतेच स्कॉटलंडचे, त्यातूनही एडिंबराचे! एडिंबरातल्या संपन्न सांस्कृतिक वातावरणात त्यांना दिग्गज नाट्यकलावंत जवळून पाहायला मिळाले. दर्जेदार कलाकृतींचा आपोआप अभ्यास झाला. भाषेवर वळण चढत गेले. नाटकांत, चित्रपटांत किरकोळ कामे मिळत होती. पण, त्यांना १९६२मध्ये जेम्स बाँड मालिकेतला पहिला चित्रपट मिळाला, डॉ. नो. त्यात त्यांच्या साथीला होती मदनिका ऊर्सुला अँण्ड्रेस! एका हातात पिस्तूल, दुसऱ्या हाताच्या कवेत एखादी लावण्यवती आणि जगाचा सर्वनाश रोखण्यासाठी आणि सर्वशक्तिमान खलनायकाचे निर्दालन करण्यासाठी केलेली एकापाठोपाठ केलेली धाडसी कृत्ये... जेम्स बाँडपटांचा हा फॉर्म्युला पुढे रसिकांच्या इतका अंगवळणी पडला, की त्या मसालापटांमधून पूर्णत: गहाळ असलेले वास्तवाचे भान कुणाला जाचेनासेच झाले. ‘द नेम इज बाँड... जेम्स बाँड!’ हा त्यांच्या मुखातला, दुर्दम्य आत्मविश्वासाचे प्रत्यंतर देणारा संवाद इंग्लिश भाषेतला सर्वमान्य मुहावरा बनून गेला. प्रत्यक्षात शॉन यांना बाँडपटांबद्दल कवडीचीही आस्था नव्हती. आपल्या समंजस व्यक्तिमत्त्वावर शिरजोर झालेली ही व्यक्तिरेखा आहे, असे त्यांचे मत होते. ते खरेही होते, त्यांना मिळालेले एकमेव ऑस्कर ‘अनटचेबल्स’ या बिगर बाँडपटासाठी होते. शिवाय, इतर अनेक अप्रतिम भूमिका त्यांनी समर्थपणे पेलून जाणकारांची दाद मिळवली आहे. ‘खरा बाँड भेटला, तर लेकाच्याला हाणीन’ असे ते म्हणत. पण, याच भूमिकेने त्यांना प्रचंड कीर्ती आणि अमाप पैसा दिला, हे मात्र नाकारता येणार नाही. अर्थात, जेम्स बाँडने त्यांना भरभरून यश दिले असले, तरी शॉन कॉनरी यांनी बाँडला चेहरा मिळवून दिला, हेही खरे. स्कॉटलंडने इंग्लंडशी असलेली तीनशेहून अधिक वर्षांची साथ सोडावी आणि स्वतंत्र व्हावे, या मताचे ते होते. त्यांच्या हातावर त्यांनी ‘स्कॉटलंड फॉरेव्हर’ असे गोंदवूनच घेतले होते.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

स्कॉटिश स्वातंत्र्य चळवळीला त्यांचा भरघोस आणि उघड पाठिंबा असे. त्यापोटी त्यांनी शेलकी टीकादेखील सहन केली. सर शॉन कॉनरी यांना स्कॉटिश सरकारने अधिकृत श्रद्धांजली वाहताना ‘सर्वश्रेष्ठ दंतकथा’ असे म्हटले, ते काही उगाच नाही. स्कॉटलंडचेच सुप्रसिद्ध पाणी ते, जेथून आले तेथे परत गेले.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

अग्रलेख : स्कॉटलंडचे पाणी! एडिंबरा हे स्कॉटलंडचे पुणे समजायला हरकत नाही. स्कॉटलंडमधल्या साऱ्या सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राजकीय विचारांचे ते आगर मानले जाते किंवा ‘जात होते’ असे म्हणा हवे तर! एकंदरीत, स्कॉटिश माणूस सामान्यत: आपल्या मराठी माणसासारखाच काहीसा भाबडा, परंपरांचा जाज्वल्य अभिमानी. भले तर डोक्‍यावर घेऊन नाचणारा आणि बिघडला तर लागलीच उसळणारा. त्या अर्थाने पाहू गेल्यास सर थॉमस शॉन कॉनरी हे स्वभावपिंडाने मराठमोळेच होते, असे म्हणावे लागेल. सारे जग त्यांना शॉन कॉनरी किंवा जेम्स बाँड या नावाने ओळखते. झीरो झीरो सेवन ऊर्फ जेम्स बाँड हा प्रसिद्ध ब्रिटिश गुप्तहेर ठाऊक नाही, असा इसम या पृथ्वीतलावर नसावा. इयान फ्लेमिंग यांच्या कल्पनेतून जन्मलेल्या या गुप्तहेराने ‘गुप्त’ राहण्यापेक्षा प्रसिद्ध होण्यावरच कारकीर्द खर्ची घातली. बहामामधल्या आपल्या शानदार हवेलीसदृश घरात सर शॉन यांनी शनिवारी वयाच्या नव्वदाव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आणि सारे जग हळहळले. वास्तविक, कोरोनाचे बोट पकडून मृत्यूने जगभर जे थैमान घातले आहे, ते पाहता एखाद्या मृत्यूची बातमी हल्ली तितकीशी धक्का देईनाशी झाली आहे. पण, शॉन कॉनरी हे तत्त्वचि वेगळे होते. वय, अनुभव, व्यक्तिमत्त्वाने पुरता पिकलेला हा जगन्मान्य अभिनेता केवळ अभिनेता नव्हताच. त्यांच्या लाडक्‍या स्कॉटलंडसाठी ते ‘सर्वश्रेष्ठ स्कॉट्‌समन’ होते. त्यांच्या तितक्‍याच लाडक्‍या इंग्लंडसाठी ते ‘सर शॉन कॉनरी’ होते, त्यांच्या जगभर पसरलेल्या लाखो चाहत्यांसाठी ते आद्य ००७ होते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप साठ-सत्तरीच्या दशकात ज्यांना समजूत आली, त्या पिढ्यांसाठी ते ‘ग्लोबल आयकॉन’ होते. शॉन यांनी चित्रपटांच्या दुनियेला दीड तपापूर्वीच राम राम ठोकला होता. तब्बल सात चित्रपटांत त्यांनी जेम्स बाँड साकारला. त्यांच्यानंतर जॉर्ज लॅझनबी, रॉजर मूर, टिमथी डाल्टन, पियर्स ब्रॉस्नन, डॅनियल क्रेग अशा अनेक सिताऱ्यांनी जेम्स बाँडचे पडद्यावरले नेत्रदीपक आणि दिलखेचक कारनामे सुरू ठेवले. पण, शॉन कॉनरींच्या बाँडची त्यांना सर आली नाही. तो सहा फूट दोन इंच उंचीचा प्रमाणबद्ध आणि तंदुरुस्त देह, जाड भिवयांखालच्या डोळ्यांमधले बिलंदर भाव, हजारो तरुणींना घायाळ करणारे ते ओठांवरचे खट्याळ, काहीसे वाह्यात स्मित आणि किंचित बोबडी झाक असलेले चटकदार उच्चार... एकंदरीत रसायन लुभावणारे होते. ‘स’चा उच्चार ‘श’ करण्याची त्यांची लकब साठ-सत्तरीच्या दशकातील तरुणांनी चक्क फॅशन म्हणून उचलली होती. एका कारखान्यातील कामगाराच्या घरात जन्मलेल्या शॉन यांनी परिस्थितीवशात घरोघरी दुधाचा रतीब घालण्याचेही काम पोटासाठी केले. ते करता करता थोडेफार मॉडेलिंग केले. नाटकाच्या रंगमंचामागील कामे केली. मूळ पाणी होतेच स्कॉटलंडचे, त्यातूनही एडिंबराचे! एडिंबरातल्या संपन्न सांस्कृतिक वातावरणात त्यांना दिग्गज नाट्यकलावंत जवळून पाहायला मिळाले. दर्जेदार कलाकृतींचा आपोआप अभ्यास झाला. भाषेवर वळण चढत गेले. नाटकांत, चित्रपटांत किरकोळ कामे मिळत होती. पण, त्यांना १९६२मध्ये जेम्स बाँड मालिकेतला पहिला चित्रपट मिळाला, डॉ. नो. त्यात त्यांच्या साथीला होती मदनिका ऊर्सुला अँण्ड्रेस! एका हातात पिस्तूल, दुसऱ्या हाताच्या कवेत एखादी लावण्यवती आणि जगाचा सर्वनाश रोखण्यासाठी आणि सर्वशक्तिमान खलनायकाचे निर्दालन करण्यासाठी केलेली एकापाठोपाठ केलेली धाडसी कृत्ये... जेम्स बाँडपटांचा हा फॉर्म्युला पुढे रसिकांच्या इतका अंगवळणी पडला, की त्या मसालापटांमधून पूर्णत: गहाळ असलेले वास्तवाचे भान कुणाला जाचेनासेच झाले. ‘द नेम इज बाँड... जेम्स बाँड!’ हा त्यांच्या मुखातला, दुर्दम्य आत्मविश्वासाचे प्रत्यंतर देणारा संवाद इंग्लिश भाषेतला सर्वमान्य मुहावरा बनून गेला. प्रत्यक्षात शॉन यांना बाँडपटांबद्दल कवडीचीही आस्था नव्हती. आपल्या समंजस व्यक्तिमत्त्वावर शिरजोर झालेली ही व्यक्तिरेखा आहे, असे त्यांचे मत होते. ते खरेही होते, त्यांना मिळालेले एकमेव ऑस्कर ‘अनटचेबल्स’ या बिगर बाँडपटासाठी होते. शिवाय, इतर अनेक अप्रतिम भूमिका त्यांनी समर्थपणे पेलून जाणकारांची दाद मिळवली आहे. ‘खरा बाँड भेटला, तर लेकाच्याला हाणीन’ असे ते म्हणत. पण, याच भूमिकेने त्यांना प्रचंड कीर्ती आणि अमाप पैसा दिला, हे मात्र नाकारता येणार नाही. अर्थात, जेम्स बाँडने त्यांना भरभरून यश दिले असले, तरी शॉन कॉनरी यांनी बाँडला चेहरा मिळवून दिला, हेही खरे. स्कॉटलंडने इंग्लंडशी असलेली तीनशेहून अधिक वर्षांची साथ सोडावी आणि स्वतंत्र व्हावे, या मताचे ते होते. त्यांच्या हातावर त्यांनी ‘स्कॉटलंड फॉरेव्हर’ असे गोंदवूनच घेतले होते. जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा स्कॉटिश स्वातंत्र्य चळवळीला त्यांचा भरघोस आणि उघड पाठिंबा असे. त्यापोटी त्यांनी शेलकी टीकादेखील सहन केली. सर शॉन कॉनरी यांना स्कॉटिश सरकारने अधिकृत श्रद्धांजली वाहताना ‘सर्वश्रेष्ठ दंतकथा’ असे म्हटले, ते काही उगाच नाही. स्कॉटलंडचेच सुप्रसिद्ध पाणी ते, जेथून आले तेथे परत गेले. देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/34JU0nI
Read More
विमा संरक्षणाबरोबरच करमुक्त उत्पन्नाची संधी

बँकांच्या मुदत ठेवींवरील (एफडी) घसरते व्याजदर, तर दुसरीकडे शेअर बाजारातील अस्थिरता, यामुळे अनेक गुंतवणूकदार पैसे असून देखील गुंतवणूक करण्यापासून चार हात दूर राहणे पसंत करीत आहेत. अशावेळी करमुक्त उपन्न, निश्चित परतावा आणि सोबतच मिळणारे विम्याचे संरक्षण, असा तिहेरी लाभ घेण्यासाठी विम्याच्या विविध योजना नक्कीच फायदेशीर ठरू शकतात.

आयुर्विमा क्षेत्रात गुंतवणुकीसाठी अनेक चांगल्या योजना आहेत. जोखीम घेण्याची क्षमता आणि आपली गुंतवणुकीची उद्दिष्टे लक्षात घेऊन युलिप, मनी बॅक, प्युअर एन्डॉवमेंट, पेन्शन प्लॅन्स यापैकी योजना निवडून गुंतवणूक करता येऊ शकते. किमान पाच वर्षे किंवा योजनेनुसार ७, १०, १५ वर्षे यानुसार दीर्घकाळासाठी नियमित गुंतवणूक करून चांगला एकरकमी किंवा ठरावीक कालावधीमध्ये निश्चित उत्पन्नाचा पर्याय निवडण्याबरोबरच आयुर्विम्याचे संरक्षण देखील मिळविता येते. याशिवाय, निवृत्तीचे नियोजन करण्यासाठी सिंगल प्रीमियम भरून एफडीपेक्षा अधिक निश्चित असा व्याजदर देणाऱ्या योजना देखील बाजारात उपलब्ध आहेत.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गुंतवणुकीसाठी उपलब्ध असलेल्या योजनांचे फायदे
निश्चित उत्पन्न : ठरावीक कालावधीसाठी प्रीमियम भरून किंवा गुंतवणूक करून संपूर्ण आयुष्यभर उत्पन्न मिळविण्याचा स्रोत.

गुंतवणूक करण्यासाठीचे विविध कालावधी : आपल्या आर्थिक उद्दिष्टानुसार (जसे की मुलांचे शिक्षण, लग्न) गुंतवणूक कालावधी निश्चित करून उत्पन्नाची हमी.- इमिजिएट किंवा डेफर्ड इन्कम ः तुमच्या गरजेनुसार इमिजिएट किंवा डेफर्ड इन्कमअंतर्गत योजना घेतल्याच्या अगदी पुढच्या महिन्यापासून किंवा जास्त उत्पन्न हवे असेल तर ठरावीक कालावधीनंतर उत्पन्न मिळविता येऊ शकेल.

मॅच्युरिटी बेनिफिट ः पॉलिसीच्या शेवटी मॅच्युरिटी बेनिफिटअंतर्गत संपूर्ण गुंतवणूक रक्कम परत मिळते.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आयुर्विमा : तुम्ही भरत असलेल्या वार्षिक प्रीमियमच्या किमान दहापट रकमेचा आयुर्विमा गुंतवणूकदाराला मिळतो. पॉलिसीअंतर्गत मिळणारा आयुर्विमा घेताना तो मर्यादित किंवा संपूर्ण आयुष्यभरासाठी (१०० वर्षांपर्यंत) घेता येतो.

प्रीमियम वेव्हर रायडर : विमा घेणाऱ्याचा दुर्दैवाने अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास प्रीमियम भरण्यापासून सूट मिळण्याबरोबरच पॉलिसीअंतर्गत मिळणारे फायदे कायम राहतात.

कोविड-१९ सारख्या आपत्तींपासून संरक्षण : कोविड-१९ किंवा कोविडसारख्या इतर आपत्तींपासून गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास पॉलिसीअंतर्गत मिळणारे फायदे कायम राहतात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

करमुक्त उत्पन्न ः प्राप्तिकर कायदा १९६१, कलम १० (१० डी)अंतर्गत व्यक्तीच्या मृत्यूपश्चात नॉमिनीस मिळणारी पॉलिसीची रक्कम अथवा विम्याच्या कालावधीची पूर्तता झाल्यावर मिळणारी रक्कम व बोनस संपूर्णपणे करमुक्त आहे.

तीन पिढ्यांपर्यंत हमखास उत्पन्न
आपण केलेल्या गुंतवणुकीचा आपल्या तिसऱ्या पिढीपर्यंत निश्चित स्वरूपात लाभ मिळेल, अशा काही ‘थ्री जनरेशन’ योजना देखील बाजारात लोकप्रिय आहेत. उदा. ः आपल्या मुलाला निश्चित स्वरूपात उत्पन्न मिळावे म्हणून वडिलांनी दहा वर्षांसाठी प्रतिवर्ष एक लाख रुपये याप्रमाणे प्रीमियम भरल्यास मुलगा जिवंत असेपर्यंत (१०० वर्षांपर्यंत) १ ते १.२५ लाख रुपयांचे निश्चित उत्पन्न मिळत राहते. याशिवाय, पॉलिसीचा प्रीमियम भरण्याच्या काळात वडिलांचा मृत्यू झाल्यास १० लाख रुपयांचा आयुर्विमा किंवा प्रीमियम वेव्हर मिळू शकेल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्या नॉमिनीला प्रीमियम म्हणून भरलेली १० लाख रुपयांची मूळ रक्कम आणि त्यावरील लाभ, अशा प्रकारे ‘थ्री जनरेशन’ परतावा मिळतो.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

विमा संरक्षणाबरोबरच करमुक्त उत्पन्नाची संधी बँकांच्या मुदत ठेवींवरील (एफडी) घसरते व्याजदर, तर दुसरीकडे शेअर बाजारातील अस्थिरता, यामुळे अनेक गुंतवणूकदार पैसे असून देखील गुंतवणूक करण्यापासून चार हात दूर राहणे पसंत करीत आहेत. अशावेळी करमुक्त उपन्न, निश्चित परतावा आणि सोबतच मिळणारे विम्याचे संरक्षण, असा तिहेरी लाभ घेण्यासाठी विम्याच्या विविध योजना नक्कीच फायदेशीर ठरू शकतात. आयुर्विमा क्षेत्रात गुंतवणुकीसाठी अनेक चांगल्या योजना आहेत. जोखीम घेण्याची क्षमता आणि आपली गुंतवणुकीची उद्दिष्टे लक्षात घेऊन युलिप, मनी बॅक, प्युअर एन्डॉवमेंट, पेन्शन प्लॅन्स यापैकी योजना निवडून गुंतवणूक करता येऊ शकते. किमान पाच वर्षे किंवा योजनेनुसार ७, १०, १५ वर्षे यानुसार दीर्घकाळासाठी नियमित गुंतवणूक करून चांगला एकरकमी किंवा ठरावीक कालावधीमध्ये निश्चित उत्पन्नाचा पर्याय निवडण्याबरोबरच आयुर्विम्याचे संरक्षण देखील मिळविता येते. याशिवाय, निवृत्तीचे नियोजन करण्यासाठी सिंगल प्रीमियम भरून एफडीपेक्षा अधिक निश्चित असा व्याजदर देणाऱ्या योजना देखील बाजारात उपलब्ध आहेत. देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा गुंतवणुकीसाठी उपलब्ध असलेल्या योजनांचे फायदे निश्चित उत्पन्न : ठरावीक कालावधीसाठी प्रीमियम भरून किंवा गुंतवणूक करून संपूर्ण आयुष्यभर उत्पन्न मिळविण्याचा स्रोत. गुंतवणूक करण्यासाठीचे विविध कालावधी : आपल्या आर्थिक उद्दिष्टानुसार (जसे की मुलांचे शिक्षण, लग्न) गुंतवणूक कालावधी निश्चित करून उत्पन्नाची हमी.- इमिजिएट किंवा डेफर्ड इन्कम ः तुमच्या गरजेनुसार इमिजिएट किंवा डेफर्ड इन्कमअंतर्गत योजना घेतल्याच्या अगदी पुढच्या महिन्यापासून किंवा जास्त उत्पन्न हवे असेल तर ठरावीक कालावधीनंतर उत्पन्न मिळविता येऊ शकेल. मॅच्युरिटी बेनिफिट ः पॉलिसीच्या शेवटी मॅच्युरिटी बेनिफिटअंतर्गत संपूर्ण गुंतवणूक रक्कम परत मिळते. जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा आयुर्विमा : तुम्ही भरत असलेल्या वार्षिक प्रीमियमच्या किमान दहापट रकमेचा आयुर्विमा गुंतवणूकदाराला मिळतो. पॉलिसीअंतर्गत मिळणारा आयुर्विमा घेताना तो मर्यादित किंवा संपूर्ण आयुष्यभरासाठी (१०० वर्षांपर्यंत) घेता येतो. प्रीमियम वेव्हर रायडर : विमा घेणाऱ्याचा दुर्दैवाने अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास प्रीमियम भरण्यापासून सूट मिळण्याबरोबरच पॉलिसीअंतर्गत मिळणारे फायदे कायम राहतात. कोविड-१९ सारख्या आपत्तींपासून संरक्षण : कोविड-१९ किंवा कोविडसारख्या इतर आपत्तींपासून गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास पॉलिसीअंतर्गत मिळणारे फायदे कायम राहतात. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप करमुक्त उत्पन्न ः प्राप्तिकर कायदा १९६१, कलम १० (१० डी)अंतर्गत व्यक्तीच्या मृत्यूपश्चात नॉमिनीस मिळणारी पॉलिसीची रक्कम अथवा विम्याच्या कालावधीची पूर्तता झाल्यावर मिळणारी रक्कम व बोनस संपूर्णपणे करमुक्त आहे. तीन पिढ्यांपर्यंत हमखास उत्पन्न आपण केलेल्या गुंतवणुकीचा आपल्या तिसऱ्या पिढीपर्यंत निश्चित स्वरूपात लाभ मिळेल, अशा काही ‘थ्री जनरेशन’ योजना देखील बाजारात लोकप्रिय आहेत. उदा. ः आपल्या मुलाला निश्चित स्वरूपात उत्पन्न मिळावे म्हणून वडिलांनी दहा वर्षांसाठी प्रतिवर्ष एक लाख रुपये याप्रमाणे प्रीमियम भरल्यास मुलगा जिवंत असेपर्यंत (१०० वर्षांपर्यंत) १ ते १.२५ लाख रुपयांचे निश्चित उत्पन्न मिळत राहते. याशिवाय, पॉलिसीचा प्रीमियम भरण्याच्या काळात वडिलांचा मृत्यू झाल्यास १० लाख रुपयांचा आयुर्विमा किंवा प्रीमियम वेव्हर मिळू शकेल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्या नॉमिनीला प्रीमियम म्हणून भरलेली १० लाख रुपयांची मूळ रक्कम आणि त्यावरील लाभ, अशा प्रकारे ‘थ्री जनरेशन’ परतावा मिळतो. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3kOlk9Z
Read More
केंद्राची 'दिवाळी भेट' कशी आहे?

कोरोनाच्या संकटामुळे उद्‌भवलेल्या असामान्य परिस्थितीत कर्जदारांना आपल्या कर्जाचे हप्ते/व्याज भरता येणे शक्य नव्हते; म्हणून अशा कर्जदारांना दिलासा म्हणून रिझर्व्ह बँकेने सहा महिन्यांचा मोरॅटोरियम कालावधी घोषित केला होता. या सवलतीमुळे कर्जदारांना तात्पुरता दिलासा मिळून फायदा होणार असला, तरी दीर्घकालीन आर्थिक नुकसान सोसावे लागणार होते; म्हणून व्याजात सवलत मिळावी म्हणून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

काय आहे सरकारची दिवाळी भेट?
सर्वसामान्यांना दिवाळीचा आनंद मिळवून देणे हे सरकारच्या हाती आहे, असे सर्वोच्च न्यायालयानेच म्हटल्याने २९ फेब्रुवारी २०२० रोजी अनुत्पादक नसलेल्या दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी मोरॅटोरियमच्या कालावधीसाठी (१ मार्च  ते ३१ ऑगस्ट २०२०) ‘चक्रवाढ व्याजपद्धतीऐवजी सरळ व्याज पद्धतीने व्याज लावण्याच्या’ मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारने सर्व बँका व वित्तीय कंपन्यांना दिल्या आहेत.

आणखी बातम्या व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोणाला व कधी मिळणार लाभ?
येत्या पाच नोव्हेंबरपर्यंत या व्याजाची रक्कम कर्जदाराच्या खात्यात जमा करून या रकमेची केंद्र सरकारकडून भरपाई करून घ्यावी, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. याचा सर्व उद्योगांनी कोणत्याही कालावधीसाठी घेतलेली सर्व प्रकारची कर्जे, शैक्षणिक कर्जे, गृहकर्जे, ग्राहक वस्तू कर्जे, वाहन कर्जे, क्रेडीट कार्डच्या थकीत रक्कम फेडण्यासाठी घेतलेल्या कर्जासाठी फायदा होऊ शकेल, हे निश्चित झाले आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्जदाराने मोरॅटोरियम सुविधा घेतली होती की नाही, हे लक्षात न घेता सर्वांनाच चक्रवाढ व्याज माफ केले जाईल, याची ग्वाही देण्यात आल्याने वेळेवर हप्ते भरणाऱ्या प्रामाणिक कर्जदारांचा देखील फायदा सुनिश्चित केला आहे. याखेरीस हे कर्ज या कालावधीसाठी अनुत्पादक मानण्यात येणार नाही, हाही निर्णय कर्जदारास दिलासा देणारा ठरावा.

हप्ते थकल्याने होणारे आर्थिक नुकसान टाळता येईल?
सहा महिन्यांच्या कालावधीसाठी मोरॅटोरियम घेतल्याने तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी त्याचे दीर्घकालीन आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे जेवढे उर्वरीत हप्ते अधिक तेवढे आर्थिक नुकसान अधिक, हा मंत्र लक्षात ठेवला पाहिजे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सर्व उर्वरित कालावधीसाठी कर्जदाराने नियमितपणे हप्ते भरले तरी मोरॅटोरियम कालावधीत थकलेले हप्ते व व्याज हे कर्जाच्या उर्वरित सर्व कालावधीत देयच राहते. त्यासाठी ताबडतोब नियोजन होणे आवश्यक आहे.

राहिलेल्या कर्जाच्या रकमेच्या हप्त्यांची उर्वरित कालावधीसाठी पुनर्रचना करून वाढविलेली नवी हप्तारक्कम वाढवून घेऊन भरली पाहिजे. 

मोरॅटोरियम कालावधीतील सहा हप्त्यांच्या १२० टक्के रक्कम नियमित हप्त्याबरोबर पुढील १२ महिन्यांत भरल्यास मोठे आर्थिक नुकसान थोपविता येऊ शकेल. 

 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केंद्र सरकारने खारुताईचा वाटा स्वीकारून मदत करण्यासाठी उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. हीच दिवाळी भेट समजायला हवी. आता सर्वोच्च न्यायालयात आज (दोन नोव्हेंबर) काहीही निर्णय झाला तरी किमान ही भेट निश्चित आहे.

(लेखक चार्टर्ड अकाउंटंट- सीए आहेत.)

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

केंद्राची 'दिवाळी भेट' कशी आहे? कोरोनाच्या संकटामुळे उद्‌भवलेल्या असामान्य परिस्थितीत कर्जदारांना आपल्या कर्जाचे हप्ते/व्याज भरता येणे शक्य नव्हते; म्हणून अशा कर्जदारांना दिलासा म्हणून रिझर्व्ह बँकेने सहा महिन्यांचा मोरॅटोरियम कालावधी घोषित केला होता. या सवलतीमुळे कर्जदारांना तात्पुरता दिलासा मिळून फायदा होणार असला, तरी दीर्घकालीन आर्थिक नुकसान सोसावे लागणार होते; म्हणून व्याजात सवलत मिळावी म्हणून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.  काय आहे सरकारची दिवाळी भेट? सर्वसामान्यांना दिवाळीचा आनंद मिळवून देणे हे सरकारच्या हाती आहे, असे सर्वोच्च न्यायालयानेच म्हटल्याने २९ फेब्रुवारी २०२० रोजी अनुत्पादक नसलेल्या दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी मोरॅटोरियमच्या कालावधीसाठी (१ मार्च  ते ३१ ऑगस्ट २०२०) ‘चक्रवाढ व्याजपद्धतीऐवजी सरळ व्याज पद्धतीने व्याज लावण्याच्या’ मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारने सर्व बँका व वित्तीय कंपन्यांना दिल्या आहेत. आणखी बातम्या व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा कोणाला व कधी मिळणार लाभ? येत्या पाच नोव्हेंबरपर्यंत या व्याजाची रक्कम कर्जदाराच्या खात्यात जमा करून या रकमेची केंद्र सरकारकडून भरपाई करून घ्यावी, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. याचा सर्व उद्योगांनी कोणत्याही कालावधीसाठी घेतलेली सर्व प्रकारची कर्जे, शैक्षणिक कर्जे, गृहकर्जे, ग्राहक वस्तू कर्जे, वाहन कर्जे, क्रेडीट कार्डच्या थकीत रक्कम फेडण्यासाठी घेतलेल्या कर्जासाठी फायदा होऊ शकेल, हे निश्चित झाले आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्जदाराने मोरॅटोरियम सुविधा घेतली होती की नाही, हे लक्षात न घेता सर्वांनाच चक्रवाढ व्याज माफ केले जाईल, याची ग्वाही देण्यात आल्याने वेळेवर हप्ते भरणाऱ्या प्रामाणिक कर्जदारांचा देखील फायदा सुनिश्चित केला आहे. याखेरीस हे कर्ज या कालावधीसाठी अनुत्पादक मानण्यात येणार नाही, हाही निर्णय कर्जदारास दिलासा देणारा ठरावा. हप्ते थकल्याने होणारे आर्थिक नुकसान टाळता येईल? सहा महिन्यांच्या कालावधीसाठी मोरॅटोरियम घेतल्याने तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी त्याचे दीर्घकालीन आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे जेवढे उर्वरीत हप्ते अधिक तेवढे आर्थिक नुकसान अधिक, हा मंत्र लक्षात ठेवला पाहिजे.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा सर्व उर्वरित कालावधीसाठी कर्जदाराने नियमितपणे हप्ते भरले तरी मोरॅटोरियम कालावधीत थकलेले हप्ते व व्याज हे कर्जाच्या उर्वरित सर्व कालावधीत देयच राहते. त्यासाठी ताबडतोब नियोजन होणे आवश्यक आहे. राहिलेल्या कर्जाच्या रकमेच्या हप्त्यांची उर्वरित कालावधीसाठी पुनर्रचना करून वाढविलेली नवी हप्तारक्कम वाढवून घेऊन भरली पाहिजे.  मोरॅटोरियम कालावधीतील सहा हप्त्यांच्या १२० टक्के रक्कम नियमित हप्त्याबरोबर पुढील १२ महिन्यांत भरल्यास मोठे आर्थिक नुकसान थोपविता येऊ शकेल.    ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप केंद्र सरकारने खारुताईचा वाटा स्वीकारून मदत करण्यासाठी उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. हीच दिवाळी भेट समजायला हवी. आता सर्वोच्च न्यायालयात आज (दोन नोव्हेंबर) काहीही निर्णय झाला तरी किमान ही भेट निश्चित आहे. (लेखक चार्टर्ड अकाउंटंट- सीए आहेत.) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3eiaQNy
Read More
मुंबईत घर खरेदीला वेग; ऑक्‍टोबरमध्ये तब्बल सात हजारांवर घरांची विक्री 

मुंबई ः कोव्हिडमुळे गृहनिर्माण क्षेत्र मंदीचा सामना करत असताना ऑक्‍टोबरमधील गृह खरेदीने चांगलाच जोर पकडल्याचे चित्र आहे. या महिन्यात मुंबईत तब्बल सात हजारांपेक्षा अधिक घरे विकली गेली आहेत. कोव्हिडपूर्व काळातील जानेवारीमध्ये झालेल्या घर विक्रीच्या तुलनेत ही संख्या जास्त आहे. मुद्रांक शुल्क कपातीमुळे घर खरेदीला चालना मिळाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. 

खासगी शिकवणींना सशर्त परवानगी द्यावी! शिक्षकांवर भाजीपाला विकण्याची वेळ

कोव्हिडचे संकट पूर्णपणे कमी झाले नसताना ऑक्‍टोबरमध्ये मुंबईत एकूण 7229 घरे विक्रीची नोंद झाली. जानेवारीमध्ये 6150 घरे विकली गेली होती. ऑक्‍टोबरमध्ये नवरात्र, दसरा, दिवाळीची सुरुवात होते. त्यामुळे ऐरवी या महिन्यात घर खरेदी बऱ्यापैकी होत असते. गेल्या वर्षी ऑक्‍टोबरमध्ये 5811 घरे विकली गेली होती. कोव्हिडचा धोका कमी झाला नसूनही गेल्या वर्षापेक्षा या वेळी जास्त घरे विकली गेली आहेत. 

कोव्हिडच्या धसक्‍यामुळे अनेक गृहनिर्माण प्रकल्पांचे काम थांबले होते, तर या काळात अनेक बांधकाम मजूर आपापल्या राज्यात निघून गेले. त्यामुळे प्रकल्प सुरू होऊनही मजूर मिळत नसल्याच्या तक्रारी होत्या. या पार्श्‍वभूमीवर मुंबईत घर खरेदीला चालना मिळेल की नाही यात साशंकता होती; मात्र ऑक्‍टोबरच्या आकडेवारीने हे चित्र पूर्णपणे बदलून गेल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. 

कल्याणमध्ये अतिक्रमण हटवण्यास सुरूवात; व्यापारी, दुकानदारांकडून विरोध

सरकारी तिजोरी रिकामीच 
घर खरेदीसाठी विकासकांनी जाहीर केलेल्या आकर्षक ऑफर, शून्य मुद्रांक शुल्क आकारणी आणि कोव्हिडच्या धसक्‍यामुळे अनेक मालमत्ताधारकांनी आपल्या मालमत्ता कमी दराने विक्रीला काढल्याचा हा परिणाम असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. गृहनिर्माण क्षेत्रातील मरगळ झटकण्यासाठी राज्य सरकारने मुद्रांक शुल्क दरात कपात केली. त्यामुळे घर खरेदीला चालना मिळाली आहे; मात्र जादा घरे विक्री होऊनही सरकारी तिजोरीत जमा झालेली रक्कम मात्र घटली आहे. जानेवारीमध्ये मुद्रांक शुल्कापोटी 454 कोटी रुपये जमा झाले होते, तर ऑक्‍टोबरमध्ये जानेवारीपेक्षाही अधिक घरे विकूनही सरकारी तिजोरीत 232 कोटी रुपये जमा झाले. गेल्या वर्षी याच महिन्यात 442 कोटी रुपये जमा झाले होते.

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मुंबईत घर खरेदीला वेग; ऑक्‍टोबरमध्ये तब्बल सात हजारांवर घरांची विक्री  मुंबई ः कोव्हिडमुळे गृहनिर्माण क्षेत्र मंदीचा सामना करत असताना ऑक्‍टोबरमधील गृह खरेदीने चांगलाच जोर पकडल्याचे चित्र आहे. या महिन्यात मुंबईत तब्बल सात हजारांपेक्षा अधिक घरे विकली गेली आहेत. कोव्हिडपूर्व काळातील जानेवारीमध्ये झालेल्या घर विक्रीच्या तुलनेत ही संख्या जास्त आहे. मुद्रांक शुल्क कपातीमुळे घर खरेदीला चालना मिळाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.  खासगी शिकवणींना सशर्त परवानगी द्यावी! शिक्षकांवर भाजीपाला विकण्याची वेळ कोव्हिडचे संकट पूर्णपणे कमी झाले नसताना ऑक्‍टोबरमध्ये मुंबईत एकूण 7229 घरे विक्रीची नोंद झाली. जानेवारीमध्ये 6150 घरे विकली गेली होती. ऑक्‍टोबरमध्ये नवरात्र, दसरा, दिवाळीची सुरुवात होते. त्यामुळे ऐरवी या महिन्यात घर खरेदी बऱ्यापैकी होत असते. गेल्या वर्षी ऑक्‍टोबरमध्ये 5811 घरे विकली गेली होती. कोव्हिडचा धोका कमी झाला नसूनही गेल्या वर्षापेक्षा या वेळी जास्त घरे विकली गेली आहेत.  कोव्हिडच्या धसक्‍यामुळे अनेक गृहनिर्माण प्रकल्पांचे काम थांबले होते, तर या काळात अनेक बांधकाम मजूर आपापल्या राज्यात निघून गेले. त्यामुळे प्रकल्प सुरू होऊनही मजूर मिळत नसल्याच्या तक्रारी होत्या. या पार्श्‍वभूमीवर मुंबईत घर खरेदीला चालना मिळेल की नाही यात साशंकता होती; मात्र ऑक्‍टोबरच्या आकडेवारीने हे चित्र पूर्णपणे बदलून गेल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.  कल्याणमध्ये अतिक्रमण हटवण्यास सुरूवात; व्यापारी, दुकानदारांकडून विरोध सरकारी तिजोरी रिकामीच  घर खरेदीसाठी विकासकांनी जाहीर केलेल्या आकर्षक ऑफर, शून्य मुद्रांक शुल्क आकारणी आणि कोव्हिडच्या धसक्‍यामुळे अनेक मालमत्ताधारकांनी आपल्या मालमत्ता कमी दराने विक्रीला काढल्याचा हा परिणाम असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. गृहनिर्माण क्षेत्रातील मरगळ झटकण्यासाठी राज्य सरकारने मुद्रांक शुल्क दरात कपात केली. त्यामुळे घर खरेदीला चालना मिळाली आहे; मात्र जादा घरे विक्री होऊनही सरकारी तिजोरीत जमा झालेली रक्कम मात्र घटली आहे. जानेवारीमध्ये मुद्रांक शुल्कापोटी 454 कोटी रुपये जमा झाले होते, तर ऑक्‍टोबरमध्ये जानेवारीपेक्षाही अधिक घरे विकूनही सरकारी तिजोरीत 232 कोटी रुपये जमा झाले. गेल्या वर्षी याच महिन्यात 442 कोटी रुपये जमा झाले होते. ------------------------------------------------ ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Js7hJr
Read More
ओला ऍपच्या जीपीएस यंत्रणेत फेरफार करून प्रवाशांची लूट; तिघे पोलिसांच्या ताब्यात

मुंबई ः ओला ऍप्लिकेशनच्या अनअपडेटेड व्हर्जनमधील जीपीएस यंत्रणेचा गैरवापर करून जास्ती भाडी आकारणाऱ्या मुख्य आरोपी चालकासह तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी हे ऍप्लिकेशन 50 हून अधिक ओलाचालकांना विकल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. गुन्हे शाखेच्या पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी स्वतःहून त्याची पडताळणी करून आरोपींना अटक केली. 

आठ वर्षांनी मिळाले चोरीला गेलेले दागिने; दिव्यातील घाग कुटुबीयांना सुखद धक्का 

मुंबई विमानतळावरून नेरूळ, सानपाडा, खारघर, कामोठे, कळंबोली व पनवेल यांसारखी दूरच्या ठिकाणची भाडी घेऊन प्रवाशांकडून अधिकचे भाडे घेतले जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष-एकच्या पोलिसांना मिळाली होती. एवढ्या मोठ्या कंपनीच्या ऍप्लिकेशनमध्ये छेडछाड करणे अशक्‍य गोष्ट आहे. मग त्यानंतरही आरोपी प्रवाशांची फसवणूक कसे करत आहेत, त्याची पडताळणी करण्यासाठी कक्षाचे प्रभारी पोलिस निरीक्षक विनायक मेर यांच्या मार्गदर्शनाखाली काही डमी प्रवासी विमानतळावर पाठवले. त्यांनी जाणूनबुजून पनवेलसारख्या दूरच्या ठिकाणी प्रवास केला. त्या वेळी पडताळणीत दोन ओलाचालकांनी अधिक किलोमीटरचा प्रवास झाल्याचे यंत्रणेत दाखवले. त्यानंतर असा गैरप्रकार सुरू असल्याची पोलिसांची खात्री झाली. त्यामुळे त्यांनी अखेर या प्रकरणातील मुख्य सूत्रधार चालकासह तीन चालकांना अटक केली. 

पहेले मंदिर फिर सरकार असे म्हणणारे मंदिरे खुली करण्याबाबत गंभीर नाही

अशी सुचली कल्पना 
याबाबत माहिती देताना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मुख्य आरोपींच्या चौकशीत हा सर्व प्रकार उघड झाला. आरोपीच्या मोबाईलमध्ये ओलाचे जुने व्हर्जन ऍप्लिकेशन होते. त्या वेळी अपघाताने एकदा त्याच्याकडून ऍप्लिकेशन बंद झाल्यानंतर प्रवासाचे किलोमीटर वाढल्याचे त्याच्या लक्षात आले; पण डिसेंबर 2019 मध्ये ओलाने हे ऍप्लिकेशन अपडेट केले; पण आरोपी चालकाने त्याच्या मोबाईलमधील ऍप्लिकेशनचे व्हर्जन अपडेट केले नाही. काही कालावधी मोबाईल बंद ठेवल्यानंतर जुने व्हर्जनही चालत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर तो वारंवार किलोमीटर वाढवून प्रवाशांची फसवणूक करू लागला. येवढ्यातच त्याचे भागले नाही. त्यानंतर त्याने आपण स्वतः हे सॉफ्टवेअर बनवल्याचा दावा करून 50 हून अधिक ओलाचालकांना तीन-चार हजार रुपयांना विकलेही आहे. 

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

ओला ऍपच्या जीपीएस यंत्रणेत फेरफार करून प्रवाशांची लूट; तिघे पोलिसांच्या ताब्यात मुंबई ः ओला ऍप्लिकेशनच्या अनअपडेटेड व्हर्जनमधील जीपीएस यंत्रणेचा गैरवापर करून जास्ती भाडी आकारणाऱ्या मुख्य आरोपी चालकासह तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी हे ऍप्लिकेशन 50 हून अधिक ओलाचालकांना विकल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. गुन्हे शाखेच्या पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी स्वतःहून त्याची पडताळणी करून आरोपींना अटक केली.  आठ वर्षांनी मिळाले चोरीला गेलेले दागिने; दिव्यातील घाग कुटुबीयांना सुखद धक्का  मुंबई विमानतळावरून नेरूळ, सानपाडा, खारघर, कामोठे, कळंबोली व पनवेल यांसारखी दूरच्या ठिकाणची भाडी घेऊन प्रवाशांकडून अधिकचे भाडे घेतले जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष-एकच्या पोलिसांना मिळाली होती. एवढ्या मोठ्या कंपनीच्या ऍप्लिकेशनमध्ये छेडछाड करणे अशक्‍य गोष्ट आहे. मग त्यानंतरही आरोपी प्रवाशांची फसवणूक कसे करत आहेत, त्याची पडताळणी करण्यासाठी कक्षाचे प्रभारी पोलिस निरीक्षक विनायक मेर यांच्या मार्गदर्शनाखाली काही डमी प्रवासी विमानतळावर पाठवले. त्यांनी जाणूनबुजून पनवेलसारख्या दूरच्या ठिकाणी प्रवास केला. त्या वेळी पडताळणीत दोन ओलाचालकांनी अधिक किलोमीटरचा प्रवास झाल्याचे यंत्रणेत दाखवले. त्यानंतर असा गैरप्रकार सुरू असल्याची पोलिसांची खात्री झाली. त्यामुळे त्यांनी अखेर या प्रकरणातील मुख्य सूत्रधार चालकासह तीन चालकांना अटक केली.  पहेले मंदिर फिर सरकार असे म्हणणारे मंदिरे खुली करण्याबाबत गंभीर नाही अशी सुचली कल्पना  याबाबत माहिती देताना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मुख्य आरोपींच्या चौकशीत हा सर्व प्रकार उघड झाला. आरोपीच्या मोबाईलमध्ये ओलाचे जुने व्हर्जन ऍप्लिकेशन होते. त्या वेळी अपघाताने एकदा त्याच्याकडून ऍप्लिकेशन बंद झाल्यानंतर प्रवासाचे किलोमीटर वाढल्याचे त्याच्या लक्षात आले; पण डिसेंबर 2019 मध्ये ओलाने हे ऍप्लिकेशन अपडेट केले; पण आरोपी चालकाने त्याच्या मोबाईलमधील ऍप्लिकेशनचे व्हर्जन अपडेट केले नाही. काही कालावधी मोबाईल बंद ठेवल्यानंतर जुने व्हर्जनही चालत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर तो वारंवार किलोमीटर वाढवून प्रवाशांची फसवणूक करू लागला. येवढ्यातच त्याचे भागले नाही. त्यानंतर त्याने आपण स्वतः हे सॉफ्टवेअर बनवल्याचा दावा करून 50 हून अधिक ओलाचालकांना तीन-चार हजार रुपयांना विकलेही आहे.  ------------------------------------------------------ ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/35RNsmp
Read More
Bihar election 2020 : दुसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला

पाटणा - बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार आज संपला. या टप्प्यात १७ जिल्ह्यातील ९४ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सर्वच पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी  प्रचारसभांचा धडाका लावला होता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री नितीशकुमार, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव आणि लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्या आज अनेक सभा झाल्या. याशिवाय या पक्षांच्या, विशेषत: भाजपच्या इतर नेत्यांनीही सभा घेतल्या.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दुसऱ्या टप्प्यात
२.८५ कोटी - मतदार
१४६३ - उमेदवार
४१,३६२ - बूथ
१८,८२३- मतदान केंद्र

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Bihar election 2020 : दुसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला पाटणा - बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार आज संपला. या टप्प्यात १७ जिल्ह्यातील ९४ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सर्वच पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी  प्रचारसभांचा धडाका लावला होता. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री नितीशकुमार, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव आणि लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्या आज अनेक सभा झाल्या. याशिवाय या पक्षांच्या, विशेषत: भाजपच्या इतर नेत्यांनीही सभा घेतल्या. देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा दुसऱ्या टप्प्यात २.८५ कोटी - मतदार १४६३ - उमेदवार ४१,३६२ - बूथ १८,८२३- मतदान केंद्र News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/320Rg3G
Read More
माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांची कॉंग्रेसमध्ये घुसमट! पक्षाकडून डावलले जात असल्याची चर्चा

चेंबूर : गेल्या 40 वर्षांहून अधिक काळ कॉंग्रेस पक्षामध्ये सक्रिय असलेले माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे पक्षावर नाराज असल्याचे सांगितले जात आहे. पक्ष नेतृत्वाकडून डावलले जात असल्याने नाराज हंडोरे समविचारी पक्षात जाणार की स्वतंत्र पक्ष उभारणार, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. 

सीमाभाग राज्यात सामील होणारच! उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा

दलित पॅंथर चळवळीपासून आंबेडकरी चळवळीत ते गेले 45 वर्षांपासून सक्रिय आहेत. नगरसेवक ते मुंबई महापालिकेत कॉंग्रेसची सत्ता आल्यावर रिपब्लिकन पक्षाने त्यांना प्रथमच महापौर बनविले. त्यानंतर हंडोरे यांनी रिब्लिकन पक्षाला रामराम करून कॉंग्रेस पक्षाची कास धरली आणि प्रथम विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेले होते. राज्यात कॉंग्रेस पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यावर त्यांना कॉंग्रेसने सामाजिक न्यायमंत्री पदाची जबाबदारी दिली. गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाने चेंबूर मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिली, परंतु दोन वेळा पराभव पत्करावा लागला. "भीमशक्ती' वंचित, अत्याचाराने त्रस्त समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील समविचारी आणि धर्मनिरपेक्ष पक्षासोबत आघाडी करण्याचा विचार करीत आहोत. आपल्याला दलित चेहरा नसलेल्या पक्षांकडून सतत ऑफर येत असल्याचे त्यांनी सांगितले; परंतु कॉंग्रेस सोडल्यानंतर कोणत्या पक्षासोबत जाणार याबाबत सांगण्यास हंडोरे यांनी टाळले. 

न्हावाशेवा बंदरातून 14 कोटींच्या सिगरेट जप्त; तस्करीचे तार उत्तर प्रदेशापर्यंत

कार्यकर्तेही संभ्रमात 
कॉंग्रेस पक्षात असतानाच त्यांनी आपली स्वतःची ताकद निर्माण करण्याकरिता भीमशक्ती संघटनेची स्थापना केली. या संघटनेचे जाळे त्यांनी राज्यभर पसरविले. गेल्या दहा वर्षांपासून कॉंग्रेस पक्षात दलित नेते असलेले हंडोरे यांना पक्ष सतत डावलत असल्याने ते नाराज आहेत. त्यांच्या भीमशक्ती संघटनेतील कार्यकर्त्यांना कोणत्याही महामंडळावर, विविध समित्यांमध्ये वाटा देत नसल्याने कार्यकर्तेही नाराज असल्याची चर्चा आहे. जर आपल्याला सतत पक्ष डावलत असेल तर या पक्षात राहून फायदा काय, असा प्रश्‍न त्यांच्यासह कार्यकर्त्यांना पडला आहे. त्यामुळे नाराज हंडोरे कॉंग्रेसला रामराम करणार की स्वतंत्र पक्ष स्थापन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Former Social Justice Minister Chandrakant Handore distressed Congres

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांची कॉंग्रेसमध्ये घुसमट! पक्षाकडून डावलले जात असल्याची चर्चा चेंबूर : गेल्या 40 वर्षांहून अधिक काळ कॉंग्रेस पक्षामध्ये सक्रिय असलेले माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे पक्षावर नाराज असल्याचे सांगितले जात आहे. पक्ष नेतृत्वाकडून डावलले जात असल्याने नाराज हंडोरे समविचारी पक्षात जाणार की स्वतंत्र पक्ष उभारणार, अशी चर्चा जोर धरू लागली आहे.  सीमाभाग राज्यात सामील होणारच! उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा दलित पॅंथर चळवळीपासून आंबेडकरी चळवळीत ते गेले 45 वर्षांपासून सक्रिय आहेत. नगरसेवक ते मुंबई महापालिकेत कॉंग्रेसची सत्ता आल्यावर रिपब्लिकन पक्षाने त्यांना प्रथमच महापौर बनविले. त्यानंतर हंडोरे यांनी रिब्लिकन पक्षाला रामराम करून कॉंग्रेस पक्षाची कास धरली आणि प्रथम विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेले होते. राज्यात कॉंग्रेस पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यावर त्यांना कॉंग्रेसने सामाजिक न्यायमंत्री पदाची जबाबदारी दिली. गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाने चेंबूर मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिली, परंतु दोन वेळा पराभव पत्करावा लागला. "भीमशक्ती' वंचित, अत्याचाराने त्रस्त समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील समविचारी आणि धर्मनिरपेक्ष पक्षासोबत आघाडी करण्याचा विचार करीत आहोत. आपल्याला दलित चेहरा नसलेल्या पक्षांकडून सतत ऑफर येत असल्याचे त्यांनी सांगितले; परंतु कॉंग्रेस सोडल्यानंतर कोणत्या पक्षासोबत जाणार याबाबत सांगण्यास हंडोरे यांनी टाळले.  न्हावाशेवा बंदरातून 14 कोटींच्या सिगरेट जप्त; तस्करीचे तार उत्तर प्रदेशापर्यंत कार्यकर्तेही संभ्रमात  कॉंग्रेस पक्षात असतानाच त्यांनी आपली स्वतःची ताकद निर्माण करण्याकरिता भीमशक्ती संघटनेची स्थापना केली. या संघटनेचे जाळे त्यांनी राज्यभर पसरविले. गेल्या दहा वर्षांपासून कॉंग्रेस पक्षात दलित नेते असलेले हंडोरे यांना पक्ष सतत डावलत असल्याने ते नाराज आहेत. त्यांच्या भीमशक्ती संघटनेतील कार्यकर्त्यांना कोणत्याही महामंडळावर, विविध समित्यांमध्ये वाटा देत नसल्याने कार्यकर्तेही नाराज असल्याची चर्चा आहे. जर आपल्याला सतत पक्ष डावलत असेल तर या पक्षात राहून फायदा काय, असा प्रश्‍न त्यांच्यासह कार्यकर्त्यांना पडला आहे. त्यामुळे नाराज हंडोरे कॉंग्रेसला रामराम करणार की स्वतंत्र पक्ष स्थापन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Former Social Justice Minister Chandrakant Handore distressed Congres ------------------------------------------------------ ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/35Sk2EF
Read More
महालक्ष्मीतील कोव्हिड सेंटर रुग्णांविना धूळ खात; कोट्यवधीचा खर्च अन् एकाही रुग्णाची भरती नाही

मुंबई: कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी रुग्णालये अपुरी पडू नये यासाठी मुंबईत जम्बो कोव्हिड सेंटर उभारण्यात आली आहेत. महालक्ष्मी येथेही 900 खाटांचे जम्बो कोव्हिड सेंटर उभारले; मात्र तेथे सात महिन्यांत एकाही रुग्णावर उपचार करण्यात आले नाहीत. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेले महालक्ष्मी येथील जम्बो कोव्हिड सेंटर वापराविना पडून असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

कल्याणमध्ये अतिक्रमण हटवण्यास सुरूवात; व्यापारी, दुकानदारांकडून विरोध

वरळी, प्रभादेवी, जिजामाता नगर, आदर्शनगर हे परिसर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले होते. या भागात रोज वाढत जाणाऱ्या रुग्णसंख्येमुळे पालिकेच्या आरोग्य विभागाची झोप उडाली होती. कोरोनाबाधितांवर वेळीच उपचार करता यावेत, यासाठी महालक्ष्मी रेसकोर्स येथे मार्चमध्ये जम्बो कोव्हिड सेंटर उभारले. या सेंटरमध्ये 900 खाटा उपलब्ध आहेत. 200 ऑक्‍सिजन खाटा आरक्षित ठेवल्या आहेत; परंतु मार्चपासून या सेंटरमध्ये एकाही कोरोनाबाधितावर उपचार न झाल्याने हे जम्बो कोव्हिड सेंटर उभारलेच का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

बेशिस्त कार्यकर्त्यांची जितेंद्र आव्हाड यांनी काढली खरडपट्टी; गटबाजीबाबत भरला सज्जड दम

कोरोना संशयित रुग्णांवर वेळीच उपचार करता यावेत, यासाठी गोरेगाव, दहिसर, मुलुंड, बीकेसी, वरळी व महालक्ष्मी येथे जम्बो कोव्हिड सेंटर उभारले. त्यात महालक्ष्मी रेसकोर्स येथील जम्बो कोव्हिड सेंटर उभारून सात महिने होत आले; पण एकाही रुग्णावर आतापर्यंत उपचार न झाल्याने कोव्हिड सेंटर उभारण्यात भ्रष्टाचार झाला का, असा सवाल सर्वसामान्य मुंबईकरांकडून उपस्थित केला जात आहे. 

 

वरळी, प्रभादेवी भागात जून, जुलैमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळाला. त्यानंतर आरोग्य विभागाने राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे कोरोना नियंत्रणात आणण्यात पालिकेला यश आले; परंतु रुग्णसंख्या वाढेल या अनुषंगाने महालक्ष्मी येथे जम्बो कोव्हिड सेंटर उभारले आहे. गणेशोत्सवानंतर रुग्णसंख्या वाढली. त्याचप्रमाणे नवरात्रोत्सव, दिवाळीनंतर रुग्णसंख्या वाढवण्याची शक्‍यता लक्षात घेता हे जम्बो कोव्हिड सेंटर सज्ज ठेवले आहे. विशेष म्हणजे हे जम्बो सेंटर नमन डेव्हलपरने दान केले आहे. 
- डॉ. कुमार डुसा,
अधिष्ठाता, महालक्ष्मी रेसकोर्स  

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

महालक्ष्मीतील कोव्हिड सेंटर रुग्णांविना धूळ खात; कोट्यवधीचा खर्च अन् एकाही रुग्णाची भरती नाही मुंबई: कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी रुग्णालये अपुरी पडू नये यासाठी मुंबईत जम्बो कोव्हिड सेंटर उभारण्यात आली आहेत. महालक्ष्मी येथेही 900 खाटांचे जम्बो कोव्हिड सेंटर उभारले; मात्र तेथे सात महिन्यांत एकाही रुग्णावर उपचार करण्यात आले नाहीत. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेले महालक्ष्मी येथील जम्बो कोव्हिड सेंटर वापराविना पडून असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  कल्याणमध्ये अतिक्रमण हटवण्यास सुरूवात; व्यापारी, दुकानदारांकडून विरोध वरळी, प्रभादेवी, जिजामाता नगर, आदर्शनगर हे परिसर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले होते. या भागात रोज वाढत जाणाऱ्या रुग्णसंख्येमुळे पालिकेच्या आरोग्य विभागाची झोप उडाली होती. कोरोनाबाधितांवर वेळीच उपचार करता यावेत, यासाठी महालक्ष्मी रेसकोर्स येथे मार्चमध्ये जम्बो कोव्हिड सेंटर उभारले. या सेंटरमध्ये 900 खाटा उपलब्ध आहेत. 200 ऑक्‍सिजन खाटा आरक्षित ठेवल्या आहेत; परंतु मार्चपासून या सेंटरमध्ये एकाही कोरोनाबाधितावर उपचार न झाल्याने हे जम्बो कोव्हिड सेंटर उभारलेच का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.  बेशिस्त कार्यकर्त्यांची जितेंद्र आव्हाड यांनी काढली खरडपट्टी; गटबाजीबाबत भरला सज्जड दम कोरोना संशयित रुग्णांवर वेळीच उपचार करता यावेत, यासाठी गोरेगाव, दहिसर, मुलुंड, बीकेसी, वरळी व महालक्ष्मी येथे जम्बो कोव्हिड सेंटर उभारले. त्यात महालक्ष्मी रेसकोर्स येथील जम्बो कोव्हिड सेंटर उभारून सात महिने होत आले; पण एकाही रुग्णावर आतापर्यंत उपचार न झाल्याने कोव्हिड सेंटर उभारण्यात भ्रष्टाचार झाला का, असा सवाल सर्वसामान्य मुंबईकरांकडून उपस्थित केला जात आहे.    वरळी, प्रभादेवी भागात जून, जुलैमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळाला. त्यानंतर आरोग्य विभागाने राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे कोरोना नियंत्रणात आणण्यात पालिकेला यश आले; परंतु रुग्णसंख्या वाढेल या अनुषंगाने महालक्ष्मी येथे जम्बो कोव्हिड सेंटर उभारले आहे. गणेशोत्सवानंतर रुग्णसंख्या वाढली. त्याचप्रमाणे नवरात्रोत्सव, दिवाळीनंतर रुग्णसंख्या वाढवण्याची शक्‍यता लक्षात घेता हे जम्बो कोव्हिड सेंटर सज्ज ठेवले आहे. विशेष म्हणजे हे जम्बो सेंटर नमन डेव्हलपरने दान केले आहे.  - डॉ. कुमार डुसा, अधिष्ठाता, महालक्ष्मी रेसकोर्स   --------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/388Zlqy
Read More