Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, October 29, 2020

कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेसाठी आपण तयार आहोत का?
मुंगेरमध्ये दुर्गा मूर्ती विसर्जन मिरवणुकीवेळी हिंसाचाराचा भडका; जमावाने पोलिस चौकी पेटविली

पाटणा - बिहारच्या मुंगेर शहरात गुरुवारी पुन्हा हिंसाचार भडकला. संतप्त जमावाने वासुदेवपूर पोलिस चौकीला आग लावली. पोलिस अधिक्षकाच्या घरावरही हल्ला झाला. यात पोलिसांच्या सहा गाड्यांचे नुकसान झाले. निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षकांची तातडीने बदली केली.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, २६ ऑक्टोबर रोजी दुर्गा मूर्ती विसर्जन मिरवणुकीवेळी दंगली दरम्यान पोलिसांना जमावाला आवरताना गोळीबार करावा लागला होता. यावेळी जमावावर लाठीहल्ला देखील करण्यात आला होता. या घटनेचा व्हिडिओ २८ ऑक्टोबर रोजी व्हायरल झाल्यानंतर या भागामध्ये पुन्हा हिंसाचार भडकला होता. पोलिस अधिक्षक लिपी सिंह यांच्यावर आंदोलकांचा राग आहे. येथील हिंसाचार थांबावा म्हणून निवडणूक आयोगाने पोलिस अधिक्षकांसह, जिल्हाधिकारी राजेश मीणा यांनाही हटविण्याचा निर्णय घेतला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हेलिकॉप्टरने अधिकारी रवाना
येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस महासंचालक मनू महाराज यांना आज पोलिस दलासह मैदानात उतरावे लागले. आता पोलिस अधिक्षक म्हणून मानवजितसिंग धिल्लाँ आणि जिल्हा न्यायदंडाधिकारी म्हणून रचना पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे दोन्ही अधिकारी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून मुंगेरला पोचले. जिल्हाधिकारी हे सध्या निवडणूक अधिकाऱ्याच्या भूमिकेत असल्याने ते हेलिकॉप्टरच्या माध्यमातून येथे आले. या हिंसाचारामुळे मुंगेरनजीकच्या भागामध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मुंगेरमध्ये दुर्गा मूर्ती विसर्जन मिरवणुकीवेळी हिंसाचाराचा भडका; जमावाने पोलिस चौकी पेटविली पाटणा - बिहारच्या मुंगेर शहरात गुरुवारी पुन्हा हिंसाचार भडकला. संतप्त जमावाने वासुदेवपूर पोलिस चौकीला आग लावली. पोलिस अधिक्षकाच्या घरावरही हल्ला झाला. यात पोलिसांच्या सहा गाड्यांचे नुकसान झाले. निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षकांची तातडीने बदली केली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप दरम्यान, २६ ऑक्टोबर रोजी दुर्गा मूर्ती विसर्जन मिरवणुकीवेळी दंगली दरम्यान पोलिसांना जमावाला आवरताना गोळीबार करावा लागला होता. यावेळी जमावावर लाठीहल्ला देखील करण्यात आला होता. या घटनेचा व्हिडिओ २८ ऑक्टोबर रोजी व्हायरल झाल्यानंतर या भागामध्ये पुन्हा हिंसाचार भडकला होता. पोलिस अधिक्षक लिपी सिंह यांच्यावर आंदोलकांचा राग आहे. येथील हिंसाचार थांबावा म्हणून निवडणूक आयोगाने पोलिस अधिक्षकांसह, जिल्हाधिकारी राजेश मीणा यांनाही हटविण्याचा निर्णय घेतला आहे. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा हेलिकॉप्टरने अधिकारी रवाना येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस महासंचालक मनू महाराज यांना आज पोलिस दलासह मैदानात उतरावे लागले. आता पोलिस अधिक्षक म्हणून मानवजितसिंग धिल्लाँ आणि जिल्हा न्यायदंडाधिकारी म्हणून रचना पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे दोन्ही अधिकारी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून मुंगेरला पोचले. जिल्हाधिकारी हे सध्या निवडणूक अधिकाऱ्याच्या भूमिकेत असल्याने ते हेलिकॉप्टरच्या माध्यमातून येथे आले. या हिंसाचारामुळे मुंगेरनजीकच्या भागामध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3kJVyDJ
Read More

Wednesday, October 28, 2020

कोरोनाच्या संकटावर मात करत अमरावतीचे डॉक्टर घेताहेत महिन्याला तब्बल दहा लाख किलो चिकनचे उत्पादन

अमरावती : गेल्या काही महिन्यांपासून जगभरात कोरोनानं टैमान घातलं आहे. भारतातही कोरोनामुळे अनेक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. इतकंच नाही तर अनेक लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र याचा सर्वाधिक फटका बसला होता तो पशुपालन आणि पोल्ट्री उद्योगाला. पण या सगळ्यातूनही मार्ग काढत एका व्यक्तीने चिकनचे विक्रमी उत्पादन करून दाखवले आहे. 

कोरोनाच्या संकटात सर्वांत जास्त फटका बसलेल्या पोल्ट्री उद्योगाला उभारी मिळणे कठीण असल्याचा समज करून अनेकांनी या व्यवसायातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. परंतु अतिशय तंत्रशुद्ध तसेच प्रचंड आत्मविश्वासाने हा व्यवसाय पुढे नेणा-या अमरावतीच्या डॉ. शरद भारसाकळे यांनी नवी झेप घेतली आहे. दर महिन्याला १० लाख चिकनचे उत्पादन करून खवय्यांना त्यांनी मेजवानीच दिली आहे. विशेष म्हणजे कोरोनापूर्वी त्यांचे जे उत्पादन होते त्यात आता ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

हेही वाचा - कठोर मुलीला बाप नको होता; पण, चार लाख मिळविण्यासाठी हवे मृत्यूप्रमाणपत्र

कोरोनाचे संकट नेहमीसाठी राहणार नाही, याची खात्री आधीच होती. त्यामुळे काही काळ ब्रेक बसला असला तरी स्थिती सुधारल्यावर परत एकदा लोकं या खाद्याकडे वळतील, याची माहिती होती. त्यामुळे qहमत न हरता भविष्यासाठी तरतूद करून ठेवली व आता स्थिती सुधारताच विक्रमी उत्पादनाला सुरुवात केल्याचे डॉ. शरद भारसाकळे यांनी सांगितले. कोरोनाच्या पूर्वी जे उत्पादन होते त्यापेक्षा आता ३० टक्क्यांनी उत्पादन वाढले आहे. त्यावरून अमरावतीच्या या खास अमृता चिकनला किती मोठ्या प्रमाणात मागणी आहे, हे स्पष्ट होत आहे.

विशेष म्हणजे, डॉ. शरद भारसाकळे हे पोल्ट्री सायन्सचे तज्ज्ञ आहेत. अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने त्यांनी संशोधन करून अमृता चिकनची निर्मिती केली आहे. हे काही वेगळे चिकन नाही. सामान्यच कोंबड्या आहेत. केवळ न्यूट्रिशनवर लक्ष देऊन हे साध्य झाले आहे. या व्यवसायात उत्पादनात खंड पडू न देणे आवश्यक आहे. यासोबतच हिंमत न हारता पुढे जाणे आवश्यक आहे. कारण प्रत्येक व्यवसायात अप अ‍ॅण्ड डाउन असतातच, त्यामुळे भविष्याची तरतूद अतिशय आवश्यक आहे व त्यादृष्टीने तयार राहावे लागते, असे अमृता हॅचरीज अ‍ॅण्ड फूडचे संचालक डॉ. शरद भारसाकळे यांनी सांगितले.

नक्की वाचा - शेपूट नसलेला श्वान बघितला ना? कधी प्रश्न पडला, का कापली असावी शेपूट? हे आहे कारण

गेल्या २५ वर्षांपासून या व्यवसायात असल्याने विविध प्रयोग करून चिकन जास्तीत जास्त चांगल्या दर्जाचे कसे होईल, याचा प्रयत्न करण्यात आला. अ‍ॅन्टीबायटिकचे प्रमाण कमीत कमी असेल याची काळजी घेण्यात आल्यानेच ग्राहकांकडून त्याला पसंती दिली जात आहे. चिकनची क्वालिटी चांगली राहील, त्यातील ताठरपणा कमी राहील याची काळजीसुद्धा घेण्यात आली. त्यामुळेच आज येथील अमृता चिकन हे रायपूर, मालेगाव, हैदराबाद, आदिलाबाद आदी शहरांमध्येसुद्धा जात आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोनाच्या संकटावर मात करत अमरावतीचे डॉक्टर घेताहेत महिन्याला तब्बल दहा लाख किलो चिकनचे उत्पादन अमरावती : गेल्या काही महिन्यांपासून जगभरात कोरोनानं टैमान घातलं आहे. भारतातही कोरोनामुळे अनेक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. इतकंच नाही तर अनेक लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र याचा सर्वाधिक फटका बसला होता तो पशुपालन आणि पोल्ट्री उद्योगाला. पण या सगळ्यातूनही मार्ग काढत एका व्यक्तीने चिकनचे विक्रमी उत्पादन करून दाखवले आहे.  कोरोनाच्या संकटात सर्वांत जास्त फटका बसलेल्या पोल्ट्री उद्योगाला उभारी मिळणे कठीण असल्याचा समज करून अनेकांनी या व्यवसायातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. परंतु अतिशय तंत्रशुद्ध तसेच प्रचंड आत्मविश्वासाने हा व्यवसाय पुढे नेणा-या अमरावतीच्या डॉ. शरद भारसाकळे यांनी नवी झेप घेतली आहे. दर महिन्याला १० लाख चिकनचे उत्पादन करून खवय्यांना त्यांनी मेजवानीच दिली आहे. विशेष म्हणजे कोरोनापूर्वी त्यांचे जे उत्पादन होते त्यात आता ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. हेही वाचा - कठोर मुलीला बाप नको होता; पण, चार लाख मिळविण्यासाठी हवे मृत्यूप्रमाणपत्र कोरोनाचे संकट नेहमीसाठी राहणार नाही, याची खात्री आधीच होती. त्यामुळे काही काळ ब्रेक बसला असला तरी स्थिती सुधारल्यावर परत एकदा लोकं या खाद्याकडे वळतील, याची माहिती होती. त्यामुळे qहमत न हरता भविष्यासाठी तरतूद करून ठेवली व आता स्थिती सुधारताच विक्रमी उत्पादनाला सुरुवात केल्याचे डॉ. शरद भारसाकळे यांनी सांगितले. कोरोनाच्या पूर्वी जे उत्पादन होते त्यापेक्षा आता ३० टक्क्यांनी उत्पादन वाढले आहे. त्यावरून अमरावतीच्या या खास अमृता चिकनला किती मोठ्या प्रमाणात मागणी आहे, हे स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे, डॉ. शरद भारसाकळे हे पोल्ट्री सायन्सचे तज्ज्ञ आहेत. अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने त्यांनी संशोधन करून अमृता चिकनची निर्मिती केली आहे. हे काही वेगळे चिकन नाही. सामान्यच कोंबड्या आहेत. केवळ न्यूट्रिशनवर लक्ष देऊन हे साध्य झाले आहे. या व्यवसायात उत्पादनात खंड पडू न देणे आवश्यक आहे. यासोबतच हिंमत न हारता पुढे जाणे आवश्यक आहे. कारण प्रत्येक व्यवसायात अप अ‍ॅण्ड डाउन असतातच, त्यामुळे भविष्याची तरतूद अतिशय आवश्यक आहे व त्यादृष्टीने तयार राहावे लागते, असे अमृता हॅचरीज अ‍ॅण्ड फूडचे संचालक डॉ. शरद भारसाकळे यांनी सांगितले. नक्की वाचा - शेपूट नसलेला श्वान बघितला ना? कधी प्रश्न पडला, का कापली असावी शेपूट? हे आहे कारण गेल्या २५ वर्षांपासून या व्यवसायात असल्याने विविध प्रयोग करून चिकन जास्तीत जास्त चांगल्या दर्जाचे कसे होईल, याचा प्रयत्न करण्यात आला. अ‍ॅन्टीबायटिकचे प्रमाण कमीत कमी असेल याची काळजी घेण्यात आल्यानेच ग्राहकांकडून त्याला पसंती दिली जात आहे. चिकनची क्वालिटी चांगली राहील, त्यातील ताठरपणा कमी राहील याची काळजीसुद्धा घेण्यात आली. त्यामुळेच आज येथील अमृता चिकन हे रायपूर, मालेगाव, हैदराबाद, आदिलाबाद आदी शहरांमध्येसुद्धा जात आहे. संपादन - अथर्व महांकाळ  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Hzf3Rh
Read More
दिवसाला 500 रूपयांचा प्रवास खर्च, गर्दीला कंटाळून प्रवाशांना सोसावा लागतोय अतिरिक्त भुर्दंड

मुंबई : लाॅकडाऊन असल्याने लोकल रेल्वे सेवा बंद आहे. त्यामूळे बेस्ट आणि एसटीच सध्या पर्याय आहे. मात्र, पिक अवर्समध्ये प्रवाशांची गर्दी वाढतच असल्याने अनेकांनी आता खासगी बसचा पर्याय निवडला आहे. मात्र, खासगी बसला अद्याप 50 टक्केच प्रवासी वाहतुकीची परवानगी असल्याने प्रवाशांना सुमारे 500 रूपयांचा प्रवास खर्च करावा लागतो आहे. 

राज्य सरकारने सध्या एसटी आणि बेस्टला 100 टक्के प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी दिली आहे. अशातच लोकल सेवा बंद असल्याने, रस्ते वाहतूकीत प्रवाशांची कोंडी होत आहे. बेस्ट आणि एसटी हाऊसफुल्ल प्रवासी वाहतूक होत असल्याने, अनेकांनी कोविड-19 च्या भितीने कंपनी आणि इतर कर्मचाऱ्यांनी खासगी बसने प्रवास करण्याचा पर्याय निवडला आहे. मात्र, यामध्ये खासगी बस वाहतूकदारांना 100 टक्के प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी नसल्याने, 50 टक्के प्रवासी वाहतूक करतांना, प्रवाशांना दुप्पट भाडे सहन करावा लागत आहे. 

एसटी आणि बेस्टला 100 टक्के प्रवासी वाहतूकीची परवानगी आहे. मात्र खासगी बसेसला केवळ 50 टक्के प्रवासी वाहतूकीला परवानगी आहे. त्यामूळे नाईलाजास्तव प्रवाशांना दुप्पट भाडे आकारावे लागते आहे. 

- हर्ष कोटक, मुंबई बस मालक संघंटना

महत्त्वाची बातमी : आईच्या गर्भाशयातच बाळाला रक्त चढवून दिले जीवनदान, मातेची यशस्वी प्रसूती

मुंबई उपनगरात सध्या सुमारे 1200 खासगी बसेस प्रवासी वाहतूक करतात. एसटी, बेस्टच्या प्रवासी वाहतूकीला ज्याप्रमाणे 100 टक्के प्रवासी वाहतूकीची परवानगी दिली त्याप्रमाणेच खासगी बस वाहतूकदारांनाही 100 टक्के प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी दिल्यास सामान्य जनतेलासुद्धा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने खासगी बस वाहतुकदारांना 100 टक्के प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी मुंबई बस मालक संघंटनेचे हर्ष कोटक यांनी केली आहे. 

( संपादन - सुमित बागुल ) 

citizens are annoyed because they have to bare 500 rupees as one day travel cost amid corona

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

दिवसाला 500 रूपयांचा प्रवास खर्च, गर्दीला कंटाळून प्रवाशांना सोसावा लागतोय अतिरिक्त भुर्दंड मुंबई : लाॅकडाऊन असल्याने लोकल रेल्वे सेवा बंद आहे. त्यामूळे बेस्ट आणि एसटीच सध्या पर्याय आहे. मात्र, पिक अवर्समध्ये प्रवाशांची गर्दी वाढतच असल्याने अनेकांनी आता खासगी बसचा पर्याय निवडला आहे. मात्र, खासगी बसला अद्याप 50 टक्केच प्रवासी वाहतुकीची परवानगी असल्याने प्रवाशांना सुमारे 500 रूपयांचा प्रवास खर्च करावा लागतो आहे.  राज्य सरकारने सध्या एसटी आणि बेस्टला 100 टक्के प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी दिली आहे. अशातच लोकल सेवा बंद असल्याने, रस्ते वाहतूकीत प्रवाशांची कोंडी होत आहे. बेस्ट आणि एसटी हाऊसफुल्ल प्रवासी वाहतूक होत असल्याने, अनेकांनी कोविड-19 च्या भितीने कंपनी आणि इतर कर्मचाऱ्यांनी खासगी बसने प्रवास करण्याचा पर्याय निवडला आहे. मात्र, यामध्ये खासगी बस वाहतूकदारांना 100 टक्के प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी नसल्याने, 50 टक्के प्रवासी वाहतूक करतांना, प्रवाशांना दुप्पट भाडे सहन करावा लागत आहे.  एसटी आणि बेस्टला 100 टक्के प्रवासी वाहतूकीची परवानगी आहे. मात्र खासगी बसेसला केवळ 50 टक्के प्रवासी वाहतूकीला परवानगी आहे. त्यामूळे नाईलाजास्तव प्रवाशांना दुप्पट भाडे आकारावे लागते आहे.  - हर्ष कोटक, मुंबई बस मालक संघंटना महत्त्वाची बातमी : आईच्या गर्भाशयातच बाळाला रक्त चढवून दिले जीवनदान, मातेची यशस्वी प्रसूती मुंबई उपनगरात सध्या सुमारे 1200 खासगी बसेस प्रवासी वाहतूक करतात. एसटी, बेस्टच्या प्रवासी वाहतूकीला ज्याप्रमाणे 100 टक्के प्रवासी वाहतूकीची परवानगी दिली त्याप्रमाणेच खासगी बस वाहतूकदारांनाही 100 टक्के प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी दिल्यास सामान्य जनतेलासुद्धा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने खासगी बस वाहतुकदारांना 100 टक्के प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी मुंबई बस मालक संघंटनेचे हर्ष कोटक यांनी केली आहे.  ( संपादन - सुमित बागुल )  citizens are annoyed because they have to bare 500 rupees as one day travel cost amid corona News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3kJMOO8
Read More
Pune Corona updates: तीन लाख पुणेकरांनी केली कोरोनावर मात!

पुणे : पुणे जिल्ह्यातील तीन लाखांहून अधिक रुग्णांनी आजअखेरपर्यंत कोरोनावर मात केली आहे. आजअखेर एकूण तीन लाख १ हजार  ११६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात बुधवारी (ता.२८) दिवसभरात ७३७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पुणे शहरातील २८८ जण आहेत. 

गेल्या २४ तासांत एकूण ६ हजार ४८८ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. बुधवारी १ हजार २०४ कोरोनामुक्त झाले आहेत. याशिवाय ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात पिंपरी चिंचवडमध्ये २०९, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात १७०, नगरपालिका क्षेत्रात ५७ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात १३ नवे रुग्ण सापडले आहेत.

- कोरोनामुक्तांसाठी दिलासादायक बातमी; आता पिंपरीमध्ये सुरू होणार कोविड पश्‍चात उपचार केंद्र​

दिवसभरात मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक १७ जण आहेत.
पिंपरी-चिंचवडमधील ४, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ८ आणि नगरपालिका
क्षेत्रातील २ जणांचा मृत्यू झाला आहे. कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही मंगळवारी (ता.२७) रात्री ९ वाजल्यापासून बुधवारी (ता.२८) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.

- 'हम अगर उठे नहीं तो...'; गुरुवारी राज्यभर होणार अभियान​

यामुळे पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता ३ लाख २१ हजार ३९८ झाली आहे. यापैकी ३ लाख १ हजार ११६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त झालेल्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक १ लाख ५० हजार ३६० जण आहेत. पिंपरी-चिंचवडमधील ८७ हजार २६०, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ५१ हजार ९१३, नगरपालिका क्षेत्रातील १५ हजार ३९३ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ५ हजार ६५८ जणांचा समावेश आहे. याशिवाय आतापर्यंत ७ हजार ७९८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील ३६५ जणांचा समावेश आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Pune Corona updates: तीन लाख पुणेकरांनी केली कोरोनावर मात! पुणे : पुणे जिल्ह्यातील तीन लाखांहून अधिक रुग्णांनी आजअखेरपर्यंत कोरोनावर मात केली आहे. आजअखेर एकूण तीन लाख १ हजार  ११६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात बुधवारी (ता.२८) दिवसभरात ७३७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पुणे शहरातील २८८ जण आहेत.  गेल्या २४ तासांत एकूण ६ हजार ४८८ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. बुधवारी १ हजार २०४ कोरोनामुक्त झाले आहेत. याशिवाय ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात पिंपरी चिंचवडमध्ये २०९, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात १७०, नगरपालिका क्षेत्रात ५७ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात १३ नवे रुग्ण सापडले आहेत. - कोरोनामुक्तांसाठी दिलासादायक बातमी; आता पिंपरीमध्ये सुरू होणार कोविड पश्‍चात उपचार केंद्र​ दिवसभरात मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक १७ जण आहेत. पिंपरी-चिंचवडमधील ४, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ८ आणि नगरपालिका क्षेत्रातील २ जणांचा मृत्यू झाला आहे. कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही मंगळवारी (ता.२७) रात्री ९ वाजल्यापासून बुधवारी (ता.२८) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे. - 'हम अगर उठे नहीं तो...'; गुरुवारी राज्यभर होणार अभियान​ यामुळे पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता ३ लाख २१ हजार ३९८ झाली आहे. यापैकी ३ लाख १ हजार ११६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त झालेल्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक १ लाख ५० हजार ३६० जण आहेत. पिंपरी-चिंचवडमधील ८७ हजार २६०, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ५१ हजार ९१३, नगरपालिका क्षेत्रातील १५ हजार ३९३ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ५ हजार ६५८ जणांचा समावेश आहे. याशिवाय आतापर्यंत ७ हजार ७९८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील ३६५ जणांचा समावेश आहे. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by : Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/31U6Uhb
Read More
मदतीसाठी मुंबईला पाठवलेल्या 100 बसेस परत मागवल्या 

सांगली : मुंबईत "बेस्ट' च्या मदतीसाठी पाठवलेल्या सांगली जिल्ह्यातील 112 एसटी कर्मचाऱ्यांना तेथून आल्यानंतर कोरोना झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली. कर्मचाऱ्यांतूनही याबद्दल संताप व्यक्त होत आहे. अखेर राज्य परिवहनच्या महाव्यवस्थापकांनी सांगली व कोल्हापूरातून पाठवलेल्या अनुक्रमे 100 व 75 बसेसची सेवा 31 ऑक्‍टोबरपासून स्थगित करण्यात आली. या बस एक नोव्हेंबरपासून टप्प्याटप्प्याने परत येतील. 

मुंबईतील लोकल रेल्वेसेवा कोरोनामुळे बंद असल्यामुळे महापालिकेच्या "बेस्ट' परिवहन सेवेवर ताण होता. त्यामुळे "बेस्ट' च्या मदतीसाठी एस.टी. धावून गेली. प्रति किलोमीटर भाडे मिळणार असल्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यातून एसटी गाड्या पाठवण्यात आल्या. सांगली जिल्ह्यातून दोनशे चालक व दोनशे वाहक आणि 25 कर्मचारी पाठवण्यात आले. दोन आठवड्यानंतर दोन दिवसांपूर्वी चारशे कर्मचारी परतले. त्यांची कोरोना चाचणी घेतल्यानंतर 112 जण बाधित असल्यामुळे खळबळ उडाली. कर्मचारी आणि कुटुंबियातून संताप व्यक्त करण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. 

मुंबईत पाठवलेले कर्मचारी "कोरोना' घेऊन परतल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली. एस.टी. प्रशासनावर जोरदार टीका होऊ लागली. त्यामुळेच आज राज्य परिवहनच्या महाव्यवस्थापकांनी परिपत्रक काढून सांगली व कोल्हापूरची मुंबईतील बससेवा 31 ऑक्‍टोबरपासून स्थगित करत असल्याचे जाहीर केले. त्याबदल्यात आता सिंधुदुर्ग व बीड विभागातून गाड्या व कर्मचारी पाठवण्यात येणार आहेत. त्यामुळे सांगलीतून गेलेल्या शंभर गाड्या आणि कोल्हापुरातून गेलेल्या 75 गाड्या एक नोव्हेंबरपासून टप्प्याटप्प्याने परत येतील. तेथे गेलेल्या चालक-वाहकांची जेवण व भोजनाची सोय देखील 31 ऑक्‍टोबरपर्यंतच केली जाणार आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांना मुंबईत बेस्टच्या मदतीसाठी पाठवून त्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार घडला. जिल्ह्यात 112 कर्मचारी बाधित झाले. त्यांच्या कुटुंबियांना देखील त्रास झाला. एकीकडे पगार थकीत असताना कर्मचाऱ्यांना वैद्यकीय उपचारासाठी खर्च करावा लागत आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराला कारणीभूत असलेल्या प्रशासनातील अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या भूमिकेवर ठाम आहे. 
- अशोक खोत, विभागीय अध्यक्ष, एस. टी. कामगार संघटना 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मदतीसाठी मुंबईला पाठवलेल्या 100 बसेस परत मागवल्या  सांगली : मुंबईत "बेस्ट' च्या मदतीसाठी पाठवलेल्या सांगली जिल्ह्यातील 112 एसटी कर्मचाऱ्यांना तेथून आल्यानंतर कोरोना झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली. कर्मचाऱ्यांतूनही याबद्दल संताप व्यक्त होत आहे. अखेर राज्य परिवहनच्या महाव्यवस्थापकांनी सांगली व कोल्हापूरातून पाठवलेल्या अनुक्रमे 100 व 75 बसेसची सेवा 31 ऑक्‍टोबरपासून स्थगित करण्यात आली. या बस एक नोव्हेंबरपासून टप्प्याटप्प्याने परत येतील.  मुंबईतील लोकल रेल्वेसेवा कोरोनामुळे बंद असल्यामुळे महापालिकेच्या "बेस्ट' परिवहन सेवेवर ताण होता. त्यामुळे "बेस्ट' च्या मदतीसाठी एस.टी. धावून गेली. प्रति किलोमीटर भाडे मिळणार असल्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यातून एसटी गाड्या पाठवण्यात आल्या. सांगली जिल्ह्यातून दोनशे चालक व दोनशे वाहक आणि 25 कर्मचारी पाठवण्यात आले. दोन आठवड्यानंतर दोन दिवसांपूर्वी चारशे कर्मचारी परतले. त्यांची कोरोना चाचणी घेतल्यानंतर 112 जण बाधित असल्यामुळे खळबळ उडाली. कर्मचारी आणि कुटुंबियातून संताप व्यक्त करण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.  मुंबईत पाठवलेले कर्मचारी "कोरोना' घेऊन परतल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली. एस.टी. प्रशासनावर जोरदार टीका होऊ लागली. त्यामुळेच आज राज्य परिवहनच्या महाव्यवस्थापकांनी परिपत्रक काढून सांगली व कोल्हापूरची मुंबईतील बससेवा 31 ऑक्‍टोबरपासून स्थगित करत असल्याचे जाहीर केले. त्याबदल्यात आता सिंधुदुर्ग व बीड विभागातून गाड्या व कर्मचारी पाठवण्यात येणार आहेत. त्यामुळे सांगलीतून गेलेल्या शंभर गाड्या आणि कोल्हापुरातून गेलेल्या 75 गाड्या एक नोव्हेंबरपासून टप्प्याटप्प्याने परत येतील. तेथे गेलेल्या चालक-वाहकांची जेवण व भोजनाची सोय देखील 31 ऑक्‍टोबरपर्यंतच केली जाणार आहे.  एसटी कर्मचाऱ्यांना मुंबईत बेस्टच्या मदतीसाठी पाठवून त्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार घडला. जिल्ह्यात 112 कर्मचारी बाधित झाले. त्यांच्या कुटुंबियांना देखील त्रास झाला. एकीकडे पगार थकीत असताना कर्मचाऱ्यांना वैद्यकीय उपचारासाठी खर्च करावा लागत आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराला कारणीभूत असलेल्या प्रशासनातील अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या भूमिकेवर ठाम आहे.  - अशोक खोत, विभागीय अध्यक्ष, एस. टी. कामगार संघटना    संपादन : प्रफुल्ल सुतार  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3ovd8O2
Read More
जागतिक स्ट्रोक दिन : पुरुषांपेक्षा स्त्रियांना ‘स्ट्रोक’चा जास्त धोका

पुणे - पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये पक्षाघाताचा (स्ट्रोकचा) धोका जास्त असतो. हृदयरोग, लठ्ठपणा आणि मायग्रेन तसेच उशिरा गर्भधारणा आणि स्ट्रोकच्या लक्षणांबद्दल जागरूकता नसणे, ही यामागची प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे स्ट्रोकला प्रतिबंध करण्याठी महिलांनी वैद्यकीय सल्ला घेण्यावर भर देणे आवश्‍यक आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

२९ ऑक्‍टोबर हा ‘जागतिक स्ट्रोक दिन’ म्हणून पाळला जातो. ट्रोक प्रतिबंध, निदान आणि उपचारांविषयी जागरूकता निर्माण करणे, हा यामागचा उद्देश आहे. 

याबद्दल बोलताना कोलंबिया एशिया हॉस्पिटलचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. भूषण जोशी म्हणाले, ‘स्ट्रोक कधीही कोणालाही येण्याची शक्‍यता असते. स्ट्रोकमुळे दरवर्षी ६.३ लाख मृत्यू होतात. १५.४ लाख लोक भारतात प्रभावित आहेत. स्ट्रोकच्या अपंगत्वामुळे सुमारे ६४ लाख लोकांना आपले आयुष्य गमवावे लागते.’

महत्त्वाची बातमी: प्रवाशांनो, दिवाळीसाठी पुण्यातून सुटणार १६० जादा गाड्या

पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये स्ट्रोकबद्दलची माहिती कमी असते. अचानक चेहरा आणि हात-पाय दुखणे, उचकी, मळमळ, सामान्य अशक्तपणा, वर्तणुकीतील बदल, छातीत दुखणे, श्‍वास घेण्यास अडचण, धडधडणे आणि प्रतिसाद न देणे, सावध नसणे, गोंधळ अशी लक्षणेदेखील स्त्रियांमध्ये स्ट्रोक दर्शवितात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

जागतिक स्ट्रोक दिन : पुरुषांपेक्षा स्त्रियांना ‘स्ट्रोक’चा जास्त धोका पुणे - पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये पक्षाघाताचा (स्ट्रोकचा) धोका जास्त असतो. हृदयरोग, लठ्ठपणा आणि मायग्रेन तसेच उशिरा गर्भधारणा आणि स्ट्रोकच्या लक्षणांबद्दल जागरूकता नसणे, ही यामागची प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे स्ट्रोकला प्रतिबंध करण्याठी महिलांनी वैद्यकीय सल्ला घेण्यावर भर देणे आवश्‍यक आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा २९ ऑक्‍टोबर हा ‘जागतिक स्ट्रोक दिन’ म्हणून पाळला जातो. ट्रोक प्रतिबंध, निदान आणि उपचारांविषयी जागरूकता निर्माण करणे, हा यामागचा उद्देश आहे.  याबद्दल बोलताना कोलंबिया एशिया हॉस्पिटलचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. भूषण जोशी म्हणाले, ‘स्ट्रोक कधीही कोणालाही येण्याची शक्‍यता असते. स्ट्रोकमुळे दरवर्षी ६.३ लाख मृत्यू होतात. १५.४ लाख लोक भारतात प्रभावित आहेत. स्ट्रोकच्या अपंगत्वामुळे सुमारे ६४ लाख लोकांना आपले आयुष्य गमवावे लागते.’ महत्त्वाची बातमी: प्रवाशांनो, दिवाळीसाठी पुण्यातून सुटणार १६० जादा गाड्या पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये स्ट्रोकबद्दलची माहिती कमी असते. अचानक चेहरा आणि हात-पाय दुखणे, उचकी, मळमळ, सामान्य अशक्तपणा, वर्तणुकीतील बदल, छातीत दुखणे, श्‍वास घेण्यास अडचण, धडधडणे आणि प्रतिसाद न देणे, सावध नसणे, गोंधळ अशी लक्षणेदेखील स्त्रियांमध्ये स्ट्रोक दर्शवितात, असेही त्यांनी स्पष्ट केले. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/35LWAsH
Read More
कर्तव्यावरील पोलिसांना द्या बळ

कर्तव्यावरील पोलिसांवर होणारे हल्ले म्हणजे कायदा हातात घेणे. अशा घटनांची गय न करता वेगाने कारवाई करून समाजविघातकांना धडा शिकवावा. तसेच समाजाने बघ्याची भुमिका घेणे म्हणजे अप्रत्यक्ष मदत करणेच. तेही टाळावे, पोलिसांना सहाय्य करावे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सरकारने सांगितलेला कायदा राबविण्याचे कायदेशीर काम स्वतःच्या जिवाची पर्वा न करता पोलिस कर्मचारी आणि अधिकारी रात्रंदिवस करत असतात. हे कर्तव्यपुर्तीचे काम करत असतांना त्यांना सहकार्य करण्याऐवजी समाजातील काही पुरुष, महिला त्यांच्यावरच हल्ले करतात. त्यावेळेस सरकारने, न्यायालयाने आणि समाजाचे नेतृत्त्व करणाऱ्या सर्वांनीच त्याची गंभीरपणे दखल घेणे गरजेचे आहे. या समाजविघातक प्रवृत्तींचा बिमोड करणे आवश्‍यक आहे. 

निंदनीय प्रकार, धाक हवाच
शुक्रवार, ता. २३ ऑक्‍टोबर रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास मुंबईतील काळबादेवी येथील गर्दीच्या भागात वाहतूक नियंत्रण करणाऱ्या हवालदारांनी एका व्यक्तीस विना हेल्मेट मोटरसायकल चालवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत असल्याबद्दल थांबवले. हवालदार कारवाई करण्याची जबाबदारी पार पाडत होते. त्याचवेळी पुरुष मोटारसायकलस्वार व महिला यांनी हुज्जत घालायला सुरवात केली. पोलिस अंमलदारावर अपशब्द वापरल्याचा आरोप केला. एवढेच नव्हे तर त्या पोलिस कर्मचाऱ्याची कॉलर पकडून त्याला मारहाण केली. त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग पुरुष मोटरसायकलस्वार करत होता. तो व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झालेला दिसतो. स्वतः नियमभंग करून उलट पोलिसांवर खोटेनाटे आरोप करून सहानुभूती मिळविण्याचा हा उफराटा प्रयत्न दिसतो. त्यातूनच आम्ही पोलिसांची पर्वा करत नाही आणि आमचीच शिरजोरी चालू राहील, असा हा निंदनीय प्रकार आहे. 

दुसऱ्या एका घटनेत अंबरनाथ येथील विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याच्या अंतर्गत चार गुन्हेगार पळून जातांना पाहून पोलिस हवालदारांनी त्यांना आडवायचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या चार गुंडांनी भर चौकात या पोलिस कर्मचाऱ्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला केला. तरीही त्या पोलिस कर्मचाऱ्याने आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडले. अन्य एका घटनेत पंढरपूर येथील निवृत्त महिला अधिकाऱ्याने महिला पोलिस उपनिरीक्षकाच्या हाताला चावा घेतला. 

गेल्या काही दिवसांत कोविडमुळे संचारबंदी असतानाही अनेक ठिकाणी पोलिसांवर हल्ले झाले होते. कायदा मोडायचा आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसांवर हल्ला करायचा ही दुर्दैवी प्रवृत्ती बळावू नये, यासाठी असे गुन्हे करणाऱ्यांवर न्यायालयात त्वरित दोषारोपपत्र पाठवून न्यायालयानेही अशा घटनांमध्ये तातडीने आरोपींना शिक्षा करण्याची आवश्‍यकता आहे. अमरावती येथे २०१२ मध्ये पोलिसांवर हल्ला करणाऱ्या महिला लोकप्रतिनिधीला दोषी ठरविण्याचा निकाल आठ वर्षांनी २०२० मध्ये जाहीर करण्यात आला. उशीरा मिळणारा न्याय म्हणजे न्याय नाकारणे आहे, असे प्रसिद्ध तत्त्व आहे. 

बघे नकोत, हवे सक्रिय सहकार्य
कर्तव्यावरील पोलिस कर्मचाऱ्यांवर असे हल्ले होऊ नयेत, यासाठी हल्ला होत असतांना अशा घटनेच्या ठिकाणी उपस्थित जमावानेही पोलिसांच्या बाजूने तातडीने पुढे येणे, हस्तक्षेप करणे हे त्यांचे नागरिक म्हणून कर्तव्य आहे. केवळ बघे म्हणून उभे राहून ते अशा समाजविघातक व्यक्तींना अप्रत्यक्षरीत्या मदत करत असतात. याशिवाय ठिकठिकाणी बसवलेल्या सीसी टीव्हीसारख्या तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केल्यास संबंधित व्यक्तींना हुज्जत घालायची संधीच मिळणार नाही. याशिवाय वाहतूक नियंत्रणासाठी नेमणूक करतांना दोन ते तीन पोलिस अंमलदार आणि त्यात एक महिला पोलिस कर्मचारी अशी व्यवस्था आवश्‍यक आहे. 

वाहतूक नियंत्रित करणाऱ्या पोलिसांशिवाय नाकाबंदी राबविणाऱ्या पोलिसांवरही दारू पिऊन गाडी चालविणारे, किंवा वेगाने गाडी चालविणारे, गाडी आदळतात. त्यामुळे अनेक पोलिस अंमलदार वेळोवेळी जखमी किंवा मृत झाले आहेत. ह्याशिवाय संशयित दरोडेखोर, चोर यांच्या राहण्याच्या वस्तीवर झडती घेण्यास जाणारे पोलिस हेही अनेकवेळा हल्ल्यांना बळी पडतात. अशा घटना पोलिसांनी योग्य खबरदारी घेतल्यास सहज टाळता येतील. जसे जिथे जायचे असेल त्या व्यक्तींसंबंधी, त्या जागेसंबंधी संपूर्ण माहितीचे संकलन करणे,त्या ठिकाणी जाण्यापूर्वी वरिष्ठांची पूर्वमान्यता घेणे व बरोबर पुरेसे सशस्त्र पोलीस घेऊन जाणे आवश्‍यक आहे. गणवेशात जाण्याचे बंधन कटाक्षाने पाळले पाहिजे, ज्यामुळे जमावाच्या संभाव्य हल्ल्यांपासून पोलिसांवर होणारे हल्ले नक्कीच टाळता येतील. अनेक ठिकाणी महिला आरोपीही पोलिसांवर हल्ला करतात हे ओळखून आठवणीने गणवेशातील महिला पोलिसही बरोबर नेणे गरजेचे आहे.

द्या आधुनिक यंत्रणा
पोलिसांनाही स्वसंरक्षणासाठी रिव्हॉल्वर, संपर्कासाठी वॉकीटॉकी आणि मोटारसायकल पुरविण्याची जबाबदारी सरकारने पार पाडणे आवश्‍यक आहे. समाजधुरीण, लोकप्रतिनिधी यांनीही आपल्या वागण्याने पोलिसांचा आणि कायदा राबवणाऱ्या संस्थांचा आदर करून समाजापुढे आदर्श ठेवण्याची आवश्‍यकता आहे. सर्वसामान्य व्यक्ती ही समाजधुरीणांच्या वर्तनाचे अनुकरण करत असते, हे सर्वांनी लक्षात ठेवणे आवश्‍यक आहे. 

हल्ल्यांचे प्रसंग रोखण्यासाठी

हल्ल्याबाबत त्वरित दोषारोपपत्र न्यायालयात पाठवावे.

पोलिसांवर हल्ले होत असताना नागरिकांनीही तो रोखण्यासाठी पुढे यायला हवे.

पोलिसांच्या कामात तंत्रज्ञानाचा वापर वाढायला हवा.

वाहतूक नियमनासाठी अधिक कर्मचारी नेमावेत.

पोलिस कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक साधने पुरवावीत.

कारवाईसाठी जाताना पुरेशी दक्षता घेणे आवश्‍यक.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कर्तव्यावरील पोलिसांना द्या बळ कर्तव्यावरील पोलिसांवर होणारे हल्ले म्हणजे कायदा हातात घेणे. अशा घटनांची गय न करता वेगाने कारवाई करून समाजविघातकांना धडा शिकवावा. तसेच समाजाने बघ्याची भुमिका घेणे म्हणजे अप्रत्यक्ष मदत करणेच. तेही टाळावे, पोलिसांना सहाय्य करावे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा सरकारने सांगितलेला कायदा राबविण्याचे कायदेशीर काम स्वतःच्या जिवाची पर्वा न करता पोलिस कर्मचारी आणि अधिकारी रात्रंदिवस करत असतात. हे कर्तव्यपुर्तीचे काम करत असतांना त्यांना सहकार्य करण्याऐवजी समाजातील काही पुरुष, महिला त्यांच्यावरच हल्ले करतात. त्यावेळेस सरकारने, न्यायालयाने आणि समाजाचे नेतृत्त्व करणाऱ्या सर्वांनीच त्याची गंभीरपणे दखल घेणे गरजेचे आहे. या समाजविघातक प्रवृत्तींचा बिमोड करणे आवश्‍यक आहे.  निंदनीय प्रकार, धाक हवाच शुक्रवार, ता. २३ ऑक्‍टोबर रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास मुंबईतील काळबादेवी येथील गर्दीच्या भागात वाहतूक नियंत्रण करणाऱ्या हवालदारांनी एका व्यक्तीस विना हेल्मेट मोटरसायकल चालवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत असल्याबद्दल थांबवले. हवालदार कारवाई करण्याची जबाबदारी पार पाडत होते. त्याचवेळी पुरुष मोटारसायकलस्वार व महिला यांनी हुज्जत घालायला सुरवात केली. पोलिस अंमलदारावर अपशब्द वापरल्याचा आरोप केला. एवढेच नव्हे तर त्या पोलिस कर्मचाऱ्याची कॉलर पकडून त्याला मारहाण केली. त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग पुरुष मोटरसायकलस्वार करत होता. तो व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झालेला दिसतो. स्वतः नियमभंग करून उलट पोलिसांवर खोटेनाटे आरोप करून सहानुभूती मिळविण्याचा हा उफराटा प्रयत्न दिसतो. त्यातूनच आम्ही पोलिसांची पर्वा करत नाही आणि आमचीच शिरजोरी चालू राहील, असा हा निंदनीय प्रकार आहे.  दुसऱ्या एका घटनेत अंबरनाथ येथील विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याच्या अंतर्गत चार गुन्हेगार पळून जातांना पाहून पोलिस हवालदारांनी त्यांना आडवायचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या चार गुंडांनी भर चौकात या पोलिस कर्मचाऱ्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला केला. तरीही त्या पोलिस कर्मचाऱ्याने आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडले. अन्य एका घटनेत पंढरपूर येथील निवृत्त महिला अधिकाऱ्याने महिला पोलिस उपनिरीक्षकाच्या हाताला चावा घेतला.  गेल्या काही दिवसांत कोविडमुळे संचारबंदी असतानाही अनेक ठिकाणी पोलिसांवर हल्ले झाले होते. कायदा मोडायचा आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसांवर हल्ला करायचा ही दुर्दैवी प्रवृत्ती बळावू नये, यासाठी असे गुन्हे करणाऱ्यांवर न्यायालयात त्वरित दोषारोपपत्र पाठवून न्यायालयानेही अशा घटनांमध्ये तातडीने आरोपींना शिक्षा करण्याची आवश्‍यकता आहे. अमरावती येथे २०१२ मध्ये पोलिसांवर हल्ला करणाऱ्या महिला लोकप्रतिनिधीला दोषी ठरविण्याचा निकाल आठ वर्षांनी २०२० मध्ये जाहीर करण्यात आला. उशीरा मिळणारा न्याय म्हणजे न्याय नाकारणे आहे, असे प्रसिद्ध तत्त्व आहे.  बघे नकोत, हवे सक्रिय सहकार्य कर्तव्यावरील पोलिस कर्मचाऱ्यांवर असे हल्ले होऊ नयेत, यासाठी हल्ला होत असतांना अशा घटनेच्या ठिकाणी उपस्थित जमावानेही पोलिसांच्या बाजूने तातडीने पुढे येणे, हस्तक्षेप करणे हे त्यांचे नागरिक म्हणून कर्तव्य आहे. केवळ बघे म्हणून उभे राहून ते अशा समाजविघातक व्यक्तींना अप्रत्यक्षरीत्या मदत करत असतात. याशिवाय ठिकठिकाणी बसवलेल्या सीसी टीव्हीसारख्या तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केल्यास संबंधित व्यक्तींना हुज्जत घालायची संधीच मिळणार नाही. याशिवाय वाहतूक नियंत्रणासाठी नेमणूक करतांना दोन ते तीन पोलिस अंमलदार आणि त्यात एक महिला पोलिस कर्मचारी अशी व्यवस्था आवश्‍यक आहे.  वाहतूक नियंत्रित करणाऱ्या पोलिसांशिवाय नाकाबंदी राबविणाऱ्या पोलिसांवरही दारू पिऊन गाडी चालविणारे, किंवा वेगाने गाडी चालविणारे, गाडी आदळतात. त्यामुळे अनेक पोलिस अंमलदार वेळोवेळी जखमी किंवा मृत झाले आहेत. ह्याशिवाय संशयित दरोडेखोर, चोर यांच्या राहण्याच्या वस्तीवर झडती घेण्यास जाणारे पोलिस हेही अनेकवेळा हल्ल्यांना बळी पडतात. अशा घटना पोलिसांनी योग्य खबरदारी घेतल्यास सहज टाळता येतील. जसे जिथे जायचे असेल त्या व्यक्तींसंबंधी, त्या जागेसंबंधी संपूर्ण माहितीचे संकलन करणे,त्या ठिकाणी जाण्यापूर्वी वरिष्ठांची पूर्वमान्यता घेणे व बरोबर पुरेसे सशस्त्र पोलीस घेऊन जाणे आवश्‍यक आहे. गणवेशात जाण्याचे बंधन कटाक्षाने पाळले पाहिजे, ज्यामुळे जमावाच्या संभाव्य हल्ल्यांपासून पोलिसांवर होणारे हल्ले नक्कीच टाळता येतील. अनेक ठिकाणी महिला आरोपीही पोलिसांवर हल्ला करतात हे ओळखून आठवणीने गणवेशातील महिला पोलिसही बरोबर नेणे गरजेचे आहे. द्या आधुनिक यंत्रणा पोलिसांनाही स्वसंरक्षणासाठी रिव्हॉल्वर, संपर्कासाठी वॉकीटॉकी आणि मोटारसायकल पुरविण्याची जबाबदारी सरकारने पार पाडणे आवश्‍यक आहे. समाजधुरीण, लोकप्रतिनिधी यांनीही आपल्या वागण्याने पोलिसांचा आणि कायदा राबवणाऱ्या संस्थांचा आदर करून समाजापुढे आदर्श ठेवण्याची आवश्‍यकता आहे. सर्वसामान्य व्यक्ती ही समाजधुरीणांच्या वर्तनाचे अनुकरण करत असते, हे सर्वांनी लक्षात ठेवणे आवश्‍यक आहे.  हल्ल्यांचे प्रसंग रोखण्यासाठी हल्ल्याबाबत त्वरित दोषारोपपत्र न्यायालयात पाठवावे. पोलिसांवर हल्ले होत असताना नागरिकांनीही तो रोखण्यासाठी पुढे यायला हवे. पोलिसांच्या कामात तंत्रज्ञानाचा वापर वाढायला हवा. वाहतूक नियमनासाठी अधिक कर्मचारी नेमावेत. पोलिस कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक साधने पुरवावीत. कारवाईसाठी जाताना पुरेशी दक्षता घेणे आवश्‍यक. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3mrIALa
Read More
आता 50 टक्के सवलतीत किसान रेल्वेतून जाणार शेती माल 

मिरज : रेल्वे बोर्डाकडून मालवाहतुकीसाठी शेतकऱ्यांसह, उद्योग आणि व्यवसायिकांचा माल 50 टक्के सवलतीमध्ये मालवाहू करण्याची मुभा देण्यात आली आहे. ही प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे. तर यासाठी ऑनलाईन नोंदणी गरजेची आहे. खाजगी वाहतुकीपेक्षा अत्यंत अल्प खर्चामध्ये शेतकऱ्यांचा शेतमाल आणि उद्योगासह अन्य वस्तूंची पाठवण दिल्ली दरबारी होणार आहे. तसेच सांगलीतून सर्वाधिक पिकणारी हळदही निर्यात होणार आहे. यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांची हळद व्यापाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. 

दर रविवार सकाळी दहा वाजता ही किसान रेल्वे मिरजेतून कुर्डूवाडी मार्गे धावत आहे. आधी पुर्ण भाडे आकारून सेवा देणारी ही गाडी आता यापुढे मात्र 50 टक्के सबसीडीच्या तत्वावर सुटेल. यामुळे सांगली, मिरजसह सोलापूर येथील पंढरपूर, सांगोला, कुर्डूवाडी येथील शेतकरी आणि उद्योग व्यवसायिकांना याचा फायदा होणार आहे. 

संपुर्ण सुरक्षा आणि अल्प दरात माल वाहतुक होत असल्याने सर्व व्यवसायिकांना आपला माल राज्याबाहेर ही पाठवता येणार आहे. दर रविवारी मिरज येथून दुपारी एक वाजून दहा मिनीटांनी रवाना होणार आहे. यासाठी रेल्वेच्या पार्सल विभागाकडे साहित्यांची नोंदणी करणे गरजेचे आहे. 

हळद वाहतुकीसाठी व्यापाऱ्यांशी चर्चा... 
सांगली जिल्ह्यात द्राक्ष शेतीनंतर हळद शेती मोठ्या प्रमाणात होत असते. यामुळे सांगलीची हळद दिल्ली दरबारी रेल्वेने कमी खर्चात जाणार आहे. यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांकडून व्यापारी वर्गाशी चर्चा सुरू आहे. सध्या मिरज स्थानकातून शिमला मिरर्ची, कांदा, बटाट यासह फळ भाज्यांची वाहतुकीस मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. 

रेल्वेच्या संकेतस्थळावर नोंदणी... 
खाजगी वाहतुकी पेक्षा 50 टक्के सवलत घेऊन अल्पदरात माल पाठविण्यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. यासाठी रेल्वेच्या अधिकृत संकेत स्थळावर नोंदणी करणे आवश्‍यक आहे. या प्रक्रियेनंतर शेतमाल हा 50 टक्के सवलतीमध्ये पाठवला जाणार आहे. 

या राज्यातून जाणार किसान रेल्वे 
कर्नाटकातील म्हैसुर जंक्‍शन, हसन जंक्‍शन, अरसिकेरी जंक्‍शन, हुबळी, बेळगाव, लोंढा तर महाराष्ट्रातील मिरज जंक्‍शन, सांगोला, कुर्डूवाडी, दौंड, मनमाड, भुसावळ मध्यप्रदेशातील इटारसी, भुपाल, झासी, आग्रा, मथुरा दिल्लीतील हजरत निजामुद्दीन या स्थानकातून जाते.

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आता 50 टक्के सवलतीत किसान रेल्वेतून जाणार शेती माल  मिरज : रेल्वे बोर्डाकडून मालवाहतुकीसाठी शेतकऱ्यांसह, उद्योग आणि व्यवसायिकांचा माल 50 टक्के सवलतीमध्ये मालवाहू करण्याची मुभा देण्यात आली आहे. ही प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे. तर यासाठी ऑनलाईन नोंदणी गरजेची आहे. खाजगी वाहतुकीपेक्षा अत्यंत अल्प खर्चामध्ये शेतकऱ्यांचा शेतमाल आणि उद्योगासह अन्य वस्तूंची पाठवण दिल्ली दरबारी होणार आहे. तसेच सांगलीतून सर्वाधिक पिकणारी हळदही निर्यात होणार आहे. यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांची हळद व्यापाऱ्यांशी चर्चा सुरू आहे.  दर रविवार सकाळी दहा वाजता ही किसान रेल्वे मिरजेतून कुर्डूवाडी मार्गे धावत आहे. आधी पुर्ण भाडे आकारून सेवा देणारी ही गाडी आता यापुढे मात्र 50 टक्के सबसीडीच्या तत्वावर सुटेल. यामुळे सांगली, मिरजसह सोलापूर येथील पंढरपूर, सांगोला, कुर्डूवाडी येथील शेतकरी आणि उद्योग व्यवसायिकांना याचा फायदा होणार आहे.  संपुर्ण सुरक्षा आणि अल्प दरात माल वाहतुक होत असल्याने सर्व व्यवसायिकांना आपला माल राज्याबाहेर ही पाठवता येणार आहे. दर रविवारी मिरज येथून दुपारी एक वाजून दहा मिनीटांनी रवाना होणार आहे. यासाठी रेल्वेच्या पार्सल विभागाकडे साहित्यांची नोंदणी करणे गरजेचे आहे.  हळद वाहतुकीसाठी व्यापाऱ्यांशी चर्चा...  सांगली जिल्ह्यात द्राक्ष शेतीनंतर हळद शेती मोठ्या प्रमाणात होत असते. यामुळे सांगलीची हळद दिल्ली दरबारी रेल्वेने कमी खर्चात जाणार आहे. यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांकडून व्यापारी वर्गाशी चर्चा सुरू आहे. सध्या मिरज स्थानकातून शिमला मिरर्ची, कांदा, बटाट यासह फळ भाज्यांची वाहतुकीस मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.  रेल्वेच्या संकेतस्थळावर नोंदणी...  खाजगी वाहतुकी पेक्षा 50 टक्के सवलत घेऊन अल्पदरात माल पाठविण्यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. यासाठी रेल्वेच्या अधिकृत संकेत स्थळावर नोंदणी करणे आवश्‍यक आहे. या प्रक्रियेनंतर शेतमाल हा 50 टक्के सवलतीमध्ये पाठवला जाणार आहे.  या राज्यातून जाणार किसान रेल्वे  कर्नाटकातील म्हैसुर जंक्‍शन, हसन जंक्‍शन, अरसिकेरी जंक्‍शन, हुबळी, बेळगाव, लोंढा तर महाराष्ट्रातील मिरज जंक्‍शन, सांगोला, कुर्डूवाडी, दौंड, मनमाड, भुसावळ मध्यप्रदेशातील इटारसी, भुपाल, झासी, आग्रा, मथुरा दिल्लीतील हजरत निजामुद्दीन या स्थानकातून जाते.   संपादन : प्रफुल्ल सुतार  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2HANWoZ
Read More
जानेवारीत कोरोना लस येण्याची शक्यता; प्राध्यान्याने कोरोना लस देण्यासाठी नियोजन सुरू

मुंबई : लवकरच कोव्हिड लस येण्याची शक्यता बघता राज्य शासनाने आणि मुंबई महानगर पालिकेने लस देण्यासाठी प्राधान्य यादी तयार करण्यास सूरुवात केली आहे. मुंबई महानगरपालिकेने सगळ्या रूग्णालयांना पत्र लिहून हेल्थ केअर वर्कर्सची माहिती मागवली आहे. जेणेकरून त्यांचा प्राधान्यक्रम ठरवता येईल. लसीकरणाच्या पहिल्या फेरीत हेल्थ केअर वर्कर्सना प्राधान्य दिलं जाणार आहे. आतापर्यंत केईम आणि सायन रूग्णालयाच्या 8000 कर्मचार्यांनी या यादीत नाव नोंदवलं आहे. केंद्र सरकारच्या सूचनांवरून पालिका हा डेटाबेस तयार करतेय. 

पालिकेने सगळ्या रूग्णालयांना पत्र लिहिले असून हेस्थकेअर वर्कर्सची माहिती मागवली आहे. ऐनवेळी गोंधळ होऊ नये म्हणून सदर माहिती मागवली असल्याचं समजतंय. पालिकेने रूग्णालयांना दिलेल्या पत्रकानूसार हेल्थकेअर वर्कर्सचं लसीकरण जानेवारी महिन्यापासून सूरू होण्याचा अंदाज आहे. लवकरच कोव्हिड लस येण्याची शक्यता लक्षात घेता राज्य सरकारने हेल्थकेअर वर्कर्सची माहिती घेण्याचे आदेश सगळ्याच महानगर पालिकांना दिले आहेत. 

महत्त्वाची बातमी : राष्ट्रीय आरोग्य मिशनमधील नियुक्त्यांच्या नावाखाली 400 कोटींचा गैरव्यवहार; चौकशीसाठी फडणवीसांचं ठाकरेंना पत्र

राज्य सरकारच्या आदेशानूसार, आम्ही सगळ्याच आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यास सूरवात केली आहे, असे पालिकेचे आरोग्य अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले आहे. 

नायर रूग्णालयाच्या 3500 कर्मचार्यांची नोंदणी झाली आहे. प्राधान्यानुसार लस दिली जाईल. मात्र, लस यायला किमान जानेवारी उजाडेल. केईएम आणि सायनच्या 8000 कर्मचार्यांची नोंदणी केली आहे, असे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले आहे.

महत्त्वाची बातमी :  आईच्या गर्भाशयातच बाळाला रक्त चढवून दिले जीवनदान, मातेची यशस्वी प्रसूती

हेल्थकेअर वर्कर्सना त्यांचं नाव, पत्ता, सहव्याधी, घेत असलेली औषधे आणि आजारांची माहिती द्यावी लागते. डेटाबेसमध्ये वेगवेगळ्या श्रेणी असून हेल्थकेअर वर्कर्स, एमबीबीएस डाॅक्टर्स, आयुष प्रॅक्टीशनर्स, नर्सेस, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट आणि इतर ज्यांनी कोविड 19 विरोधात आपली सेवा बजावली आहे. त्या सर्वांचा यात समावेश असणार आहे. पालिका अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एक लाखाहून अधिक आरोग्य कर्मचारी ज्यात डॅाक्टर्स, नर्स, वॅार्ड बाॅय आणि पॅरामेडीकल स्टाफ यांची नोंदणी होईल 

केंद्राच्या माहितीनुसार, 3 कोटी फ्रंट लाईन वर्कर्सना पहिल्या टप्प्यात लस देण्यात येणार आहे.

state government is creating database for giving covid vaccine to health workers

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

जानेवारीत कोरोना लस येण्याची शक्यता; प्राध्यान्याने कोरोना लस देण्यासाठी नियोजन सुरू मुंबई : लवकरच कोव्हिड लस येण्याची शक्यता बघता राज्य शासनाने आणि मुंबई महानगर पालिकेने लस देण्यासाठी प्राधान्य यादी तयार करण्यास सूरुवात केली आहे. मुंबई महानगरपालिकेने सगळ्या रूग्णालयांना पत्र लिहून हेल्थ केअर वर्कर्सची माहिती मागवली आहे. जेणेकरून त्यांचा प्राधान्यक्रम ठरवता येईल. लसीकरणाच्या पहिल्या फेरीत हेल्थ केअर वर्कर्सना प्राधान्य दिलं जाणार आहे. आतापर्यंत केईम आणि सायन रूग्णालयाच्या 8000 कर्मचार्यांनी या यादीत नाव नोंदवलं आहे. केंद्र सरकारच्या सूचनांवरून पालिका हा डेटाबेस तयार करतेय.  पालिकेने सगळ्या रूग्णालयांना पत्र लिहिले असून हेस्थकेअर वर्कर्सची माहिती मागवली आहे. ऐनवेळी गोंधळ होऊ नये म्हणून सदर माहिती मागवली असल्याचं समजतंय. पालिकेने रूग्णालयांना दिलेल्या पत्रकानूसार हेल्थकेअर वर्कर्सचं लसीकरण जानेवारी महिन्यापासून सूरू होण्याचा अंदाज आहे. लवकरच कोव्हिड लस येण्याची शक्यता लक्षात घेता राज्य सरकारने हेल्थकेअर वर्कर्सची माहिती घेण्याचे आदेश सगळ्याच महानगर पालिकांना दिले आहेत.  महत्त्वाची बातमी : राष्ट्रीय आरोग्य मिशनमधील नियुक्त्यांच्या नावाखाली 400 कोटींचा गैरव्यवहार; चौकशीसाठी फडणवीसांचं ठाकरेंना पत्र राज्य सरकारच्या आदेशानूसार, आम्ही सगळ्याच आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यास सूरवात केली आहे, असे पालिकेचे आरोग्य अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले आहे.  नायर रूग्णालयाच्या 3500 कर्मचार्यांची नोंदणी झाली आहे. प्राधान्यानुसार लस दिली जाईल. मात्र, लस यायला किमान जानेवारी उजाडेल. केईएम आणि सायनच्या 8000 कर्मचार्यांची नोंदणी केली आहे, असे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले आहे. महत्त्वाची बातमी :  आईच्या गर्भाशयातच बाळाला रक्त चढवून दिले जीवनदान, मातेची यशस्वी प्रसूती हेल्थकेअर वर्कर्सना त्यांचं नाव, पत्ता, सहव्याधी, घेत असलेली औषधे आणि आजारांची माहिती द्यावी लागते. डेटाबेसमध्ये वेगवेगळ्या श्रेणी असून हेल्थकेअर वर्कर्स, एमबीबीएस डाॅक्टर्स, आयुष प्रॅक्टीशनर्स, नर्सेस, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट आणि इतर ज्यांनी कोविड 19 विरोधात आपली सेवा बजावली आहे. त्या सर्वांचा यात समावेश असणार आहे. पालिका अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एक लाखाहून अधिक आरोग्य कर्मचारी ज्यात डॅाक्टर्स, नर्स, वॅार्ड बाॅय आणि पॅरामेडीकल स्टाफ यांची नोंदणी होईल  केंद्राच्या माहितीनुसार, 3 कोटी फ्रंट लाईन वर्कर्सना पहिल्या टप्प्यात लस देण्यात येणार आहे. state government is creating database for giving covid vaccine to health workers News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/31S1kMl
Read More
जीम खुल्या तालमी मात्र बंदच!

कोल्हापूर - कोरोना महामारीतल्या सहा महिन्याच्या टाळेबंदी नंतर राज्य शासनाने जीम, व्यायामशाळा नियम व अटींसह खुल्या करण्याची परवानगी दसऱ्याच्या मुहूर्तावर दिली आहे. यामुळे जीम प्रेमी आणि व्यावसायिक सुखावले आहेत, परंतु महाराष्ट्राचा पारंपारिक रांगडा खेळ असलेला कुस्तीचे आखाडे, तालमी खुले करण्यास शासनाची परवानगी मिळालेली नाही. कुस्तीच्या स्पर्धा तसेच आखाडे सुरु करावेत अशी मागणी पैलवान वर्गाकडून होत आहे.

लॉकडाऊन काळात लोकांच्या जगण्याचे चक्र थांबले. कुस्ती पंढरी कोल्हापूरसह राज्यातल्या आखाड्यांना टाळे लागले.पैलवानांच्या शड्डूचा आवाज थांबला. मल्लांना गावाकडे परतावे लागले. कुस्तीचे फडही बंद झाल्याने अनेकांची कुस्ती थांबली.सध्या लॉकडाऊन शिथिल केला असला तरी कुस्ती आखाडे, तसेच कुस्ती स्पर्धा बंद असल्याने पैलवान अडचणीत आहेत.खुराकाला पैसे नाहीत.अन्‌ खुराकाची सोय झाली तरी सराव कुठे करायचा? असा दुहेरी प्रश्न त्यांच्या समोर आहे.

शासनाला संसर्गाची भिती, पण...

निवासी आखाड्यात पैलवान एकत्र राहतात. कुस्ती हा थेट बॉडी टू बॉडी कॉन्टॅक्‍टचा खेळ असल्याने संसर्गाची भिती अधिक असते.परंतु आखाड्यातल्या मल्लांना बाहेर फिरण्याची मुभा कमी असते. बाहेरील लोकांशी मल्लांचा संपर्क कमी येतो. आखाडा व्यवस्थापकांना बाहेरून सरावासाठी येणाऱ्या मल्लांची तपासणी करत मर्यादीत मल्लांना प्रवेश देता येऊ शकतो. या संदर्भात कुस्ती संघटना प्रशासनास काही दिवसापासून राज्यभर निवेदन देत आहेत. परंतु राज्यशासन आखाड्यांच्या बाबतीत भूमिका घेताना दिसून येत नाही.

कुस्ती स्पर्धा सुरु होण्याची गरज...

तब्बल सहा महिन्यापासून पैलवान कुस्तीपासून दुरावले आहेत. फड बंद असल्याने आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या मल्लांची आर्थिक बाजू चांगली आहे. त्यांचा खुराक सराव सुरु आहे. परंतु गरीब पैलवानांना पैसे नसल्याने खुराक बंद करत कुस्ती बंद करण्याची वेळ आली आहे. आयपीएलच्या धर्तीवर प्रेक्षक विरहीत ऑनलाईन कुस्ती स्पर्धेचा प्रयोग सध्या पुढे येत आहे. मोजक्‍या लोकांसह सर्व नियमांचे पालन करुन या स्पर्धा होऊ शकतात. यासाठी शासन आणि प्रायोजक मंडळीची गरज आहे.

कुस्ती, पैलवानकी टिकण्यासाठी परत आखाडे, मैदाने, स्पर्धा सुरु होणे गरजेचे आहे. कुस्तीच्या सरावातला खंड मल्लांची कुस्ती संपवू शकतो. फड सुरु झाले तर पैलवानांना चार पैसे मिळतील. कोल्हापुरात राज्यभरातून मल्ल सरावासाठी येतात पण ते थांबले आहेत. तरी हवी ती काळजी घेवून हे सुरु व्हावे.
- विश्वास हारुगले, वस्ताद - गंगावेश तालीम.  

 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

जीम खुल्या तालमी मात्र बंदच! कोल्हापूर - कोरोना महामारीतल्या सहा महिन्याच्या टाळेबंदी नंतर राज्य शासनाने जीम, व्यायामशाळा नियम व अटींसह खुल्या करण्याची परवानगी दसऱ्याच्या मुहूर्तावर दिली आहे. यामुळे जीम प्रेमी आणि व्यावसायिक सुखावले आहेत, परंतु महाराष्ट्राचा पारंपारिक रांगडा खेळ असलेला कुस्तीचे आखाडे, तालमी खुले करण्यास शासनाची परवानगी मिळालेली नाही. कुस्तीच्या स्पर्धा तसेच आखाडे सुरु करावेत अशी मागणी पैलवान वर्गाकडून होत आहे. लॉकडाऊन काळात लोकांच्या जगण्याचे चक्र थांबले. कुस्ती पंढरी कोल्हापूरसह राज्यातल्या आखाड्यांना टाळे लागले.पैलवानांच्या शड्डूचा आवाज थांबला. मल्लांना गावाकडे परतावे लागले. कुस्तीचे फडही बंद झाल्याने अनेकांची कुस्ती थांबली.सध्या लॉकडाऊन शिथिल केला असला तरी कुस्ती आखाडे, तसेच कुस्ती स्पर्धा बंद असल्याने पैलवान अडचणीत आहेत.खुराकाला पैसे नाहीत.अन्‌ खुराकाची सोय झाली तरी सराव कुठे करायचा? असा दुहेरी प्रश्न त्यांच्या समोर आहे. शासनाला संसर्गाची भिती, पण... निवासी आखाड्यात पैलवान एकत्र राहतात. कुस्ती हा थेट बॉडी टू बॉडी कॉन्टॅक्‍टचा खेळ असल्याने संसर्गाची भिती अधिक असते.परंतु आखाड्यातल्या मल्लांना बाहेर फिरण्याची मुभा कमी असते. बाहेरील लोकांशी मल्लांचा संपर्क कमी येतो. आखाडा व्यवस्थापकांना बाहेरून सरावासाठी येणाऱ्या मल्लांची तपासणी करत मर्यादीत मल्लांना प्रवेश देता येऊ शकतो. या संदर्भात कुस्ती संघटना प्रशासनास काही दिवसापासून राज्यभर निवेदन देत आहेत. परंतु राज्यशासन आखाड्यांच्या बाबतीत भूमिका घेताना दिसून येत नाही. कुस्ती स्पर्धा सुरु होण्याची गरज... तब्बल सहा महिन्यापासून पैलवान कुस्तीपासून दुरावले आहेत. फड बंद असल्याने आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या मल्लांची आर्थिक बाजू चांगली आहे. त्यांचा खुराक सराव सुरु आहे. परंतु गरीब पैलवानांना पैसे नसल्याने खुराक बंद करत कुस्ती बंद करण्याची वेळ आली आहे. आयपीएलच्या धर्तीवर प्रेक्षक विरहीत ऑनलाईन कुस्ती स्पर्धेचा प्रयोग सध्या पुढे येत आहे. मोजक्‍या लोकांसह सर्व नियमांचे पालन करुन या स्पर्धा होऊ शकतात. यासाठी शासन आणि प्रायोजक मंडळीची गरज आहे. कुस्ती, पैलवानकी टिकण्यासाठी परत आखाडे, मैदाने, स्पर्धा सुरु होणे गरजेचे आहे. कुस्तीच्या सरावातला खंड मल्लांची कुस्ती संपवू शकतो. फड सुरु झाले तर पैलवानांना चार पैसे मिळतील. कोल्हापुरात राज्यभरातून मल्ल सरावासाठी येतात पण ते थांबले आहेत. तरी हवी ती काळजी घेवून हे सुरु व्हावे. - विश्वास हारुगले, वस्ताद - गंगावेश तालीम.     News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2JhKDmX
Read More
प्रस्ताव डावलल्याने बचतगटाचे उपोषण

ओरोस (सिंधुदुर्ग) - किर्लोस आंबवणे (ता.मालवण) येथील साई स्वयंसहाय्यता महिला बचतगटाचा परिपूर्ण व निकषात प्रस्ताव असतानाही या बचतगटाला डावलून जिल्हा पुरवठा विभागाने तांत्रिकदृष्ट्या अपूर्ण असलेल्या दुसऱ्या बचतगटाच्या प्रस्तावाला रास्त धान्य दुकानाची परवानगी दिली. याविरोधात न्याय मागण्यासाठी साई महिला बचतगटाने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडले. 

यावेळी जिल्हा परिषद सत्ताधारी गटनेते रणजीत देसाई, मालवण उपसभापती राजू परुळेकर यांनी भेट दिली. यावेळी साई महिलागटाच्या संजना लाड, वैशाली लाड, अमृता लाड, समीक्षा लाड, सुवर्णा लाड, शोभा लाड, सावित्री लाड, जयश्री लाड, लता लाड, सुरेखा लाड आदी पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. उपोषणस्थळी जिल्हा परिषद सत्ताधारी गटनेते देसाई यांनी भेट देवून वस्तुस्थिती जाणून घेतली. यावेळी मालवण उपसभापती परुळेकर, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र चव्हाण, पंचायत समिती सदस्य सुनील घाडीगांवकर, बाळा लाड, प्रवीण घाडीगांवकर, अभी लाड, अमित लाड आदी उपस्थित होते. 

किर्लोस आंबवणे येथील रास्त धान्य दुकानाचा परवाना देताना झालेल्या अन्यायाविरोधात न्याय मिळण्यासाठी उपोषण छेडण्यात आले. याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गीते यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की किर्लोस आंबवणे गावात रास्त धान्य दुकान नव्हते. त्यामुळे धान्य व केरोसिन विक्री परवाना मंजूरीसाठी 11 ऑगस्टला जाहीरात प्रसिद्ध केली होती. त्या अनुषंगाने परिपूर्ण प्रस्ताव सादर केला होता. याच्या निश्‍चितीसाठी 20 ऑगस्टला झालेल्या बैठकीत साई बचतगटाची आर्थिक रक्कम 60 हजार होती. ज्या बचतगटाला परवाना दिला आहे, त्यांची 28 हजार रुपये बचत होती. त्यामुळे तुलनेत आमचा बचतगट आर्थिक सक्षम होता. तरीही अन्याय झाला. 

अपिल करा ः गीते 
उपोषणस्थळी जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गीते यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी ही निवड करण्यासाठी शासनाची समिती असते. त्या समितीने हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय बदलण्याचे अधिकार आपल्याला नाहीत. आपण या विरोधात आयुक्त स्तरावर अपील करावे, असे सांगितले. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

प्रस्ताव डावलल्याने बचतगटाचे उपोषण ओरोस (सिंधुदुर्ग) - किर्लोस आंबवणे (ता.मालवण) येथील साई स्वयंसहाय्यता महिला बचतगटाचा परिपूर्ण व निकषात प्रस्ताव असतानाही या बचतगटाला डावलून जिल्हा पुरवठा विभागाने तांत्रिकदृष्ट्या अपूर्ण असलेल्या दुसऱ्या बचतगटाच्या प्रस्तावाला रास्त धान्य दुकानाची परवानगी दिली. याविरोधात न्याय मागण्यासाठी साई महिला बचतगटाने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडले.  यावेळी जिल्हा परिषद सत्ताधारी गटनेते रणजीत देसाई, मालवण उपसभापती राजू परुळेकर यांनी भेट दिली. यावेळी साई महिलागटाच्या संजना लाड, वैशाली लाड, अमृता लाड, समीक्षा लाड, सुवर्णा लाड, शोभा लाड, सावित्री लाड, जयश्री लाड, लता लाड, सुरेखा लाड आदी पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. उपोषणस्थळी जिल्हा परिषद सत्ताधारी गटनेते देसाई यांनी भेट देवून वस्तुस्थिती जाणून घेतली. यावेळी मालवण उपसभापती परुळेकर, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र चव्हाण, पंचायत समिती सदस्य सुनील घाडीगांवकर, बाळा लाड, प्रवीण घाडीगांवकर, अभी लाड, अमित लाड आदी उपस्थित होते.  किर्लोस आंबवणे येथील रास्त धान्य दुकानाचा परवाना देताना झालेल्या अन्यायाविरोधात न्याय मिळण्यासाठी उपोषण छेडण्यात आले. याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गीते यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की किर्लोस आंबवणे गावात रास्त धान्य दुकान नव्हते. त्यामुळे धान्य व केरोसिन विक्री परवाना मंजूरीसाठी 11 ऑगस्टला जाहीरात प्रसिद्ध केली होती. त्या अनुषंगाने परिपूर्ण प्रस्ताव सादर केला होता. याच्या निश्‍चितीसाठी 20 ऑगस्टला झालेल्या बैठकीत साई बचतगटाची आर्थिक रक्कम 60 हजार होती. ज्या बचतगटाला परवाना दिला आहे, त्यांची 28 हजार रुपये बचत होती. त्यामुळे तुलनेत आमचा बचतगट आर्थिक सक्षम होता. तरीही अन्याय झाला.  अपिल करा ः गीते  उपोषणस्थळी जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गीते यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी ही निवड करण्यासाठी शासनाची समिती असते. त्या समितीने हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय बदलण्याचे अधिकार आपल्याला नाहीत. आपण या विरोधात आयुक्त स्तरावर अपील करावे, असे सांगितले.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/34AeeA4
Read More
सायकलपटूची जीद्द! 40 तासांत 600 कि.मी. पार

कुडाळ (सिंधुदुर्ग) - सायकलिंगमध्ये ध्येयवेडा ठरलेल्या कुडाळच्या रूपेश तेली या युवकाने निपाणी ते पुणे हे 600 किलोमीटर अंतर 40 तासांत पूर्ण केले. गेली तीन वर्षे अनेक संकटाशी सामना करीत हे ध्येय गाठले. तो सुपररॅंडॉनेउरचा मानकरी ठरला आहे. यापूर्वी त्याने 200, 400 किलोमीटर राईड यशस्वी केली. 

व्यवसायाने व्यापारी असलेला येथील रुपेश रोटरी या इंटरनॅशनल सेवाभावी संस्थेचा कुडाळचा सभासद आहे. महाराष्ट्रसह गोवा, हुबळी या ठिकाणी त्याने सायकलिंगमध्ये एक विशेष भरारी घेतली आहे. याबाबत ते म्हणाले, ""जिमला जाण्यासाठी एक सायकल विकत घेतली आणि एक दोन वेळा सायकल चालवली आणि तशीच घरात पडून राहिली. जिममध्ये सायकलविषयी चर्चा असायच्या त्या ऐकून उत्साह वाढायचा. जुलै 2018 मध्ये रोटरी पदाधिकारी व सायकलिंग मेंबर गजानन कांदळगावकर, प्रमोद भोगटे, प्रेमेंद्र पोरे, अमोल शिंदे, अविनाश पाटील, योगेश नाडकर्णी, राजीव पवार, अजिंक्‍य जामसंडेकर यांच्याबरोबर पहिली राईड ही 72 किलोमीटर एवढी झाली. त्यानंतर सायकलची आवड वाढत गेली. 14 ऑक्‍टोबर 2018 ला अविनाश पाटील आणि अथर्व सामंत यांच्याबरोबर पहिली 100 किलोमीटरची पणजीतील संस्थेने घेतलेली राईड यशस्वी केली. रोज पहाटे सायकलिंगला बाहेर पडायचो. त्याबरोबर सायकलिंगचे फायदेही लक्षात येऊ लागले होते. अनुभव पण येत होते.'' 

ते पुढे म्हणाले, ""200 ची पहिली राईड 4 नोव्हेंबर 2018ला गोव्यात झाली. या राईडला माझ्याबरोबर अल्ट्रा सायकलिस्ट पुष्कर कशाळीकर होता. त्याच्या सल्ल्यानुसार पूर्वतयारी करून सज्ज होतो. या राईडमध्ये बरेच अनुभव आले. यानंतर अनेक राईडमध्ये सहभाग घेतला. बरेच अडथळे आले. अनुभवही खूप मिळाले; पण यातून शिकता आले.''  रोटरी क्‍लब ऑफ कुडाळच्यावतीने रुपेशचे येथील हॉटेल स्पाइस कोकणमध्ये अभिनंदन करण्यात आले. यावेळी श्री. कांदळगावकर, प्रणय तेली, प्रमोद भोगटे, राजन बोभाटे, अभिषेक माने, राकेश म्हाडदळकर, अमोल शिंदे उपस्थित होते. 

बराच संघर्ष 
तेली म्हणाले, ""या क्षेत्रात स्थिरावण्यासाठी बराच संघर्ष केला. अनेक अडथळे पार केले. सिंधुदुर्गात एक तरी सुपररॅंडॉनेउर (एसआर) आणायचा ही खूणगाठ बांधली. यातून मार्ग मिळत गेला. निपाणी ते पुणे हे 600 किलोमीटर अंतर 40 तासात पूर्ण करून एसआर मिळवण्याचे स्वप्न साकारले. पुढे बराच पल्ला गाठायचा आहे.'' 

मार्गदर्शकांना श्रेय 
ते म्हणाला, ""यासाठी सगळ श्रेय माझ्या कुडाळ सायकल क्‍लब तसेच रेनबो रायडर्स सुकळवाड तसेच ब्युटीस ऑन व्हील कट्टा पॅडिस अँड व्हील सिंधुदुर्गला देतो. शिवाय या सगळ्यामध्ये क्षणोक्षणी साथ मला माझे मित्र गजानन कांदळगावकर, डॉ. बापू परब, प्रेमेंद्र पोरे, प्रमोद भोगटे, शिवप्रसाद राणे आणि निलेश आळवे यांनी खरी साथ दिली.'' 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सायकलपटूची जीद्द! 40 तासांत 600 कि.मी. पार कुडाळ (सिंधुदुर्ग) - सायकलिंगमध्ये ध्येयवेडा ठरलेल्या कुडाळच्या रूपेश तेली या युवकाने निपाणी ते पुणे हे 600 किलोमीटर अंतर 40 तासांत पूर्ण केले. गेली तीन वर्षे अनेक संकटाशी सामना करीत हे ध्येय गाठले. तो सुपररॅंडॉनेउरचा मानकरी ठरला आहे. यापूर्वी त्याने 200, 400 किलोमीटर राईड यशस्वी केली.  व्यवसायाने व्यापारी असलेला येथील रुपेश रोटरी या इंटरनॅशनल सेवाभावी संस्थेचा कुडाळचा सभासद आहे. महाराष्ट्रसह गोवा, हुबळी या ठिकाणी त्याने सायकलिंगमध्ये एक विशेष भरारी घेतली आहे. याबाबत ते म्हणाले, ""जिमला जाण्यासाठी एक सायकल विकत घेतली आणि एक दोन वेळा सायकल चालवली आणि तशीच घरात पडून राहिली. जिममध्ये सायकलविषयी चर्चा असायच्या त्या ऐकून उत्साह वाढायचा. जुलै 2018 मध्ये रोटरी पदाधिकारी व सायकलिंग मेंबर गजानन कांदळगावकर, प्रमोद भोगटे, प्रेमेंद्र पोरे, अमोल शिंदे, अविनाश पाटील, योगेश नाडकर्णी, राजीव पवार, अजिंक्‍य जामसंडेकर यांच्याबरोबर पहिली राईड ही 72 किलोमीटर एवढी झाली. त्यानंतर सायकलची आवड वाढत गेली. 14 ऑक्‍टोबर 2018 ला अविनाश पाटील आणि अथर्व सामंत यांच्याबरोबर पहिली 100 किलोमीटरची पणजीतील संस्थेने घेतलेली राईड यशस्वी केली. रोज पहाटे सायकलिंगला बाहेर पडायचो. त्याबरोबर सायकलिंगचे फायदेही लक्षात येऊ लागले होते. अनुभव पण येत होते.''  ते पुढे म्हणाले, ""200 ची पहिली राईड 4 नोव्हेंबर 2018ला गोव्यात झाली. या राईडला माझ्याबरोबर अल्ट्रा सायकलिस्ट पुष्कर कशाळीकर होता. त्याच्या सल्ल्यानुसार पूर्वतयारी करून सज्ज होतो. या राईडमध्ये बरेच अनुभव आले. यानंतर अनेक राईडमध्ये सहभाग घेतला. बरेच अडथळे आले. अनुभवही खूप मिळाले; पण यातून शिकता आले.''  रोटरी क्‍लब ऑफ कुडाळच्यावतीने रुपेशचे येथील हॉटेल स्पाइस कोकणमध्ये अभिनंदन करण्यात आले. यावेळी श्री. कांदळगावकर, प्रणय तेली, प्रमोद भोगटे, राजन बोभाटे, अभिषेक माने, राकेश म्हाडदळकर, अमोल शिंदे उपस्थित होते.  बराच संघर्ष  तेली म्हणाले, ""या क्षेत्रात स्थिरावण्यासाठी बराच संघर्ष केला. अनेक अडथळे पार केले. सिंधुदुर्गात एक तरी सुपररॅंडॉनेउर (एसआर) आणायचा ही खूणगाठ बांधली. यातून मार्ग मिळत गेला. निपाणी ते पुणे हे 600 किलोमीटर अंतर 40 तासात पूर्ण करून एसआर मिळवण्याचे स्वप्न साकारले. पुढे बराच पल्ला गाठायचा आहे.''  मार्गदर्शकांना श्रेय  ते म्हणाला, ""यासाठी सगळ श्रेय माझ्या कुडाळ सायकल क्‍लब तसेच रेनबो रायडर्स सुकळवाड तसेच ब्युटीस ऑन व्हील कट्टा पॅडिस अँड व्हील सिंधुदुर्गला देतो. शिवाय या सगळ्यामध्ये क्षणोक्षणी साथ मला माझे मित्र गजानन कांदळगावकर, डॉ. बापू परब, प्रेमेंद्र पोरे, प्रमोद भोगटे, शिवप्रसाद राणे आणि निलेश आळवे यांनी खरी साथ दिली.''  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/35IoRjF
Read More