Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, September 4, 2020

स्मशानभूमीत स्वॅब घेतल्याचा आक्षेप, कुठले हे प्रकरण? वाचा...

वैभववाडी (सिंधुदुर्ग) - कोळपे येथील आत्महत्याग्रस्त व्यक्तींचे रात्री उशिरा स्मशानभुमीत जाऊन स्वॅब घेतले. या प्रकारामुळे गावातील लोकांमध्ये कोरोनाबद्दलची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे चुकीच्या पध्दतीने स्वॅब घेणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अन्यथा जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वजा मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी जिल्हा शल्यचिकीत्सक यांच्याकडे केली आहे.

जिल्हा शल्यचिकीत्सकांना दिलेल्या निवेदनात श्री.काझी यांनी म्हटले आहे की, 29 ऑगस्टला कोळपे बौध्दवाडी येथील महादेव सखाराम कांबळे यांनी आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार ग्रामीण रूग्णालय वैभववाडी येथे आणला; परंतु तेथील डॉक्‍टरांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिला. त्यानंतर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश पाटील यांनी शवविच्छेदन करून शव नातेवाईकांच्या ताब्यात दिले.

ते शव कोळपे येथे नेण्यात आले; परंतु मृताचे नातेवाईक मुंबईहून येणार असल्यामुळे अंत्यविधी करण्यात आले नव्हते. त्याच रात्री दीड वाजता शवविच्छेदन करण्यास नकार देणाऱ्या डॉक्‍टरने स्मशानात जाऊन स्वॅब घेतले. या सर्व प्रकारामुळे कोळपे येथील लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा स्वॅब त्यांनी कुणाच्या सांगण्यावरून घेतला. स्वॅब घेण्यापुर्वी त्यांनी वरिष्ठांची पुर्वपरवानगी घेतली आहे का ?

शवविच्छेदनापुर्वी स्वॅब घेतले का असे अनेक प्रश्‍न उपस्थित करीत या सर्व प्रकाराची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, प्रशासनाने कारवाई केली नाही तर जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा श्री. काझी यांनी जिल्हा शल्यचिकीत्सक यांना दिला आहे. 

पाळत ठेवल्याची तक्रार 
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.उमेश पाटील हे आपल्या पाळत ठेवणे, मला त्रास होईल असे कृत्य करणे असे प्रकार वारंवार करीत आहेत. अशा आशयाचा तक्रार अर्ज डॉ.सचिन बरगे यांनी 24 ऑगस्टला पोलीसात दिला आहे. 

 

कोळपे हा गाव कंटेन्मेंट झोन आहे. लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वरिष्ठांच्या सल्ल्याने आणि पुर्वपरवानगी घेवुनच मृत व्यक्तीचा स्वॅब घेतला. त्यात वाईट हेतू नव्हता; परंतु त्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. ज्या दिवशी हा प्रकार झाला त्या दिवशी माझी ड्युटी नव्हती तरीही तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश पाटील यांनी माझ्याकडुन कटरचे काम करून घेतले. याशिवाय वेगवेगळ्या पध्दतीने मला त्रास देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. यासंदर्भात मी त्यांच्याविरोधात 24 ऑगस्टला देखील पोलिसांत तक्रार अर्ज दिला आहे. 
- डॉ. सचिन बरगे, बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रूग्णालय वैभववाडी. 

 

डॉ. सचिन बरगे हे ग्रामीण रूग्णालयात काम करतात. त्यामुळे त्यांच्यावर पाळत ठेवण्याचा माझा संबंधच येत नाही; परंतु कोळपे प्रकरणात ते चुकीचे वागले आहेत. त्यासंदर्भात त्यांनी काल तहसिदारांच्या समक्ष माफी मागीतली आहे. स्वॅब घेण्याच्या काही पध्दती प्रशासनाने निश्‍चित केलेल्या आहेत. त्या पद्धतीनुसारच काम करावे लागते. डॉ. बरगे यांच्या चुकीच्या वागण्यामुळे आरोग्य बदनाम झाला आहे. याबाबतच अहवाल वरिष्ठांना दिला आहे. 
- डॉ. उमेश पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी, वैभववाडी. 

संपादन - राहुल पाटील

 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

स्मशानभूमीत स्वॅब घेतल्याचा आक्षेप, कुठले हे प्रकरण? वाचा... वैभववाडी (सिंधुदुर्ग) - कोळपे येथील आत्महत्याग्रस्त व्यक्तींचे रात्री उशिरा स्मशानभुमीत जाऊन स्वॅब घेतले. या प्रकारामुळे गावातील लोकांमध्ये कोरोनाबद्दलची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे चुकीच्या पध्दतीने स्वॅब घेणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अन्यथा जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वजा मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी जिल्हा शल्यचिकीत्सक यांच्याकडे केली आहे. जिल्हा शल्यचिकीत्सकांना दिलेल्या निवेदनात श्री.काझी यांनी म्हटले आहे की, 29 ऑगस्टला कोळपे बौध्दवाडी येथील महादेव सखाराम कांबळे यांनी आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार ग्रामीण रूग्णालय वैभववाडी येथे आणला; परंतु तेथील डॉक्‍टरांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिला. त्यानंतर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश पाटील यांनी शवविच्छेदन करून शव नातेवाईकांच्या ताब्यात दिले. ते शव कोळपे येथे नेण्यात आले; परंतु मृताचे नातेवाईक मुंबईहून येणार असल्यामुळे अंत्यविधी करण्यात आले नव्हते. त्याच रात्री दीड वाजता शवविच्छेदन करण्यास नकार देणाऱ्या डॉक्‍टरने स्मशानात जाऊन स्वॅब घेतले. या सर्व प्रकारामुळे कोळपे येथील लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा स्वॅब त्यांनी कुणाच्या सांगण्यावरून घेतला. स्वॅब घेण्यापुर्वी त्यांनी वरिष्ठांची पुर्वपरवानगी घेतली आहे का ? शवविच्छेदनापुर्वी स्वॅब घेतले का असे अनेक प्रश्‍न उपस्थित करीत या सर्व प्रकाराची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, प्रशासनाने कारवाई केली नाही तर जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा श्री. काझी यांनी जिल्हा शल्यचिकीत्सक यांना दिला आहे.  पाळत ठेवल्याची तक्रार  तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.उमेश पाटील हे आपल्या पाळत ठेवणे, मला त्रास होईल असे कृत्य करणे असे प्रकार वारंवार करीत आहेत. अशा आशयाचा तक्रार अर्ज डॉ.सचिन बरगे यांनी 24 ऑगस्टला पोलीसात दिला आहे.    कोळपे हा गाव कंटेन्मेंट झोन आहे. लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वरिष्ठांच्या सल्ल्याने आणि पुर्वपरवानगी घेवुनच मृत व्यक्तीचा स्वॅब घेतला. त्यात वाईट हेतू नव्हता; परंतु त्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. ज्या दिवशी हा प्रकार झाला त्या दिवशी माझी ड्युटी नव्हती तरीही तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश पाटील यांनी माझ्याकडुन कटरचे काम करून घेतले. याशिवाय वेगवेगळ्या पध्दतीने मला त्रास देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. यासंदर्भात मी त्यांच्याविरोधात 24 ऑगस्टला देखील पोलिसांत तक्रार अर्ज दिला आहे.  - डॉ. सचिन बरगे, बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रूग्णालय वैभववाडी.    डॉ. सचिन बरगे हे ग्रामीण रूग्णालयात काम करतात. त्यामुळे त्यांच्यावर पाळत ठेवण्याचा माझा संबंधच येत नाही; परंतु कोळपे प्रकरणात ते चुकीचे वागले आहेत. त्यासंदर्भात त्यांनी काल तहसिदारांच्या समक्ष माफी मागीतली आहे. स्वॅब घेण्याच्या काही पध्दती प्रशासनाने निश्‍चित केलेल्या आहेत. त्या पद्धतीनुसारच काम करावे लागते. डॉ. बरगे यांच्या चुकीच्या वागण्यामुळे आरोग्य बदनाम झाला आहे. याबाबतच अहवाल वरिष्ठांना दिला आहे.  - डॉ. उमेश पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी, वैभववाडी.  संपादन - राहुल पाटील   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/31ZYQff
Read More
चिंता मिटली, येणे-जाणे झाले सोपे, चाकरमानीही आनंदी

खारेपाटण (सिंधुदुर्ग) - इ-पास आणि आंतरजिल्हा प्रवासावरील निर्बंध उठविल्यानंतर खारेपाटण तपासणी नाका मोकळा झाला आहे. तपासणी नाक्‍यावरील अडथळे दूर झाल्याने खारेपाटणच्या बाजारपेठेवर अवलंबून असलेल्या राजापूर, वैभववाडी तालुक्‍यातील अनेक गावच्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान येथील तपासणी नाक्‍यावर मुंबई व इतर जिल्ह्यातून येणाऱ्या चाकरमान्यांची फक्‍त नोंदणी आणि थर्मल तपासणी केली जात आहे. 

देशात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर खारेपाटण तपासणी नाक्‍यावर 15 मार्च पासून बॅरिकेट लावून जिल्हा बंदी करण्यात आली होती. यात सुरवातीला अत्यावश्‍यक सेवेतील वाहन चालकांनाच प्रवेश दिला जात होता. त्यानंतर फक्‍त ई पास असलेल्या वाहनांनाच जिल्ह्यात येण्यास परवानगी दिली जात होती. मात्र जिल्ह्यात मोठ्या संख्येने येणारे चाकरमानी आणि तपासणी नाक्‍यावर असणारा अपुरा कर्मचारी वर्ग यामुळे चाकरमान्यांना सिंधुदुर्ग प्रवेशासाठी चार ते सहा तास ताटकळत राहावे लागत होते.

राज्य शासनाने मिशन बिगेन अंतर्गत ई पास सक्‍ती तसेच आंतरजिल्हा प्रवासावरील निर्बंध हटविले. त्यानंतर येथील तपासणी नाक्‍यावरील अतिरिक्‍त लावण्यात आलेले अडथळे काढून टाकण्यात आले आहेत. तर केवळ मुंबई, पुणे व इतर जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांची नोंदणी आणि थर्मल गनने तपासणी केली जात आहे. 

आता येणे-जाणे सोपे 
खारेपाटण तपासणी नाका खुला झाल्याचा मोठा दिलासा जिल्ह्याच्या सीमावर्ती असणाऱ्या राजापूर तालुक्‍यातील अनेक गावांना झाला आहे. राजापूर तालुक्‍यातील पंधराहून अधिक गावे खारेपाटण बाजारपेठेशी जोडली गेली आहेत. याखेरीज देवगड आणि वैभववाडी तालुक्‍यातील अनेक गावांना खारेपाटण बाजारपेठ जवळची आहे. या नागरिकांनाही आता निर्धोकपणे तपासणी नाका ओलांडून बाजारपेठेत येणे-जाणे सोपे झाले आहे. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

चिंता मिटली, येणे-जाणे झाले सोपे, चाकरमानीही आनंदी खारेपाटण (सिंधुदुर्ग) - इ-पास आणि आंतरजिल्हा प्रवासावरील निर्बंध उठविल्यानंतर खारेपाटण तपासणी नाका मोकळा झाला आहे. तपासणी नाक्‍यावरील अडथळे दूर झाल्याने खारेपाटणच्या बाजारपेठेवर अवलंबून असलेल्या राजापूर, वैभववाडी तालुक्‍यातील अनेक गावच्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान येथील तपासणी नाक्‍यावर मुंबई व इतर जिल्ह्यातून येणाऱ्या चाकरमान्यांची फक्‍त नोंदणी आणि थर्मल तपासणी केली जात आहे.  देशात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर खारेपाटण तपासणी नाक्‍यावर 15 मार्च पासून बॅरिकेट लावून जिल्हा बंदी करण्यात आली होती. यात सुरवातीला अत्यावश्‍यक सेवेतील वाहन चालकांनाच प्रवेश दिला जात होता. त्यानंतर फक्‍त ई पास असलेल्या वाहनांनाच जिल्ह्यात येण्यास परवानगी दिली जात होती. मात्र जिल्ह्यात मोठ्या संख्येने येणारे चाकरमानी आणि तपासणी नाक्‍यावर असणारा अपुरा कर्मचारी वर्ग यामुळे चाकरमान्यांना सिंधुदुर्ग प्रवेशासाठी चार ते सहा तास ताटकळत राहावे लागत होते. राज्य शासनाने मिशन बिगेन अंतर्गत ई पास सक्‍ती तसेच आंतरजिल्हा प्रवासावरील निर्बंध हटविले. त्यानंतर येथील तपासणी नाक्‍यावरील अतिरिक्‍त लावण्यात आलेले अडथळे काढून टाकण्यात आले आहेत. तर केवळ मुंबई, पुणे व इतर जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांची नोंदणी आणि थर्मल गनने तपासणी केली जात आहे.  आता येणे-जाणे सोपे  खारेपाटण तपासणी नाका खुला झाल्याचा मोठा दिलासा जिल्ह्याच्या सीमावर्ती असणाऱ्या राजापूर तालुक्‍यातील अनेक गावांना झाला आहे. राजापूर तालुक्‍यातील पंधराहून अधिक गावे खारेपाटण बाजारपेठेशी जोडली गेली आहेत. याखेरीज देवगड आणि वैभववाडी तालुक्‍यातील अनेक गावांना खारेपाटण बाजारपेठ जवळची आहे. या नागरिकांनाही आता निर्धोकपणे तपासणी नाका ओलांडून बाजारपेठेत येणे-जाणे सोपे झाले आहे.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3jO2z5I
Read More
काय सांगता! जर्मनीने युद्धात शस्त्र म्हणून केला होता डासांचा वापर?.. जाणून घ्या डासांबद्दलच्या माहिती नसलेल्या खास गोष्टी

नागपूर : पावसाळ्यात जागोजागी पाणी साचल्यामुळे डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर होते. डासांमुळे अनेक जीवघेणे रोग पसरतात. मलेरिया, डेंग्यू, चिकन गुनिया यासारखे रोग डासांच्या चावण्यामुळे पसरतात. मात्र यासाठी आता बाजारात निरनिराळ्या प्रकारचे डास मारण्याचे  औषध  उपलब्ध आहेत. मात्र शेकडो वर्षांपूर्वी जर्मनीने हेच लहान दिसणारे डास युद्धात शस्त्र म्हणून वापरले होते हे तुम्हला माहिती का? आज आम्ही तुम्हाला अशाच डासांबद्दलच्या काही खास गोष्टी सांगणार आहोत. 

पृथ्वीवर तब्बल १२० लाख कोटी डास आहेत. आतापर्यंत जगभरात तब्बल ४२ अब्ज लोकांचा मलेरियामुळे मृत्यू झाला आहे. साल २००० पासून डासांबाबतच्या संशोधनासाठी जगभरात तब्बल ४० अब्ज डॉलर खर्च झाले आहेत. तसेच डासांना मारणारे मलम, क्रीम, मशीन आणि कांडी यामागे तब्बल १० अब्ज डॉलर खर्च झाले आहेत. 

डासांनी घेतला आहे डायनासोरचा चावा 

तब्बल १९ कोटी वर्षांपासून डास पृथ्वीवर आहेत. विशेष म्हणजे डायनासोरसारख्या अतिभयंकर प्राण्यालासुद्धा डासांनी चावा घेतला आहे. म्हणजेच डायनासोरच्या आधीपासूनच डास पृथ्वीवर आहेत. 

कोणत्या ब्लडग्रुपच्या लोकांना जास्त डास चावतात? 

आपल्याला नेहमी मादी डास चावतात नर डास चावत नाहीत म्हणजेच रक्त पित नाहीत हे तुम्हाला माहितीच असेल. मात्र काही विशेष ब्लूडग्रुपच्या लोकांना जास्त डास चावतात. O ब्लूडग्रुप असणाऱ्या लोकांना A आणि B ब्लूडग्रुपच्या लोकांच्या तुलनेत सर्वाधिक डास चावतात. तसेच अति परफ्युम लावणारे लोकं, अति बियर पिणारे लोकं आणि व्यायाम करून अति घाम ;आलेल्या लोकांनाही जास्त डास चावतात. 

गरोदर महिलांना चावतात जास्त डास 

हो. हे खरे आहे. गरोदर महिलांच्या शरीरातून इतरांपेक्षा तब्बल २० टक्के कार्बन डायऑक्साईड बाहेर निघत असतो. या कार्बनडाय ऑक्साईडचा गंध डासांना आकर्षित करतो. म्हणून गरोदर महिलांना सर्वाधिक डास चावतात. त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. 

अलेक्झांडरचा मृत्यूही डासांमुळेच

जगज्जेता अलेक्झांडरला  युद्धाच्या वेळी डास चावला . यामुळे त्याला मलेरिया झाला. त्यात तो तापाने आणि अंगदुखीने फणफणला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे डास हे लोकांच्या मृत्यूचे मुख्य कारण होते. 

जर्मनीने युद्धात केला होता डासांचा वापर 

१९४४ साली जर्मनीने मित्र राष्ट्रांच्या फौजांना रोखण्यासाठी आणि इटालियन जनतेला अद्दल घडवण्यासाठी डासांचा वापर केला होता. याबद्दलचे आदेश खुद्द हिटलरने दिले होते. नागरिकांकडून आणि फौजांकडून डासांपासून संरक्षण  करणाऱ्या जाळ्या जप्त करण्यात आल्या. त्यानंतर युद्धभूमीवर लहान लहान तळे बनवण्यात आले. या तळ्यांमध्ये डासांची मोठ्या प्रमाणावर उत्पत्ती होईल याची पूर्णपणे काळजी घेण्यात आली. फवारणी होऊ नये म्हणून तळ्यांच्या आजूबाजूला बॉम्ब पेरण्यात आले. त्यामुळे तब्बल ५० ते ६० हजार सैनिकांना मलेरियाची लागण झाली अमी त्यातच अनेकांचा मृत्यू झाला. 

कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. मात्र याआधीचे कित्येक वर्ष डासांनी पृथ्वीवर हाहाकार माजवला आहे. त्यामुळे तुम्हालाही डासांपासून काळजी घेण्याची गरज आहे.   
     

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

काय सांगता! जर्मनीने युद्धात शस्त्र म्हणून केला होता डासांचा वापर?.. जाणून घ्या डासांबद्दलच्या माहिती नसलेल्या खास गोष्टी नागपूर : पावसाळ्यात जागोजागी पाणी साचल्यामुळे डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर होते. डासांमुळे अनेक जीवघेणे रोग पसरतात. मलेरिया, डेंग्यू, चिकन गुनिया यासारखे रोग डासांच्या चावण्यामुळे पसरतात. मात्र यासाठी आता बाजारात निरनिराळ्या प्रकारचे डास मारण्याचे  औषध  उपलब्ध आहेत. मात्र शेकडो वर्षांपूर्वी जर्मनीने हेच लहान दिसणारे डास युद्धात शस्त्र म्हणून वापरले होते हे तुम्हला माहिती का? आज आम्ही तुम्हाला अशाच डासांबद्दलच्या काही खास गोष्टी सांगणार आहोत.  पृथ्वीवर तब्बल १२० लाख कोटी डास आहेत. आतापर्यंत जगभरात तब्बल ४२ अब्ज लोकांचा मलेरियामुळे मृत्यू झाला आहे. साल २००० पासून डासांबाबतच्या संशोधनासाठी जगभरात तब्बल ४० अब्ज डॉलर खर्च झाले आहेत. तसेच डासांना मारणारे मलम, क्रीम, मशीन आणि कांडी यामागे तब्बल १० अब्ज डॉलर खर्च झाले आहेत.  डासांनी घेतला आहे डायनासोरचा चावा  तब्बल १९ कोटी वर्षांपासून डास पृथ्वीवर आहेत. विशेष म्हणजे डायनासोरसारख्या अतिभयंकर प्राण्यालासुद्धा डासांनी चावा घेतला आहे. म्हणजेच डायनासोरच्या आधीपासूनच डास पृथ्वीवर आहेत.  कोणत्या ब्लडग्रुपच्या लोकांना जास्त डास चावतात?  आपल्याला नेहमी मादी डास चावतात नर डास चावत नाहीत म्हणजेच रक्त पित नाहीत हे तुम्हाला माहितीच असेल. मात्र काही विशेष ब्लूडग्रुपच्या लोकांना जास्त डास चावतात. O ब्लूडग्रुप असणाऱ्या लोकांना A आणि B ब्लूडग्रुपच्या लोकांच्या तुलनेत सर्वाधिक डास चावतात. तसेच अति परफ्युम लावणारे लोकं, अति बियर पिणारे लोकं आणि व्यायाम करून अति घाम ;आलेल्या लोकांनाही जास्त डास चावतात.  गरोदर महिलांना चावतात जास्त डास  हो. हे खरे आहे. गरोदर महिलांच्या शरीरातून इतरांपेक्षा तब्बल २० टक्के कार्बन डायऑक्साईड बाहेर निघत असतो. या कार्बनडाय ऑक्साईडचा गंध डासांना आकर्षित करतो. म्हणून गरोदर महिलांना सर्वाधिक डास चावतात. त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे.  अलेक्झांडरचा मृत्यूही डासांमुळेच जगज्जेता अलेक्झांडरला  युद्धाच्या वेळी डास चावला . यामुळे त्याला मलेरिया झाला. त्यात तो तापाने आणि अंगदुखीने फणफणला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे डास हे लोकांच्या मृत्यूचे मुख्य कारण होते.  जर्मनीने युद्धात केला होता डासांचा वापर  १९४४ साली जर्मनीने मित्र राष्ट्रांच्या फौजांना रोखण्यासाठी आणि इटालियन जनतेला अद्दल घडवण्यासाठी डासांचा वापर केला होता. याबद्दलचे आदेश खुद्द हिटलरने दिले होते. नागरिकांकडून आणि फौजांकडून डासांपासून संरक्षण  करणाऱ्या जाळ्या जप्त करण्यात आल्या. त्यानंतर युद्धभूमीवर लहान लहान तळे बनवण्यात आले. या तळ्यांमध्ये डासांची मोठ्या प्रमाणावर उत्पत्ती होईल याची पूर्णपणे काळजी घेण्यात आली. फवारणी होऊ नये म्हणून तळ्यांच्या आजूबाजूला बॉम्ब पेरण्यात आले. त्यामुळे तब्बल ५० ते ६० हजार सैनिकांना मलेरियाची लागण झाली अमी त्यातच अनेकांचा मृत्यू झाला.  कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. मात्र याआधीचे कित्येक वर्ष डासांनी पृथ्वीवर हाहाकार माजवला आहे. त्यामुळे तुम्हालाही डासांपासून काळजी घेण्याची गरज आहे.          News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3bAwCuD
Read More
सीईटीसाठी अर्ज भरण्यासाठी आता शेवटची संधी

पुणे - कोरोनामुळे लांबलेल्या शिक्षण आणि तंत्रशिक्षण विभागाच्या अभ्यासक्रमांच्या सीईटीसाठी ज्यांनी अर्ज भरला नाही अशांसाठी शेवटची संधी सीईटी सेलने उपलब्ध केली आहे. विद्यार्थ्यांना  ७ आणि ८ सप्टेंबर रोजी अर्ज भरण्यासाठी लिंक खुली असणार आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

१ ते १५ आॅक्टोबर या कालावधीत राज्यातील सीईटी परीक्षा पार पाडल्या जाणार आहेत. मात्र, अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज भरले नाहीत, त्यांच्यासाठी शेवटची संधी दिली आहे. 

दहावी-बारावीच्या फेरपरीक्षा होणार की नाही? शिक्षणमंत्र्यांनी दिले 'हे' संकेत

यामध्ये विधी पाच वर्ष, विधी तीन वर्ष, बीएड, एम एड, बीपीएड, एमपी एड, बीए बीएड, बीएस्सी बीएड, बीएड-एमएड, एमएचएमसीटी, बीएचएमसीटी, एमआर्च आणि एमसीए या अभ्यासक्रमांच्या सीईटीसाठी अर्ज भरता येतील. 

पूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत त्यांना अर्जात कोणताही बदल करता येणार नाही, परीक्षा केंद्र ही बदल करता येणार नाही, पूर्वी ज्यांनी अर्ज भरला आहे त्यांना पुन्हा एकदा अर्ज भरता येईल परंतु पूर्वीच्या अर्जाचे शुल्क परत मिळणार नाही. नव्या अर्धा प्रमाणे त्यांची परीक्षा घेतली जाईल असे सीईटी सेल तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सीईटीसाठी अर्ज भरण्यासाठी आता शेवटची संधी पुणे - कोरोनामुळे लांबलेल्या शिक्षण आणि तंत्रशिक्षण विभागाच्या अभ्यासक्रमांच्या सीईटीसाठी ज्यांनी अर्ज भरला नाही अशांसाठी शेवटची संधी सीईटी सेलने उपलब्ध केली आहे. विद्यार्थ्यांना  ७ आणि ८ सप्टेंबर रोजी अर्ज भरण्यासाठी लिंक खुली असणार आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा १ ते १५ आॅक्टोबर या कालावधीत राज्यातील सीईटी परीक्षा पार पाडल्या जाणार आहेत. मात्र, अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज भरले नाहीत, त्यांच्यासाठी शेवटची संधी दिली आहे.  दहावी-बारावीच्या फेरपरीक्षा होणार की नाही? शिक्षणमंत्र्यांनी दिले 'हे' संकेत यामध्ये विधी पाच वर्ष, विधी तीन वर्ष, बीएड, एम एड, बीपीएड, एमपी एड, बीए बीएड, बीएस्सी बीएड, बीएड-एमएड, एमएचएमसीटी, बीएचएमसीटी, एमआर्च आणि एमसीए या अभ्यासक्रमांच्या सीईटीसाठी अर्ज भरता येतील.  पूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत त्यांना अर्जात कोणताही बदल करता येणार नाही, परीक्षा केंद्र ही बदल करता येणार नाही, पूर्वी ज्यांनी अर्ज भरला आहे त्यांना पुन्हा एकदा अर्ज भरता येईल परंतु पूर्वीच्या अर्जाचे शुल्क परत मिळणार नाही. नव्या अर्धा प्रमाणे त्यांची परीक्षा घेतली जाईल असे सीईटी सेल तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3bsFCSw
Read More
शेअर बाजारात घसरण

मुंबई - अमेरिकी शेअर बाजारात गुरुवारी मोठी पडझड झाल्यामुळे आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजारातही मोठी घसरण झाली. सेन्सेक्स ६३४ अंशांनी घसरून ३८,३५७ वर, तर निफ्टी १९४ अंशांनी पडून ११,३३४ वर बंद झाला. सेन्सेक्समध्ये १.६३ टक्क्यांनी, तर निफ्टीमध्ये १.६८ टक्क्यांनी घसरण झाली.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळी शेअर बाजार उघडला, तेव्हाच तो कमकुवत दिसत होता. त्यानंतर संपूर्ण बाजारात विक्रीचेच चित्र दिसून आले. यामध्ये मेटल, रिअल इस्टेट, आयटी, फार्मा, एफएमसीजीमध्ये सर्वांधिक पडझड झाली. फक्त मारुती सुझुकीच्या शेअरमध्ये वाढ झाली. बॅंकिंग क्षेत्रातही मोठी घसरण पाहायला मिळाली. यामध्ये ॲक्सिस ४.१६ टक्के, एसबीआय ३.०७ टक्के, आयसीआयसीआय बॅंकेच्या शेअरमध्ये २.६६ टक्क्यांनी घसरण झाली. 
निफ्टी ११,३०० अंशांवर बंद झाला आहे, त्यामुळे अजूनही बाजारात तेजी येण्याची शक्यता आहे. बाजार आणखी खाली गेला असता, तर अजून पडझड होण्याची शक्यता होती. 

दिलासादायक! कर्जदारांच्या खात्याला मिळाले तात्पुरचे संरक्षण

अमेरिकेत सध्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. त्याचा प्रभाव अमेरिकी शेअर बाजारावर होत आहे. भारतीय शेअर बाजारावरही अमेरिकी शेअरबाजारीत घडामोडींचे परिणाम दिसून येत आहेत. तसेच कोरोनामुळे बिघडलेल्या परिस्थितीमुळे तेथील आयटी क्षेत्रातील शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री चालू आहे, याचा जगभरातील शेअर बाजारावर वाईट परिणाम दिसत आहे. 

निफ्टीमध्ये घसरण दर्शवणारे शेअर
अ‍ॅक्सिस बँक, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, एसबीआय, एनटीपीसी, इंडसइंड बँक, डॉ. रेड्डीज लॅब, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, अदानी पोर्टस, हिंदाल्को, कोटक महिंद्रा बँक.

बॅंकिंग क्षेत्रात मोठी पडझड
अ‍ॅक्सिस बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी बँक, पीएनबी, बंधन बँक, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, कोटक महिंद्रा बँक, एसबीआय, फेडरल बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक, आरबीएल बँक.

निफ्टीतील ४९ शेअरमध्ये घसरण
निफ्टीतील ५० पैकी ४९ शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली, तर सेन्सेक्समधील ३० पैकी २८ शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

शेअर बाजारात घसरण मुंबई - अमेरिकी शेअर बाजारात गुरुवारी मोठी पडझड झाल्यामुळे आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजारातही मोठी घसरण झाली. सेन्सेक्स ६३४ अंशांनी घसरून ३८,३५७ वर, तर निफ्टी १९४ अंशांनी पडून ११,३३४ वर बंद झाला. सेन्सेक्समध्ये १.६३ टक्क्यांनी, तर निफ्टीमध्ये १.६८ टक्क्यांनी घसरण झाली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा सकाळी शेअर बाजार उघडला, तेव्हाच तो कमकुवत दिसत होता. त्यानंतर संपूर्ण बाजारात विक्रीचेच चित्र दिसून आले. यामध्ये मेटल, रिअल इस्टेट, आयटी, फार्मा, एफएमसीजीमध्ये सर्वांधिक पडझड झाली. फक्त मारुती सुझुकीच्या शेअरमध्ये वाढ झाली. बॅंकिंग क्षेत्रातही मोठी घसरण पाहायला मिळाली. यामध्ये ॲक्सिस ४.१६ टक्के, एसबीआय ३.०७ टक्के, आयसीआयसीआय बॅंकेच्या शेअरमध्ये २.६६ टक्क्यांनी घसरण झाली.  निफ्टी ११,३०० अंशांवर बंद झाला आहे, त्यामुळे अजूनही बाजारात तेजी येण्याची शक्यता आहे. बाजार आणखी खाली गेला असता, तर अजून पडझड होण्याची शक्यता होती.  दिलासादायक! कर्जदारांच्या खात्याला मिळाले तात्पुरचे संरक्षण अमेरिकेत सध्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. त्याचा प्रभाव अमेरिकी शेअर बाजारावर होत आहे. भारतीय शेअर बाजारावरही अमेरिकी शेअरबाजारीत घडामोडींचे परिणाम दिसून येत आहेत. तसेच कोरोनामुळे बिघडलेल्या परिस्थितीमुळे तेथील आयटी क्षेत्रातील शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री चालू आहे, याचा जगभरातील शेअर बाजारावर वाईट परिणाम दिसत आहे.  निफ्टीमध्ये घसरण दर्शवणारे शेअर अ‍ॅक्सिस बँक, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, एसबीआय, एनटीपीसी, इंडसइंड बँक, डॉ. रेड्डीज लॅब, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, अदानी पोर्टस, हिंदाल्को, कोटक महिंद्रा बँक. बॅंकिंग क्षेत्रात मोठी पडझड अ‍ॅक्सिस बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी बँक, पीएनबी, बंधन बँक, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, कोटक महिंद्रा बँक, एसबीआय, फेडरल बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक, आरबीएल बँक. निफ्टीतील ४९ शेअरमध्ये घसरण निफ्टीतील ५० पैकी ४९ शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली, तर सेन्सेक्समधील ३० पैकी २८ शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/353A7sl
Read More
Video - बाप हा बापच असतो...! मुलाच्या मृत्यूनंतर 91 व्या वर्षी पुन्हा उभा ठाकला लढायला

कोल्हापूर - सत्तरचं दशक. शिवाजी उद्यमनगरात त्यांनी कवडे इंजिनिअर्स वर्क्‍स, कवडे आयर्न वर्क्‍सची स्थापना केली आणि या क्षेत्रात विविध प्रयोग सुरू केले. विविध मशिन्ससाठी, शेती अवजारांसाठी लागणाऱ्या पुलीज्‌ त्यांच्या या कारखान्यात तयार होऊ लागल्या आणि केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर निम्म्याहून अधिक देशांत त्या जाऊ लागल्या. पुढे त्यांनी स्वतः येथून निवृत्ती घेतली. हा सारा व्याप आपल्या एकुलत्या एक राजेंद्र या मुलाकडे सोपवला आणि केवळ कोष्टी समाजासाठी नव्हे, तर सर्वच समाजघटकांसाठी स्वतःला वाहून घेतले. मात्र, नुकतेच त्यांच्या मुलाचे आकस्मिक निधन झाले आणि त्याचे उत्तरकार्य होताच मुलाच्या निधनाचे दुःख बाजूला सारून पुन्हा हा माणूस कारखान्यात आला.

मालकपणाचा कुठलाही लवलेश मनात न ठेवता स्वतः मशिनवर उभा राहिला. कारखान्यातील पॅटर्नपासून ते अगदी सर्व व्यवहारात पहिल्यासारखेच लक्ष घालू लागला. या जिद्दी माणसाचं नाव आहे, ज्येष्ठ उद्योजक बळीराम कवडे आणि त्यांचे वय आहे अवघे 91! गोपालकृष्ण मंदिरापासून पुढे उद्यमनगरात प्रवेश केला, की चौथी किंवा पाचवी फर्म लागते ती श्री. कवडे यांचीच. त्यांचा हा कारखाना आजवर अनेकांसाठी आधारवड ठरला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी कारखाना सुरू केला.

कारखान्यात लागणारे विविध पॅटर्न असोत किंवा तयार झालेले पार्ट बाहेर पाठवण्याचे प्लॅनिंग; या साऱ्या गोष्टी तेच स्वतः करायचे. झपाटून काम करत या क्षेत्रात त्यांनी आपल्या नावाचा स्वतंत्र ठसा उमटवला. त्यांच्या या उद्यमशीलतेला सलाम करताना अनेक पुरस्कारांनीही त्यांचा गौरव झाला. मात्र, पंधरा वर्षांपूर्वी त्यांनी कारखान्यातून निवृत्त होत समाजासाठी काम करण्याचा निर्णय घेतला. येथील कोष्टी समाजाचे ते सलग पंधरा वर्षे अध्यक्ष राहिले. त्यांच्याच कारकीर्दीत मंगळवार पेठेतील चौंडेश्‍वरी हॉल उभा राहिला. हॉलच्या बांधकामासाठी स्वतः त्यांनी पहिल्यांदा आपल्याकडील भरीव रक्कम जमा केली. आज हाच हॉल केवळ कोष्टी समाजच नव्हे, तर सर्वच समाजघटकांसाठी उपयुक्त ठरतो आहे. बळीराम कवडे चॅरिटेबल ट्रस्ट या नावाने ट्रस्टही काढला आणि त्या माध्यमातून समाजातील गरजू मुलांना शिष्यवृत्ती, शालेय साहित्य वाटप असो किंवा वैद्यकीय मदतीसाठी ते आजही कार्यरत आहेत. 

व्हिडिओ पाहा - 

रडताय कसले? 
सध्या कोरोनामुळे सर्वत्र निराशेचे वातावरण आहे. रोज एकेक धक्का अनेकांना पचवावा लागतो आहे. मात्र, श्री. कवडे यांच्यातील खमकेपणा आणि त्यासाठीचे "पॉझिटिव्ह थिंकिंग' साऱ्यांनाच प्रेरणा देणारे ठरते आहे. त्यांच्या एकूणच कामाचा आवाका आणि कार्यपद्धती पाहिली, की "रडताय कसले? कितीही संकटे आली तरी जमिनीवर पाय घट्ट रोवून लढायला शिका...' असाच संदेश त्यातून मिळतो. दरम्यान, सध्या ते कारखान्यात नातू रोहन आणि पार्थ यांना उद्यमशीलतेचे धडे देत आहेत.

हे पण वाचा - हृदय हेलवणारी घटना; अंत्यसंस्कारानंतरही मृतदेहाची हेळसांड! स्थिती पाहून संतापाची लाट

 

संपादन - धनाजी सुर्वे  
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Video - बाप हा बापच असतो...! मुलाच्या मृत्यूनंतर 91 व्या वर्षी पुन्हा उभा ठाकला लढायला कोल्हापूर - सत्तरचं दशक. शिवाजी उद्यमनगरात त्यांनी कवडे इंजिनिअर्स वर्क्‍स, कवडे आयर्न वर्क्‍सची स्थापना केली आणि या क्षेत्रात विविध प्रयोग सुरू केले. विविध मशिन्ससाठी, शेती अवजारांसाठी लागणाऱ्या पुलीज्‌ त्यांच्या या कारखान्यात तयार होऊ लागल्या आणि केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर निम्म्याहून अधिक देशांत त्या जाऊ लागल्या. पुढे त्यांनी स्वतः येथून निवृत्ती घेतली. हा सारा व्याप आपल्या एकुलत्या एक राजेंद्र या मुलाकडे सोपवला आणि केवळ कोष्टी समाजासाठी नव्हे, तर सर्वच समाजघटकांसाठी स्वतःला वाहून घेतले. मात्र, नुकतेच त्यांच्या मुलाचे आकस्मिक निधन झाले आणि त्याचे उत्तरकार्य होताच मुलाच्या निधनाचे दुःख बाजूला सारून पुन्हा हा माणूस कारखान्यात आला. मालकपणाचा कुठलाही लवलेश मनात न ठेवता स्वतः मशिनवर उभा राहिला. कारखान्यातील पॅटर्नपासून ते अगदी सर्व व्यवहारात पहिल्यासारखेच लक्ष घालू लागला. या जिद्दी माणसाचं नाव आहे, ज्येष्ठ उद्योजक बळीराम कवडे आणि त्यांचे वय आहे अवघे 91! गोपालकृष्ण मंदिरापासून पुढे उद्यमनगरात प्रवेश केला, की चौथी किंवा पाचवी फर्म लागते ती श्री. कवडे यांचीच. त्यांचा हा कारखाना आजवर अनेकांसाठी आधारवड ठरला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी कारखाना सुरू केला. कारखान्यात लागणारे विविध पॅटर्न असोत किंवा तयार झालेले पार्ट बाहेर पाठवण्याचे प्लॅनिंग; या साऱ्या गोष्टी तेच स्वतः करायचे. झपाटून काम करत या क्षेत्रात त्यांनी आपल्या नावाचा स्वतंत्र ठसा उमटवला. त्यांच्या या उद्यमशीलतेला सलाम करताना अनेक पुरस्कारांनीही त्यांचा गौरव झाला. मात्र, पंधरा वर्षांपूर्वी त्यांनी कारखान्यातून निवृत्त होत समाजासाठी काम करण्याचा निर्णय घेतला. येथील कोष्टी समाजाचे ते सलग पंधरा वर्षे अध्यक्ष राहिले. त्यांच्याच कारकीर्दीत मंगळवार पेठेतील चौंडेश्‍वरी हॉल उभा राहिला. हॉलच्या बांधकामासाठी स्वतः त्यांनी पहिल्यांदा आपल्याकडील भरीव रक्कम जमा केली. आज हाच हॉल केवळ कोष्टी समाजच नव्हे, तर सर्वच समाजघटकांसाठी उपयुक्त ठरतो आहे. बळीराम कवडे चॅरिटेबल ट्रस्ट या नावाने ट्रस्टही काढला आणि त्या माध्यमातून समाजातील गरजू मुलांना शिष्यवृत्ती, शालेय साहित्य वाटप असो किंवा वैद्यकीय मदतीसाठी ते आजही कार्यरत आहेत.  व्हिडिओ पाहा -  रडताय कसले?  सध्या कोरोनामुळे सर्वत्र निराशेचे वातावरण आहे. रोज एकेक धक्का अनेकांना पचवावा लागतो आहे. मात्र, श्री. कवडे यांच्यातील खमकेपणा आणि त्यासाठीचे "पॉझिटिव्ह थिंकिंग' साऱ्यांनाच प्रेरणा देणारे ठरते आहे. त्यांच्या एकूणच कामाचा आवाका आणि कार्यपद्धती पाहिली, की "रडताय कसले? कितीही संकटे आली तरी जमिनीवर पाय घट्ट रोवून लढायला शिका...' असाच संदेश त्यातून मिळतो. दरम्यान, सध्या ते कारखान्यात नातू रोहन आणि पार्थ यांना उद्यमशीलतेचे धडे देत आहेत. हे पण वाचा - हृदय हेलवणारी घटना; अंत्यसंस्कारानंतरही मृतदेहाची हेळसांड! स्थिती पाहून संतापाची लाट   संपादन - धनाजी सुर्वे     News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3brRl3P
Read More
मास्क न वापरता हिरोगिरी करणाऱ्यांना महापालिकेने कसा दिला धक्का ? वाचा सविस्तर

नागपूर : शासन, महापालिकेचे स्पष्ट निर्देश असतानाही मास्क न वापरता हिरोगिरी करणाऱ्यांना आज महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने दणका दिला. कोरोनाच्या संसर्गाकडे दुर्लक्ष करून इतरांसाठी धोका ठरत असलेल्या २२६ बेजबाबदारांवर महापालिकेने दंड ठोठावत त्यांचे खिशे हलके केले. महापालिकेने आता मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरू केली. 

शहरात दररोज दीड हजारांवर कोरोनाबाधित वाढत असून चाळीसवर नागरिकांचा बळी जात आहे. गंभीर स्थिती असतानाही अनेकजण हिरोगिरी करीत आहे. कोरोनाचे संक्रमण होणारच नाही, अशा थाटात मास्कशिवाय अनेकजण फिरत आहे. दररोज वाढत्या संख्येमुळे महापौर संदीप जोशी व आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या सूचनेनुसार उपद्रव शोध पथकाने कारवाईला गती दिली आहे.

त्याचेच परिणाम आज शुक्रवारी (ता.४) मास्क न लावणाऱ्या तब्बल २२६ बेजबाबदारांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात पथकाने दहाही झोनमध्ये कारवाई करीत ४५ हजार २०० रुपये दंड वसूल केला. उपद्रव शोध पथकाने सतरंजीपूरा झोनमध्ये सर्वाधिक ४८ जणांवर कारवाई करीत ९ हजार ६०० रुपये दंड वसूल केला. धरमपेठ झोनमधील ४१ जणांवर ८२०० रुपये दंड ठोठावण्यात आला.

कोण करीत आहे कोरोनाबाधितांच्या जीवांशी खेळ? वाचा सविस्तर -

आशीनगर झोन पथकाने ३५ जणांकडून ७००० रुपये, धंतोली झोनमधील २३ जणांकडून ४६०० रुपये, गांधीबाग व लकडगंज झोनमधील प्रत्येकी २० जणांवर कारवाई करीत ४००० रुपये, लक्ष्मीनगर झोनमधील १७ जणांकडून ३४०० रुपये, हनुमाननगर झोनच्या १२ जणांकडून २४०० रुपये, नेहरूनगर झोनमधील ५ जणांवर कारवाई करीत १००० रुपये आणि मंगळवारी झोन पथकाने तिघांवर कारवाई करीत ६०० रुपये दंड वसूल केले. याशिवाय मनपा मुख्यालयात सुद्धा दोघांवर कारवाई करून ४०० रुपये दंड वसूल करण्यात आले.

प्रत्येकी दोनशे रुपयांचा भुर्दंड
प्रत्येक नागपूरकराला कोरोना संसर्ग होण्याचा धोका आहे. अशा स्थितीतही बेजबाबदार वागणुकीमुळे स्वतःचा आणि इतरांचाही जीव धोक्यात टाकणाऱ्यांना शिस्त लावणे, त्यांना नियमांचे पालन करण्यास बाध्य करण्याच्या हेतूने महापालिकेने प्रत्येकावर दोनशे रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांवर दंड ठोठावण्याचा उद्देश नाही. त्यांना मास्कची सवय लावण्याच्या हेतूने कारवाई केली जात असल्याचे उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांनी सांगितले.

कठोर कारवाईचे महापौरांचे संकेत
गंभीर स्थितीतही अनेकजण सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझरचा वापर करीत नसल्याची खंत महापौर जोशी यांनी व्यक्त केली. अनेकजण अजूनही कोरोनाला गांभीर्याने घेत नाहीत. दिशानिर्देशाचे पालन करीत नाही. त्यामुळे आता अत्यंत कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वीही ही कारवाई सुरू होती, परंतु आता कठोर व्हावे लागणार आहे. मास्क न लावणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश उपद्रव शोध पथकाला देण्यात आल्याचे महापौर संदीप जोशी म्हणाले.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मास्क न वापरता हिरोगिरी करणाऱ्यांना महापालिकेने कसा दिला धक्का ? वाचा सविस्तर नागपूर : शासन, महापालिकेचे स्पष्ट निर्देश असतानाही मास्क न वापरता हिरोगिरी करणाऱ्यांना आज महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने दणका दिला. कोरोनाच्या संसर्गाकडे दुर्लक्ष करून इतरांसाठी धोका ठरत असलेल्या २२६ बेजबाबदारांवर महापालिकेने दंड ठोठावत त्यांचे खिशे हलके केले. महापालिकेने आता मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरू केली.  शहरात दररोज दीड हजारांवर कोरोनाबाधित वाढत असून चाळीसवर नागरिकांचा बळी जात आहे. गंभीर स्थिती असतानाही अनेकजण हिरोगिरी करीत आहे. कोरोनाचे संक्रमण होणारच नाही, अशा थाटात मास्कशिवाय अनेकजण फिरत आहे. दररोज वाढत्या संख्येमुळे महापौर संदीप जोशी व आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या सूचनेनुसार उपद्रव शोध पथकाने कारवाईला गती दिली आहे. त्याचेच परिणाम आज शुक्रवारी (ता.४) मास्क न लावणाऱ्या तब्बल २२६ बेजबाबदारांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात पथकाने दहाही झोनमध्ये कारवाई करीत ४५ हजार २०० रुपये दंड वसूल केला. उपद्रव शोध पथकाने सतरंजीपूरा झोनमध्ये सर्वाधिक ४८ जणांवर कारवाई करीत ९ हजार ६०० रुपये दंड वसूल केला. धरमपेठ झोनमधील ४१ जणांवर ८२०० रुपये दंड ठोठावण्यात आला. कोण करीत आहे कोरोनाबाधितांच्या जीवांशी खेळ? वाचा सविस्तर - आशीनगर झोन पथकाने ३५ जणांकडून ७००० रुपये, धंतोली झोनमधील २३ जणांकडून ४६०० रुपये, गांधीबाग व लकडगंज झोनमधील प्रत्येकी २० जणांवर कारवाई करीत ४००० रुपये, लक्ष्मीनगर झोनमधील १७ जणांकडून ३४०० रुपये, हनुमाननगर झोनच्या १२ जणांकडून २४०० रुपये, नेहरूनगर झोनमधील ५ जणांवर कारवाई करीत १००० रुपये आणि मंगळवारी झोन पथकाने तिघांवर कारवाई करीत ६०० रुपये दंड वसूल केले. याशिवाय मनपा मुख्यालयात सुद्धा दोघांवर कारवाई करून ४०० रुपये दंड वसूल करण्यात आले. प्रत्येकी दोनशे रुपयांचा भुर्दंड प्रत्येक नागपूरकराला कोरोना संसर्ग होण्याचा धोका आहे. अशा स्थितीतही बेजबाबदार वागणुकीमुळे स्वतःचा आणि इतरांचाही जीव धोक्यात टाकणाऱ्यांना शिस्त लावणे, त्यांना नियमांचे पालन करण्यास बाध्य करण्याच्या हेतूने महापालिकेने प्रत्येकावर दोनशे रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांवर दंड ठोठावण्याचा उद्देश नाही. त्यांना मास्कची सवय लावण्याच्या हेतूने कारवाई केली जात असल्याचे उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांनी सांगितले. कठोर कारवाईचे महापौरांचे संकेत गंभीर स्थितीतही अनेकजण सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझरचा वापर करीत नसल्याची खंत महापौर जोशी यांनी व्यक्त केली. अनेकजण अजूनही कोरोनाला गांभीर्याने घेत नाहीत. दिशानिर्देशाचे पालन करीत नाही. त्यामुळे आता अत्यंत कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वीही ही कारवाई सुरू होती, परंतु आता कठोर व्हावे लागणार आहे. मास्क न लावणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश उपद्रव शोध पथकाला देण्यात आल्याचे महापौर संदीप जोशी म्हणाले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3brJaV0
Read More
देवनार पुन्हा धुमसणार! कचऱ्यावरून मुंबई पालिकेत पुन्हा रणकंदन; वादानंतर सुधारित हजार कोटींचा प्रस्ताव

मुंबई : देवनार डम्पिंगवरील 600 मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याबाबत 1 हजार 20 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावावरुन वर्षाच्या सुरवातीलाच पालिकेत वाद निर्माण झाला होता. त्यामुळे सुधारीत प्रस्तावावरुनही महापालिकेत राजकारण रंगणार आहे.

निम्म्या हृदयविकार रुग्णांनी तातडीचे उपचार टाळले; अभ्यासातून माहिती समोर!

देवनार येथे रोज 600 मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया करुन वीज निर्मिती करण्याचा प्रस्ताव फेब्रुवारी महिन्यात प्रशासनाने स्थायी समितीसमोर मांडला होता. त्यावेळी शिवसेनेने उपसुचना मांडून दुसऱ्या क्रमाकांची कमी किंमत सादर केलेल्या कंत्राटदाराला 1291 कोटी रुपयांचा ठेका दिला होता. यावेळी प्रशासनाने त्यांना हव्या असलेल्या कंत्राटदाराला ठेका देणासाठी निविदा प्रक्रियेत फेरफार केल्याचा आरोप केला होता. मात्र, नंतर हा प्रस्तावही रद्द करण्यात आला. आता महापालिका प्रशासन सुधारित प्रस्ताव तयार करत आहे. या प्रस्तावाला प्रशासकिय मान्यता घेऊन तो स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात येईल. प्रस्ताबाबचे काम अंतिम टप्प्यात आहे, असे अतिरिक्त आयुक्त सुरेश ककानी यांनी सांगितले.

तर, शिवसेना महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घालेल'; संजय राऊतांची कडक शब्दात टीका

25 वर्षांसाठी हे काम सुरु राहाणार आहे. पहिल्या टप्प्यात रोज 600 मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येईल. त्यानंतर दोन 1200 मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारण्यात येतील. असे एकूण 3000 मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प असतील, असे पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. 
देवनार डम्पिंग ग्राऊंडवर 80 वर्षांहून अधिक काळापासून कचरा टकला जात आहे. आता या डंपिंगची क्षमता संपली असून अनेक वेळा भीषण आगीही लागल्या आहेत. त्यामुळे पालिकेतर्फे हे प्रकल्प राबवले जात आहे.

मुंबई - पुणे - मुंबई एक्स्प्रेस कधी सुरू होणार? रेल्वे प्रशासनाकडून मिळतेय ही माहिती

असा आहे प्रकल्प
- रोज 600 मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया  
- 10 मेगावॅट विजेची निर्मीती 
- भविष्यात 3000 मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया 
-  त्याद्वारे 30 ते 35 मेगावॅट विजेची निर्मीती 

 

वायूप्रदुषणाचाही स्त्रोत
देवनार डम्पिंग ग्राऊंडमध्ये 1927 पासून कचरा टाकला जात आहे. पालिकेच्या एका अभ्यासानुसार येथे 127 लाख टन कचरा जमा आहे. दर तासाला 5983 घनमीटर वायू येथून उत्सर्जित होतो. त्यात ज्वलनशील मिथेनसह कार्बनडाय ऑक्साईड मोठ्या प्रमाणात असतो.

--------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

देवनार पुन्हा धुमसणार! कचऱ्यावरून मुंबई पालिकेत पुन्हा रणकंदन; वादानंतर सुधारित हजार कोटींचा प्रस्ताव मुंबई : देवनार डम्पिंगवरील 600 मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याबाबत 1 हजार 20 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावावरुन वर्षाच्या सुरवातीलाच पालिकेत वाद निर्माण झाला होता. त्यामुळे सुधारीत प्रस्तावावरुनही महापालिकेत राजकारण रंगणार आहे. निम्म्या हृदयविकार रुग्णांनी तातडीचे उपचार टाळले; अभ्यासातून माहिती समोर! देवनार येथे रोज 600 मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया करुन वीज निर्मिती करण्याचा प्रस्ताव फेब्रुवारी महिन्यात प्रशासनाने स्थायी समितीसमोर मांडला होता. त्यावेळी शिवसेनेने उपसुचना मांडून दुसऱ्या क्रमाकांची कमी किंमत सादर केलेल्या कंत्राटदाराला 1291 कोटी रुपयांचा ठेका दिला होता. यावेळी प्रशासनाने त्यांना हव्या असलेल्या कंत्राटदाराला ठेका देणासाठी निविदा प्रक्रियेत फेरफार केल्याचा आरोप केला होता. मात्र, नंतर हा प्रस्तावही रद्द करण्यात आला. आता महापालिका प्रशासन सुधारित प्रस्ताव तयार करत आहे. या प्रस्तावाला प्रशासकिय मान्यता घेऊन तो स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात येईल. प्रस्ताबाबचे काम अंतिम टप्प्यात आहे, असे अतिरिक्त आयुक्त सुरेश ककानी यांनी सांगितले. तर, शिवसेना महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घालेल'; संजय राऊतांची कडक शब्दात टीका 25 वर्षांसाठी हे काम सुरु राहाणार आहे. पहिल्या टप्प्यात रोज 600 मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येईल. त्यानंतर दोन 1200 मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारण्यात येतील. असे एकूण 3000 मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प असतील, असे पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.  देवनार डम्पिंग ग्राऊंडवर 80 वर्षांहून अधिक काळापासून कचरा टकला जात आहे. आता या डंपिंगची क्षमता संपली असून अनेक वेळा भीषण आगीही लागल्या आहेत. त्यामुळे पालिकेतर्फे हे प्रकल्प राबवले जात आहे. मुंबई - पुणे - मुंबई एक्स्प्रेस कधी सुरू होणार? रेल्वे प्रशासनाकडून मिळतेय ही माहिती असा आहे प्रकल्प - रोज 600 मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया   - 10 मेगावॅट विजेची निर्मीती  - भविष्यात 3000 मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया  -  त्याद्वारे 30 ते 35 मेगावॅट विजेची निर्मीती    वायूप्रदुषणाचाही स्त्रोत देवनार डम्पिंग ग्राऊंडमध्ये 1927 पासून कचरा टाकला जात आहे. पालिकेच्या एका अभ्यासानुसार येथे 127 लाख टन कचरा जमा आहे. दर तासाला 5983 घनमीटर वायू येथून उत्सर्जित होतो. त्यात ज्वलनशील मिथेनसह कार्बनडाय ऑक्साईड मोठ्या प्रमाणात असतो. -------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/32YQDXN
Read More
बापरे! कोरोनाबळींवर अंत्यसंस्कारानंतर दहनघाटांवर मोकळ्या जागेतच फेकल्या पीपीई किट

नागपूर :  कोरोनाबळींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी देण्यात आलेल्या पीपीई किट कर्मचाऱ्यांनी दहनघाटावरील मोकळ्या जागेतच फेकल्याची धक्कादायक बाब तीन झोनमध्ये उघडकीस आली. पीपीई किटचा वापर केल्यानंतर त्याची योग्य विल्हेवाट लावण्याच्या निर्देशाकडे केलेले दुर्लक्ष तीन स्वच्छता अधिकाऱ्यांना प्रत्येकी एक हजार रुपयांत पडलेच, शिवाय २४ तासांत प्रशासनाकडे स्पष्टीकरण सादर करावे लागणार आहे.

शहरात कोरोनाबळींची संख्या वाढली असून दररोज दहनघाटांवर त्यांचे पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जात आहे. कोरोनाबळींच्या पार्थिवावर महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार केले जाते. अंत्यसंस्काराच्या वेळी सफाई कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या झोन अधिकाऱ्यांकडून पीपीई किट दिली जाते.

अंत्यसंस्कारानंतर पीपीई किटची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जात आहे की नाही, याबाबतची जबाबदारी झोनच्या स्वच्छता अधिकाऱ्यांना दिली आहे. परंतु नुकताच गांधीबाग, लक्ष्मीनगर व नेहरुनगर झोनमध्ये दहनघाटांवर अंत्यसंस्कार केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी पीपीई किट मोकळ्या जागेत फेकून दिल्याचे प्रकरण उघडीस आले.

कोरोनाबळीचे पार्थिवातून कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी पीपीई किट निर्जंतुकीकरण करून घाटावर उपलब्ध असलेल्या कॅरिबॅग, डस्टबिन किंवा कंटेनरमध्ये टाकण्याचे स्पष्ट निर्देश आहे. परंतु काही कर्मचाऱ्यांनी त्या उघड्यावर फेकल्याप्रकणी आयुक्तांनी संताप व्यक्त केला. आयुक्त घनकचरा व्यवस्थापन विभागाला कर्मचाऱ्यांवर नियंत्रण राखण्याची जबाबदारी असलेल्या तिन्ही झोनच्या स्वच्छता अधिकाऱ्यांना प्रत्येकी एक हजार रुपये दंड ठोठावण्याचे निर्देश दिले.

कोण करीत आहे कोरोनाबाधितांच्या जीवांशी खेळ? वाचा सविस्तर

एवढेच नव्हे तर त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्याचे निर्देश दिले. घनकचरा व्यवस्थापन विभागाने लक्ष्मीनगर झोन, नेहरुनगर झोन आणि गांधीबाग झोनचे स्वच्छता अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस दिला. २४ तासाच्या आत स्पष्टीकरण न दिल्यास प्रशासकीय कार्यवाही सुद्धा प्रस्तावित करण्यात येईल, असेही घनकचरा व्यवस्थापन विभागाने बजावले.

शववाहीनीवर मृत शरीर उचलण्यासाठी कार्यरत असलेल्या कर्मचा-यांना पीपीई किटची विल्हेवाट करण्यासंबंधी निर्देशाचे पालन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. दहनघाटांवर पीपीई किट सॅनिटाईज करुन इतरत्र ठिकाणी न टाकता घाटावर उपलब्ध असलेल्या कॅरिबाग, डस्टबिंन किंवा कंटेनर मध्येच टाकावी, असेही निर्देश देण्यात आले.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

बापरे! कोरोनाबळींवर अंत्यसंस्कारानंतर दहनघाटांवर मोकळ्या जागेतच फेकल्या पीपीई किट नागपूर :  कोरोनाबळींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी देण्यात आलेल्या पीपीई किट कर्मचाऱ्यांनी दहनघाटावरील मोकळ्या जागेतच फेकल्याची धक्कादायक बाब तीन झोनमध्ये उघडकीस आली. पीपीई किटचा वापर केल्यानंतर त्याची योग्य विल्हेवाट लावण्याच्या निर्देशाकडे केलेले दुर्लक्ष तीन स्वच्छता अधिकाऱ्यांना प्रत्येकी एक हजार रुपयांत पडलेच, शिवाय २४ तासांत प्रशासनाकडे स्पष्टीकरण सादर करावे लागणार आहे. शहरात कोरोनाबळींची संख्या वाढली असून दररोज दहनघाटांवर त्यांचे पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जात आहे. कोरोनाबळींच्या पार्थिवावर महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार केले जाते. अंत्यसंस्काराच्या वेळी सफाई कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या झोन अधिकाऱ्यांकडून पीपीई किट दिली जाते. अंत्यसंस्कारानंतर पीपीई किटची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जात आहे की नाही, याबाबतची जबाबदारी झोनच्या स्वच्छता अधिकाऱ्यांना दिली आहे. परंतु नुकताच गांधीबाग, लक्ष्मीनगर व नेहरुनगर झोनमध्ये दहनघाटांवर अंत्यसंस्कार केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी पीपीई किट मोकळ्या जागेत फेकून दिल्याचे प्रकरण उघडीस आले. कोरोनाबळीचे पार्थिवातून कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी पीपीई किट निर्जंतुकीकरण करून घाटावर उपलब्ध असलेल्या कॅरिबॅग, डस्टबिन किंवा कंटेनरमध्ये टाकण्याचे स्पष्ट निर्देश आहे. परंतु काही कर्मचाऱ्यांनी त्या उघड्यावर फेकल्याप्रकणी आयुक्तांनी संताप व्यक्त केला. आयुक्त घनकचरा व्यवस्थापन विभागाला कर्मचाऱ्यांवर नियंत्रण राखण्याची जबाबदारी असलेल्या तिन्ही झोनच्या स्वच्छता अधिकाऱ्यांना प्रत्येकी एक हजार रुपये दंड ठोठावण्याचे निर्देश दिले. कोण करीत आहे कोरोनाबाधितांच्या जीवांशी खेळ? वाचा सविस्तर एवढेच नव्हे तर त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्याचे निर्देश दिले. घनकचरा व्यवस्थापन विभागाने लक्ष्मीनगर झोन, नेहरुनगर झोन आणि गांधीबाग झोनचे स्वच्छता अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस दिला. २४ तासाच्या आत स्पष्टीकरण न दिल्यास प्रशासकीय कार्यवाही सुद्धा प्रस्तावित करण्यात येईल, असेही घनकचरा व्यवस्थापन विभागाने बजावले. शववाहीनीवर मृत शरीर उचलण्यासाठी कार्यरत असलेल्या कर्मचा-यांना पीपीई किटची विल्हेवाट करण्यासंबंधी निर्देशाचे पालन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. दहनघाटांवर पीपीई किट सॅनिटाईज करुन इतरत्र ठिकाणी न टाकता घाटावर उपलब्ध असलेल्या कॅरिबाग, डस्टबिंन किंवा कंटेनर मध्येच टाकावी, असेही निर्देश देण्यात आले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3brIA9M
Read More
कोस्टल रोडसाठी विना परवानगी भरावामुळे BMC अडचणीत; सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

मुंबई : मुंबई महापालिकेने सागरी किनारा संरक्षण कायद्याअंतर्गत सुमद्रात 90 हेक्टर भराव टाकण्याची परवानगी घेतली होती. मात्र, आता 6 हेक्टर अतिरिक्त भराव टाकण्यास सुरवात केली आहे, असा आरोप करणाऱ्या याचिकेवर मंगळवारी (ता.8) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

क्रॉफर्ड मार्केट अपघात प्रकरण; चालकाच्या मानसिक स्थितीची तपासणी; परवाना रद्द करण्याबाबत पोलिसांची विनंती

महापालिकेने ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पर्यावरण मंत्रालयाने 96 हेक्टर समुद्रात भराव टाकण्यास परवानगी दिल्याचा दावा केला होता. मात्र, पालिकेने फक्त 90 हेक्टर भरावाची परवानगी घेतली होती, असे याचिकाकर्त्या श्वेता वाघ यांनी सांगितले आहे. पालिकेच्या नकाशाची तुलना केल्यावर 90 हेक्टर समुद्रात भरावाची परवानगी असल्याचे स्पष्ट होते. तसे, आम्ही सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातही नमुद आहे, असे वाघ यांनी म्हटले आहे. याप्रकरणी पालिकेने आज नवे प्रतिज्ञापत्र सादर केले असून त्यात हा भराव नसून लाटांपासून आणि भरतीपासून संरक्षण होण्यासाठी संरक्षक भिंतीसदृष्य बांधकाम असल्याचे म्हटले आहे, अशी माहिती वाघ यांनी दिली. मात्र, या बांधकामासाठी भराव टाकावाच लागणार असून हे भराव टाकण्याचे कामही सुरु असल्याचा दावा श्वेता वाघ यांनी केला आहे. याबाबत माहिती घेण्यासाठी पालिकेचे उपायुक्त राजिव कुकनूर यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही.

हात प्रत्यारोपणानंतर मोनिकाच्या प्रकृतीत सुधारणा; फिजिओथेरपी सुरू करणार

आतापर्यंत 52 हेक्टर भराव
मुंबई महापालिका मरीन लाईन्स ते वरळी सागरी सेतू पर्यंत सुमारे 10 किलोटरचा कोस्टल रोड बांधत आहे. त्यासाठी आतापर्यंत 52.35 हेक्टर समुद्रात भराव टाकण्यात आला आहे. तर अजून 44.16 हेक्टर समुद्रात भराव टाकणे प्रस्तावित आहे.

-------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कोस्टल रोडसाठी विना परवानगी भरावामुळे BMC अडचणीत; सर्वोच्च न्यायालयात सुनावणी मुंबई : मुंबई महापालिकेने सागरी किनारा संरक्षण कायद्याअंतर्गत सुमद्रात 90 हेक्टर भराव टाकण्याची परवानगी घेतली होती. मात्र, आता 6 हेक्टर अतिरिक्त भराव टाकण्यास सुरवात केली आहे, असा आरोप करणाऱ्या याचिकेवर मंगळवारी (ता.8) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. क्रॉफर्ड मार्केट अपघात प्रकरण; चालकाच्या मानसिक स्थितीची तपासणी; परवाना रद्द करण्याबाबत पोलिसांची विनंती महापालिकेने ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पर्यावरण मंत्रालयाने 96 हेक्टर समुद्रात भराव टाकण्यास परवानगी दिल्याचा दावा केला होता. मात्र, पालिकेने फक्त 90 हेक्टर भरावाची परवानगी घेतली होती, असे याचिकाकर्त्या श्वेता वाघ यांनी सांगितले आहे. पालिकेच्या नकाशाची तुलना केल्यावर 90 हेक्टर समुद्रात भरावाची परवानगी असल्याचे स्पष्ट होते. तसे, आम्ही सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातही नमुद आहे, असे वाघ यांनी म्हटले आहे. याप्रकरणी पालिकेने आज नवे प्रतिज्ञापत्र सादर केले असून त्यात हा भराव नसून लाटांपासून आणि भरतीपासून संरक्षण होण्यासाठी संरक्षक भिंतीसदृष्य बांधकाम असल्याचे म्हटले आहे, अशी माहिती वाघ यांनी दिली. मात्र, या बांधकामासाठी भराव टाकावाच लागणार असून हे भराव टाकण्याचे कामही सुरु असल्याचा दावा श्वेता वाघ यांनी केला आहे. याबाबत माहिती घेण्यासाठी पालिकेचे उपायुक्त राजिव कुकनूर यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही. हात प्रत्यारोपणानंतर मोनिकाच्या प्रकृतीत सुधारणा; फिजिओथेरपी सुरू करणार आतापर्यंत 52 हेक्टर भराव मुंबई महापालिका मरीन लाईन्स ते वरळी सागरी सेतू पर्यंत सुमारे 10 किलोटरचा कोस्टल रोड बांधत आहे. त्यासाठी आतापर्यंत 52.35 हेक्टर समुद्रात भराव टाकण्यात आला आहे. तर अजून 44.16 हेक्टर समुद्रात भराव टाकणे प्रस्तावित आहे. ------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3gYKFeI
Read More
तळेगावात कोरोनाबाधिताच्या नातेवाइकांची लूट; रुग्णवाहिका चालकांकडून मनमानीपणा

तळेगाव स्टेशन - तळेगावात शासकीय अथवा सेवाभावी संस्थेची शववाहिनी उपलब्ध होत नसल्याने कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या मृतदेहांची हेंडसाळ होत आहे. तसेच अंत्यसंस्कारासाठी नेण्यासाठी नातेवाइकांसह आरोग्य सेवकांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे. मृतदेह नेण्यासाठी खासगी रुग्णवाहिका चालकांकडून अव्वाच्या सव्वा दर आकारून पैशांची लूट केली जात आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मावळातील कोरोनाबाधितांची संख्येने दोन हजारांचा टप्पा पार केला असून, 80 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. बहुतांश कोविड हॉस्पिटल तळेगाव आणि सोमाटणे फाटा परिसरात आहेत. मावळातील एकमेव तळेगावातील बनेश्वर स्मशानभूमीतील गॅस शवदाहिनीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे अंत्यसंस्कार केले जातात. रुग्णवाहिकेत मृतदेह नेणे वैद्यकीय दृष्टीने धोकादायक आहे. मात्र, तळेगाव शहर परिसरात नगर परिषद अथवा कोणत्याही सेवाभावी संस्थेची शववाहिनी अद्याप उपलब्ध नाही. त्यामुळे थेट लोणावळा येथील सत्यनारायण चॅरिटेबल ट्रस्टची शववाहिनी बोलवावी लागते. त्यासाठी किमान एक तास तरी जातो. तोपर्यंत स्मशानभूमीतील आरोग्य सेवकांसह रुग्णांच्या नातेवाइकांना ताटकळत थांबावे लागते अथवा मृतदेह शवागारात ठेवावा लागतो. 

मावळात आज 26 नवे पॉझिटिव्ह, तर तळेगावात एकूण रुग्णांचा आकडा सर्वाधिक

रुग्णवाहिका चालकांचा मनमानीपणा 
सोमाटणे अथवा तळेगाव स्टेशनच्या कोविड हॉस्पिटलमधून मृतदेह नेण्यासाठी अवघ्या दोन-तीन किलोमीटरसाठी मनमानी पद्धतीने दोन ते तीन हजार रुपये आकारतात. गॅस शवदाहिनीत अगोदरचा मृतदेह जळत असल्यास प्रतीक्षा करावी लागल्यास तासाला किमान पाचशे रुपये हॉल्टिंग चार्ज मृताच्या नातेवाइकांना आकारला जातो. मध्यंतरी एका मृतदेहाला रात्रभर ठेवण्यासाठी एका रुग्णवाहिका चालकाने संबंधित नातेवाइकांकडून तब्बल सहा हजार रुपये उकळल्याचे समजते. कोरोना रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठीही खासगी रुग्णवाहिकाचालक मनमानी पद्धतीने पैसे आकारत आहेत. पैशांवरून आपत्कालीन प्रसंगी रुग्णांना सेवा नाकारण्याचे प्रकारही घडत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्यादृष्टीने मृतदेह आणि नातेवाइकांची हेळसांड थांबविण्यासाठी मावळ तालुका आरोग्य विभाग अथवा तळेगाव दाभाडे नगरपरिषद आरोग्य विभागाने किमान एक शववाहिनी युद्धपातळीवर उपलब्ध करून देण्याची नागरिकांची मागणी आहे. 

जम्बो रुग्णालयांची पिंपरी महापौरांकडून पाहणी; अधिकाऱ्यांना केल्या सूचना
 
सत्यनारायण मंदिर ट्रस्टची निष्काम सेवा 
लोणावळा येथील सत्यनारायण मंदिर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे कोरोना महामारीच्या काळात रुग्णालयातून कॉल येताच तत्परतेने कोणतेही शुल्क न आकारता कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृतदेहांसाठी विनामूल्य शववाहिनी उपलब्ध करून दिली जात आहे. चालकास पीपीई कीट तळेगाव नगर परिषदेकडून उपलब्ध करून देण्यात येते. ट्रस्टच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गैरव्यवहाराचा ठपका

'कोरोना रुग्णांसाठी स्वतंत्र शववाहिनी उपलब्ध करून देण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांच्याशी बोलून प्रयत्न करणार आहे.'' 
- डॉ. चंद्रकांत लोहारे, आरोग्य अधिकारी 

"कोरोना रुग्णांना रुग्णालयात पोचवण्यासाठी रुग्णवाहिका आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा अंत्यविधी करण्यासाठी शववाहिनी वेळेत उपलब्ध न झाल्याने रुग्णांसह नातेवाइकांचे हाल होत आहेत. प्रशासनाने रुग्णवाहिका आणि शववाहिनी उपलब्ध करून द्यावी अथवा रुग्णांना लुटणाऱ्या खासगी रुग्णवाहिकांना दर ठरवून द्यावेत. जेणेकरून सामान्यांची लूट थांबेल.'' 
- कोरोना रुग्णाचा नातेवाईक

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

तळेगावात कोरोनाबाधिताच्या नातेवाइकांची लूट; रुग्णवाहिका चालकांकडून मनमानीपणा तळेगाव स्टेशन - तळेगावात शासकीय अथवा सेवाभावी संस्थेची शववाहिनी उपलब्ध होत नसल्याने कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या मृतदेहांची हेंडसाळ होत आहे. तसेच अंत्यसंस्कारासाठी नेण्यासाठी नातेवाइकांसह आरोग्य सेवकांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे. मृतदेह नेण्यासाठी खासगी रुग्णवाहिका चालकांकडून अव्वाच्या सव्वा दर आकारून पैशांची लूट केली जात आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा मावळातील कोरोनाबाधितांची संख्येने दोन हजारांचा टप्पा पार केला असून, 80 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. बहुतांश कोविड हॉस्पिटल तळेगाव आणि सोमाटणे फाटा परिसरात आहेत. मावळातील एकमेव तळेगावातील बनेश्वर स्मशानभूमीतील गॅस शवदाहिनीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे अंत्यसंस्कार केले जातात. रुग्णवाहिकेत मृतदेह नेणे वैद्यकीय दृष्टीने धोकादायक आहे. मात्र, तळेगाव शहर परिसरात नगर परिषद अथवा कोणत्याही सेवाभावी संस्थेची शववाहिनी अद्याप उपलब्ध नाही. त्यामुळे थेट लोणावळा येथील सत्यनारायण चॅरिटेबल ट्रस्टची शववाहिनी बोलवावी लागते. त्यासाठी किमान एक तास तरी जातो. तोपर्यंत स्मशानभूमीतील आरोग्य सेवकांसह रुग्णांच्या नातेवाइकांना ताटकळत थांबावे लागते अथवा मृतदेह शवागारात ठेवावा लागतो.  मावळात आज 26 नवे पॉझिटिव्ह, तर तळेगावात एकूण रुग्णांचा आकडा सर्वाधिक रुग्णवाहिका चालकांचा मनमानीपणा  सोमाटणे अथवा तळेगाव स्टेशनच्या कोविड हॉस्पिटलमधून मृतदेह नेण्यासाठी अवघ्या दोन-तीन किलोमीटरसाठी मनमानी पद्धतीने दोन ते तीन हजार रुपये आकारतात. गॅस शवदाहिनीत अगोदरचा मृतदेह जळत असल्यास प्रतीक्षा करावी लागल्यास तासाला किमान पाचशे रुपये हॉल्टिंग चार्ज मृताच्या नातेवाइकांना आकारला जातो. मध्यंतरी एका मृतदेहाला रात्रभर ठेवण्यासाठी एका रुग्णवाहिका चालकाने संबंधित नातेवाइकांकडून तब्बल सहा हजार रुपये उकळल्याचे समजते. कोरोना रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठीही खासगी रुग्णवाहिकाचालक मनमानी पद्धतीने पैसे आकारत आहेत. पैशांवरून आपत्कालीन प्रसंगी रुग्णांना सेवा नाकारण्याचे प्रकारही घडत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्यादृष्टीने मृतदेह आणि नातेवाइकांची हेळसांड थांबविण्यासाठी मावळ तालुका आरोग्य विभाग अथवा तळेगाव दाभाडे नगरपरिषद आरोग्य विभागाने किमान एक शववाहिनी युद्धपातळीवर उपलब्ध करून देण्याची नागरिकांची मागणी आहे.  जम्बो रुग्णालयांची पिंपरी महापौरांकडून पाहणी; अधिकाऱ्यांना केल्या सूचना   सत्यनारायण मंदिर ट्रस्टची निष्काम सेवा  लोणावळा येथील सत्यनारायण मंदिर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे कोरोना महामारीच्या काळात रुग्णालयातून कॉल येताच तत्परतेने कोणतेही शुल्क न आकारता कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृतदेहांसाठी विनामूल्य शववाहिनी उपलब्ध करून दिली जात आहे. चालकास पीपीई कीट तळेगाव नगर परिषदेकडून उपलब्ध करून देण्यात येते. ट्रस्टच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.  - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गैरव्यवहाराचा ठपका 'कोरोना रुग्णांसाठी स्वतंत्र शववाहिनी उपलब्ध करून देण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांच्याशी बोलून प्रयत्न करणार आहे.''  - डॉ. चंद्रकांत लोहारे, आरोग्य अधिकारी  "कोरोना रुग्णांना रुग्णालयात पोचवण्यासाठी रुग्णवाहिका आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा अंत्यविधी करण्यासाठी शववाहिनी वेळेत उपलब्ध न झाल्याने रुग्णांसह नातेवाइकांचे हाल होत आहेत. प्रशासनाने रुग्णवाहिका आणि शववाहिनी उपलब्ध करून द्यावी अथवा रुग्णांना लुटणाऱ्या खासगी रुग्णवाहिकांना दर ठरवून द्यावेत. जेणेकरून सामान्यांची लूट थांबेल.''  - कोरोना रुग्णाचा नातेवाईक Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ER6mQY
Read More
परप्रांतीय मूळ गावात गेल्याने भाड्याची घरे रिकामी; स्थानिकांना मोठा आर्थिक फटका 

पनवेल : कोरोना काळात रोजगार बुडाल्याने परप्रांतीय कामगार मोठ्या संख्येने त्यांच्या मूळ गावी गेले आहेत. त्यामुळे ते भाड्याने राहत असलेली घरे रिकामी आहेत. त्याचा मोठा आर्थिक फटका नवी मुंबई, पनवेल आणि उरण परिसरातील स्थानिकांना बसला आहे. सध्या सुमारे 50 टक्के खोल्या रिकाम्या आहेत. 

दिलासा! पाच हजार कोरोनामुक्त 80 वर्षांहून अधिक वयाचे; भीती न बाळगण्याचे आरोग्यमंत्र्यांचे आवाहन

नवी मुंबई, पनवेल आणि उरण परिसरात असलेल्या उद्योग-धंद्यांमुळे या ठिकाणी उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधीचा फायदा मोठ्या संख्येने परप्रांतीय कामगार या भागात आले आहेत. त्यांच्या वास्तव्यासाठी या भागातील स्थानिकांनी ठिकठिकाणी चाळी बांधून स्वस्त आणि परवडतील अशा भाड्यात खोल्या उपलब्ध करून दिल्या आहेत. यामुळे स्थानिकांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह भाड्यापोटी मिळणाऱ्या रकमेतून होतो; परंतु कोरोनामुळे परप्रांतीय कामगार त्यांच्या मूळ गावी गेल्याने हे स्थानिक आर्थिक संकटात सापडले आहेत. 

 

तळोजा आणि नवी मुंबईतील औद्योगिक क्षेत्र, तसेच उरण परिसरातील बंदरांवर आधारित उद्योगांमुळे रोजगारासाठी लाखोंच्या संख्येने परप्रांतीय कामगार या भागात राहतात. सध्या 50 टक्के पेक्षा अधिक खोल्या रिकाम्या आहेत. 
- कमलाकर पाटील, रहिवाशी. 

 

अनलॉक 4.0 मुळे अपेक्षा 
राज्य सरकारने जाहीर केलेल्या अनलॉक 4.0 मुळे काही प्रमाणात उद्योग सुरू होत असल्याने परप्रांतीय कामगार पुन्हा येत आहेत. त्यामुळे भाड्याच्या खोल्या पुन्हा भरू लागतील, अशी अपेक्षा आहे. 
- प्रल्हाद चौधरी, खिडूकपाडा. 

 

नवी मुंबई, पनवेल आणि उरण परिसरातील 6 हजार ते 20 हजारांपर्यंतच्या भाड्याची घरे मिळत आहेत. या परिसरातील ग्रामीण भागात 3 हजारांपासून घरे मिळतात. त्यामुळे आर्थिक गणिते जुळवण्याच्या उद्देशाने परप्रांतीय कामगार ग्रामीण भागातील चाळीत भाड्याने घर घेतात. 
- अरुण मिश्रा, परप्रांतीय कामगार.

----------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

परप्रांतीय मूळ गावात गेल्याने भाड्याची घरे रिकामी; स्थानिकांना मोठा आर्थिक फटका  पनवेल : कोरोना काळात रोजगार बुडाल्याने परप्रांतीय कामगार मोठ्या संख्येने त्यांच्या मूळ गावी गेले आहेत. त्यामुळे ते भाड्याने राहत असलेली घरे रिकामी आहेत. त्याचा मोठा आर्थिक फटका नवी मुंबई, पनवेल आणि उरण परिसरातील स्थानिकांना बसला आहे. सध्या सुमारे 50 टक्के खोल्या रिकाम्या आहेत.  दिलासा! पाच हजार कोरोनामुक्त 80 वर्षांहून अधिक वयाचे; भीती न बाळगण्याचे आरोग्यमंत्र्यांचे आवाहन नवी मुंबई, पनवेल आणि उरण परिसरात असलेल्या उद्योग-धंद्यांमुळे या ठिकाणी उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधीचा फायदा मोठ्या संख्येने परप्रांतीय कामगार या भागात आले आहेत. त्यांच्या वास्तव्यासाठी या भागातील स्थानिकांनी ठिकठिकाणी चाळी बांधून स्वस्त आणि परवडतील अशा भाड्यात खोल्या उपलब्ध करून दिल्या आहेत. यामुळे स्थानिकांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह भाड्यापोटी मिळणाऱ्या रकमेतून होतो; परंतु कोरोनामुळे परप्रांतीय कामगार त्यांच्या मूळ गावी गेल्याने हे स्थानिक आर्थिक संकटात सापडले आहेत.    तळोजा आणि नवी मुंबईतील औद्योगिक क्षेत्र, तसेच उरण परिसरातील बंदरांवर आधारित उद्योगांमुळे रोजगारासाठी लाखोंच्या संख्येने परप्रांतीय कामगार या भागात राहतात. सध्या 50 टक्के पेक्षा अधिक खोल्या रिकाम्या आहेत.  - कमलाकर पाटील, रहिवाशी.    अनलॉक 4.0 मुळे अपेक्षा  राज्य सरकारने जाहीर केलेल्या अनलॉक 4.0 मुळे काही प्रमाणात उद्योग सुरू होत असल्याने परप्रांतीय कामगार पुन्हा येत आहेत. त्यामुळे भाड्याच्या खोल्या पुन्हा भरू लागतील, अशी अपेक्षा आहे.  - प्रल्हाद चौधरी, खिडूकपाडा.    नवी मुंबई, पनवेल आणि उरण परिसरातील 6 हजार ते 20 हजारांपर्यंतच्या भाड्याची घरे मिळत आहेत. या परिसरातील ग्रामीण भागात 3 हजारांपासून घरे मिळतात. त्यामुळे आर्थिक गणिते जुळवण्याच्या उद्देशाने परप्रांतीय कामगार ग्रामीण भागातील चाळीत भाड्याने घर घेतात.  - अरुण मिश्रा, परप्रांतीय कामगार. ---------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/356HSO9
Read More
वुमन हेल्थ : गरोदरपणातली गुंतागुंत

माता किंवा गर्भ किंवा दोघांनाही गरोदरपणाच्या काळात किंवा जन्माच्या वेळी गुंतागुंतीचा धोका उद्भवतो. अशा स्थितीला ‘हाय रिस्क प्रेग्नन्सी’ म्हणतात. अशा स्थितीचे तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमकडून व्यवस्थापन केले जाते, ज्यामुळे चांगले परिणाम दिसून येऊ शकतात. गरोदरपणाच्या आधी उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारख्या आजाराचा वैद्यकीय इतिहास, आधीच्या गर्भधारणेवेळेस उद्‍भवलेली गुंतागुंत किंवा गरोदरपणात उद्भवलेल्या स्थिती ‘हाय रिस्क प्रेग्नन्सी’ला कारणीभूत ठरू शकतात. याचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी व चांगले परिणाम दिसून येण्यासाठी लवकर निदान होणे गरजेचे आहे आणि त्यासाठी जागरुकता वाढवणे महत्त्वाचे ठरेल.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

1) मातेचे वय
गर्भवती स्त्रीचे वय कमी असेल (१८ पेक्षा कमी), तर माता आणि बाळ या दोघांसाठी धोकादायक ठरू शकते. २० ते २४ वर्षे वयोगटातील महिलांपेक्षा कमी वयाच्या महिलांना एक्लॅम्पसिया, प्युर्पेरल एंडोमेट्रायटिस आणि सिस्टिमिक  इन्फेक्शन्सची उच्च जोखीम असते. नवजात बालकाचे वजन कमी असणे, मुदतीपूर्व प्रसुती आणि नवजात बालकांमध्ये गुंतागुंत अशा गंभीर अवस्थेचा धोका निर्माण होऊ शकतो, तर दुसरीकडे मातेचे वय ३५ पेक्षा जास्त असेल, तर गर्भाच्या वाढीस अडथळे निर्माण होणे, सिझेरियनची जोखीम, मुदतपूर्व जन्म, जन्मजात दोष, गरोदरपणात मधुमेह, उच्च रक्तदाब, प्रीक्लेम्पसिया यासारख्या विविध  गुंतागुंतीची जोखमी असतात. 

2) गरोदरपणाच्या आधी असलेले आजार 
गरोदरपणाआधी उच्च रक्तदाब, मधुमेह, लैंगिक आजार, मूत्रपिंडाचे आजार, स्वयंप्रतिकार रोग (ऑटोईम्युन), थायरॉईड यांसारखे आजार असतील, तर माता आणि नवजात बालकांमध्ये गुंतागुंत होण्याची जोखीम असू शकते. 

3) गरोदरपणात उद्‍भवलेली वैद्यकीय स्थिती 
गरोदरपणात मधुमेह, गर्भाशयातील गुंतागुंत- उदाहरणार्थ, प्लासेंटा प्रिव्हिया, पॉलीहायड्रॅमनिऑस (स्वरक्षणात्मक द्रव प्रमाणाबाहेर जमा होणे) अशा प्रकारची स्थिती निर्माण झाल्यास जोखीम वाढते. 

4) लठ्ठपणा 
लठ्ठपणामुळे  गर्भधारणेच्या चांगल्या परिणामांवर विपरीत प्रभाव पडू शकतो. 

5) चुकीची जीवनशैली
मद्यपान, तंबाखू, धूम्रपान सेवन यामुळे गर्भाची जोखीम वाढू शकते. मुदतपूर्व जन्म, जन्मजात दोष, किंवा बाळाच्या आरोग्याला धोका उद्‍भवू शकतो. 

हाय रिस्क प्रेग्नन्सी टाळण्यासाठी जागरुक राहणे गरजेचे आहे. आपल्याला कुठले आजार आधीपासून असतील, तर गरोदर होण्याचा निर्णय घेण्याआधी आपल्या डॉक्टरांशी संवाद साधा. ते आपल्याला औषधांचे प्रमाण कमी-जास्त करून देऊ शकतात; तसेच संभाव्य  जोखमींबाबत सांगू शकतात. त्यानंतर गरोदरपणाच्या काळात नियमित देखरेखीकरिता विविध तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तसेच धूम्रपान, मद्यपानासारख्या चुकीच्या सवयी कटाक्षाने टाळा. 

हाय रिस्क प्रेगन्सीचे निदान करण्यासाठी डॉक्टर तुमच्या वैद्यकीय इतिहासाची सखोल माहिती घेतील. तुमची सध्याची वैद्यकीय स्थिती बघता अल्ट्रासाउंड चाचणी, विविध लॅब चाचण्यांसाठी सल्ला देतील. योग्य वेळेस संभाव्य जोखीमांचे निदान झाल्यास याचे प्रभावीपणे व्यवस्थापन करता येते. प्रारंभिक आणि नियमित प्रसुतीपूर्व काळजीमुळे अनेक स्त्रियांना निरोगी प्रसुतीस मदत होते. हे सगळे करत असताना आपल्या मानसिक आरोग्याकडेदेखील दुर्लक्ष करू नये. हा काळ एक आनंददायी प्रवासासारखा असतो आणि यासाठी सर्व कुटुंबाने एकत्रितरित्या भागीदारी करत हा आनंद द्विगुणित करणे गरजेचे आहे.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

वुमन हेल्थ : गरोदरपणातली गुंतागुंत माता किंवा गर्भ किंवा दोघांनाही गरोदरपणाच्या काळात किंवा जन्माच्या वेळी गुंतागुंतीचा धोका उद्भवतो. अशा स्थितीला ‘हाय रिस्क प्रेग्नन्सी’ म्हणतात. अशा स्थितीचे तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमकडून व्यवस्थापन केले जाते, ज्यामुळे चांगले परिणाम दिसून येऊ शकतात. गरोदरपणाच्या आधी उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारख्या आजाराचा वैद्यकीय इतिहास, आधीच्या गर्भधारणेवेळेस उद्‍भवलेली गुंतागुंत किंवा गरोदरपणात उद्भवलेल्या स्थिती ‘हाय रिस्क प्रेग्नन्सी’ला कारणीभूत ठरू शकतात. याचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी व चांगले परिणाम दिसून येण्यासाठी लवकर निदान होणे गरजेचे आहे आणि त्यासाठी जागरुकता वाढवणे महत्त्वाचे ठरेल. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 1) मातेचे वय गर्भवती स्त्रीचे वय कमी असेल (१८ पेक्षा कमी), तर माता आणि बाळ या दोघांसाठी धोकादायक ठरू शकते. २० ते २४ वर्षे वयोगटातील महिलांपेक्षा कमी वयाच्या महिलांना एक्लॅम्पसिया, प्युर्पेरल एंडोमेट्रायटिस आणि सिस्टिमिक  इन्फेक्शन्सची उच्च जोखीम असते. नवजात बालकाचे वजन कमी असणे, मुदतीपूर्व प्रसुती आणि नवजात बालकांमध्ये गुंतागुंत अशा गंभीर अवस्थेचा धोका निर्माण होऊ शकतो, तर दुसरीकडे मातेचे वय ३५ पेक्षा जास्त असेल, तर गर्भाच्या वाढीस अडथळे निर्माण होणे, सिझेरियनची जोखीम, मुदतपूर्व जन्म, जन्मजात दोष, गरोदरपणात मधुमेह, उच्च रक्तदाब, प्रीक्लेम्पसिया यासारख्या विविध  गुंतागुंतीची जोखमी असतात.  2) गरोदरपणाच्या आधी असलेले आजार  गरोदरपणाआधी उच्च रक्तदाब, मधुमेह, लैंगिक आजार, मूत्रपिंडाचे आजार, स्वयंप्रतिकार रोग (ऑटोईम्युन), थायरॉईड यांसारखे आजार असतील, तर माता आणि नवजात बालकांमध्ये गुंतागुंत होण्याची जोखीम असू शकते.  3) गरोदरपणात उद्‍भवलेली वैद्यकीय स्थिती  गरोदरपणात मधुमेह, गर्भाशयातील गुंतागुंत- उदाहरणार्थ, प्लासेंटा प्रिव्हिया, पॉलीहायड्रॅमनिऑस (स्वरक्षणात्मक द्रव प्रमाणाबाहेर जमा होणे) अशा प्रकारची स्थिती निर्माण झाल्यास जोखीम वाढते.  4) लठ्ठपणा  लठ्ठपणामुळे  गर्भधारणेच्या चांगल्या परिणामांवर विपरीत प्रभाव पडू शकतो.  5) चुकीची जीवनशैली मद्यपान, तंबाखू, धूम्रपान सेवन यामुळे गर्भाची जोखीम वाढू शकते. मुदतपूर्व जन्म, जन्मजात दोष, किंवा बाळाच्या आरोग्याला धोका उद्‍भवू शकतो.  हाय रिस्क प्रेग्नन्सी टाळण्यासाठी जागरुक राहणे गरजेचे आहे. आपल्याला कुठले आजार आधीपासून असतील, तर गरोदर होण्याचा निर्णय घेण्याआधी आपल्या डॉक्टरांशी संवाद साधा. ते आपल्याला औषधांचे प्रमाण कमी-जास्त करून देऊ शकतात; तसेच संभाव्य  जोखमींबाबत सांगू शकतात. त्यानंतर गरोदरपणाच्या काळात नियमित देखरेखीकरिता विविध तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तसेच धूम्रपान, मद्यपानासारख्या चुकीच्या सवयी कटाक्षाने टाळा.  हाय रिस्क प्रेगन्सीचे निदान करण्यासाठी डॉक्टर तुमच्या वैद्यकीय इतिहासाची सखोल माहिती घेतील. तुमची सध्याची वैद्यकीय स्थिती बघता अल्ट्रासाउंड चाचणी, विविध लॅब चाचण्यांसाठी सल्ला देतील. योग्य वेळेस संभाव्य जोखीमांचे निदान झाल्यास याचे प्रभावीपणे व्यवस्थापन करता येते. प्रारंभिक आणि नियमित प्रसुतीपूर्व काळजीमुळे अनेक स्त्रियांना निरोगी प्रसुतीस मदत होते. हे सगळे करत असताना आपल्या मानसिक आरोग्याकडेदेखील दुर्लक्ष करू नये. हा काळ एक आनंददायी प्रवासासारखा असतो आणि यासाठी सर्व कुटुंबाने एकत्रितरित्या भागीदारी करत हा आनंद द्विगुणित करणे गरजेचे आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/31YroFJ
Read More