Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, September 1, 2020

पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर ३० सप्टेंबरपर्यंत भाविकांसाठी बंदच

पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर ३० सप्टेंबरपर्यंत भाविकांसाठी बंदच

September 01, 2020 0 Comments
पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येत्या ३० सप्टेंबरपर्यंत भाविकांसाठी बंदच राहणार आहे.   from Zee24 Taas: Maharashtra News https://i...
Read More
गणेशविसर्जनाला गालबोट, नाशिक जिल्ह्यातील तिघांसह राज्यात आठ जणांचा मृत्यू

गणेशविसर्जनाला गालबोट, नाशिक जिल्ह्यातील तिघांसह राज्यात आठ जणांचा मृत्यू

September 01, 2020 0 Comments
नाशिक जिल्ह्यात विविध ठिकाणी गणेशोत्सव विसर्जनाच्या वेळी पाचजण बुडाले. तर पिंपळगाव बसवंत येथे गणेश विसर्जन करताना तिघे बुडाल्याची घटना घडली....
Read More
प्रकाश आंबेडकर: कोरोना काळात मंदिरं उघडण्यासाठी विरोधक इतके आक्रमक का?
कठीण परिस्थितीत 'या' व्यवसायातून कमावले लाखो रूपये ; तब्बल साडेतीनशे कुटुंबे करतात हाच व्यवसाय

फळेविक्रीचा छोटाच व्यवसाय पण त्याद्वारे तळेवाडीतील साडेतीनशे कुटुंबांचे संसार फुलले आहेत. गेली चाळीस वर्षे या गावातील लोक या व्यवसायात आहेत. त्यामुळेच फळविक्रेत्यांचे गाव अशीच तळेवाडी (ता. आटपाडी, जि. सांगली) ची ओळख आहे. आज काहीजण मोठे व्यापारी, आडतदारही झाले आहेत. फळविक्री व्यवसाय दुष्काळी गावाला वरदानच ठरला आहे. 

करगणीपासून पाच किलोमीटरवर माळावर वसलेले हे कायम दुष्काळी गाव. सुमारे तीन हजार लोकवस्ती असलेले. गावात बहुसंख्य धनगर समाज. मूळचा मेंढपाळी व्यवसाय होता; पण दुष्काळामुळे तो सांभाळणे जिकिरीचे होत होते. त्यामुळे ऊसतोडणीवर जाणाऱ्यांची संख्या वाढत गेली. जगण्यासाठी काहीतरी करण्याशिवाय पर्याय नव्हता. एकेकाळी गावातील बहुसंख्य कुटुंब ऊसतोडणीवरच जगत होती. वसंतदादा साखर कारखान्यावर ऊसतोडणीसाठी अनेक कुटुंब सांगलीला जात. ऊसतोडणी संपल्यावर गावाकडे येऊन करायचे काय? त्यामुळे काहीनी सांगलीतच फळविक्रीचा छोटा व्यवसाय सुरू केला. काही वर्षांत ही संख्या वाढत गेली. आज ती साडेतीनशेवर गेली आहे.

आजघडीला फळविक्रीतून महिन्याला सुमारे 30 ते 35 हजार रुपयांपर्यंत या विक्रेत्यांना मिळकत होते. त्यामुळे फळविक्रीतूनच अनेकांचे संसार फुलत गेले आणि महत्त्वाचे म्हणजे हातचा कोयता सुटला. नवीन येणारी तरुणही याच व्यवसायत आली. हाताला काम नसल्यावर गावातील पोरांना फळविक्रीच समोर दिसते. आज गावातील साडेतीनशे कुटुंब हा व्यवसाय सांभाळतात. या गावातील ग्रामस्थ फळविक्रेते म्हणून सांगली, कोकण, पुणे अगदी मुंबईपर्यंत स्थिरावले आहेत. यातील बहुसंख्य मंडळी सांगलीत स्थायिक झाली आहेत. तेथेच जागा, घरे घेऊन रहात आहेत. तेथूनच मुंबई, कोकणात व्यवसाय करतात. सांगलीत कापडपेठ, कॉलेज कॉनर्र, मिरज रोड, माधवनगर आणि कऱ्हाड नाका, संजयनगर येथे रस्त्याच्या कडेला फळे विकणारे हमखास तळेवाडीचे असतात. मुंबईत कळंबोली, पनवेल येथेही हीच मंडळी फळांची विक्री करतात. तळेवाडीचे लोण शेजारील करगणी आणि कोळा गावातही पसरले आहे.

चाळीस वर्षांपूर्वी गावातील शिवाजी सरगर यांनी 40 वर्षांपूर्वी पहिल्यांदा ऊस तोडणी करता करता ही वाट धरली. त्याच्या जोडीला रघुनाथ सरगरही आले. फळ विक्रीतून या दोघांनी सांगलीच्या बाजार समितीत अडत दुकान सुरू करण्यापर्यंत मजल मारली. या दोघांना यावरच न थांबता गावातील तरुणांना, गरजूंना फळविक्रीचा मार्ग दाखविला. त्यामुळे आज दुष्काळी तळेवाडी चार घास सुखाचे खात आहे. आजची तरुण पिढी स्वतःची चारचाकी पिकअप गाडी घेऊन व्यवसाय करीत आहेत. सांगली येथील बाजार समितीतून फळांची खरेदी करून विक्रीसाठी कोकणात जातात. तेथे गावोगावचे आठवडा बाजार करतात. माल संपल्यावर पुन्हा सांगलीत येतात. काहीजण एकत्रित व्यसाय करीत आहेत. फळविक्री व्यवसायातील बारकावे आणि कला त्यांनी आत्मसात केले आहेत. हाच व्यवसाय त्यांना आवडतो आहे

 फळविक्रेते झाले उत्पादक
भयानक दुष्काळामुळे जगण्यासाठी फळविक्री सुरू केली; मात्र अलीकडे टेंभू योजनेचे पाणी परिसरात आले आहे. याचा लाभ होणाऱ्या भागातील गावातील फळविक्रेत्यांनी डाळिंबाची मोठी लागवड केली आहे. यातून ते फळ उत्पादक झाले आहेत. शेतीतून चांगले डाळिंबाचे उत्पादन घेऊ लागले आहेत.

हे पण वाचा -  Video : अहो, घ्या की पेरू घ्या, फोड खाऊन तर बघा ; पेरु खाताय मग ही बातमी वाचाच

फळविक्रेते झाले अडतदार आणि व्यापारी
तळेवाडी आणि फळविक्री याचे एक नातेच जुळले आहे. फळविक्रीतून काही तरुणांनी आटपाडी, सांगली आणि मुंबईत बाजार समितीत अडतदारी सुरू केली आहे. काहीजण नामवंत व्यापारी झाले आहेत. ते आटपाडीचे डाळिंब बाहेर पाठवत आहेत.

 दुष्काळामुळे जगण्याचे साधन म्हणून गावातील लोकांनी हा व्यवसाय निवडला. यातून कुटुंबाला लागेल तेवढे चांगले पैसे मिळतात. त्यामुळे हाताला काम नसणारी पोरही यात उतरत गेली.

-नामदेव सरगर, डाळिंब व्यापारी, तळेवाडी

हे पण वाचा -  राज्यात ई-पास रद्द ; 'हे' राहणार बंद अन् 'हे' राहणार सुरू

 

संपादन - धनाजी सुर्वे 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कठीण परिस्थितीत 'या' व्यवसायातून कमावले लाखो रूपये ; तब्बल साडेतीनशे कुटुंबे करतात हाच व्यवसाय फळेविक्रीचा छोटाच व्यवसाय पण त्याद्वारे तळेवाडीतील साडेतीनशे कुटुंबांचे संसार फुलले आहेत. गेली चाळीस वर्षे या गावातील लोक या व्यवसायात आहेत. त्यामुळेच फळविक्रेत्यांचे गाव अशीच तळेवाडी (ता. आटपाडी, जि. सांगली) ची ओळख आहे. आज काहीजण मोठे व्यापारी, आडतदारही झाले आहेत. फळविक्री व्यवसाय दुष्काळी गावाला वरदानच ठरला आहे.  करगणीपासून पाच किलोमीटरवर माळावर वसलेले हे कायम दुष्काळी गाव. सुमारे तीन हजार लोकवस्ती असलेले. गावात बहुसंख्य धनगर समाज. मूळचा मेंढपाळी व्यवसाय होता; पण दुष्काळामुळे तो सांभाळणे जिकिरीचे होत होते. त्यामुळे ऊसतोडणीवर जाणाऱ्यांची संख्या वाढत गेली. जगण्यासाठी काहीतरी करण्याशिवाय पर्याय नव्हता. एकेकाळी गावातील बहुसंख्य कुटुंब ऊसतोडणीवरच जगत होती. वसंतदादा साखर कारखान्यावर ऊसतोडणीसाठी अनेक कुटुंब सांगलीला जात. ऊसतोडणी संपल्यावर गावाकडे येऊन करायचे काय? त्यामुळे काहीनी सांगलीतच फळविक्रीचा छोटा व्यवसाय सुरू केला. काही वर्षांत ही संख्या वाढत गेली. आज ती साडेतीनशेवर गेली आहे. आजघडीला फळविक्रीतून महिन्याला सुमारे 30 ते 35 हजार रुपयांपर्यंत या विक्रेत्यांना मिळकत होते. त्यामुळे फळविक्रीतूनच अनेकांचे संसार फुलत गेले आणि महत्त्वाचे म्हणजे हातचा कोयता सुटला. नवीन येणारी तरुणही याच व्यवसायत आली. हाताला काम नसल्यावर गावातील पोरांना फळविक्रीच समोर दिसते. आज गावातील साडेतीनशे कुटुंब हा व्यवसाय सांभाळतात. या गावातील ग्रामस्थ फळविक्रेते म्हणून सांगली, कोकण, पुणे अगदी मुंबईपर्यंत स्थिरावले आहेत. यातील बहुसंख्य मंडळी सांगलीत स्थायिक झाली आहेत. तेथेच जागा, घरे घेऊन रहात आहेत. तेथूनच मुंबई, कोकणात व्यवसाय करतात. सांगलीत कापडपेठ, कॉलेज कॉनर्र, मिरज रोड, माधवनगर आणि कऱ्हाड नाका, संजयनगर येथे रस्त्याच्या कडेला फळे विकणारे हमखास तळेवाडीचे असतात. मुंबईत कळंबोली, पनवेल येथेही हीच मंडळी फळांची विक्री करतात. तळेवाडीचे लोण शेजारील करगणी आणि कोळा गावातही पसरले आहे. चाळीस वर्षांपूर्वी गावातील शिवाजी सरगर यांनी 40 वर्षांपूर्वी पहिल्यांदा ऊस तोडणी करता करता ही वाट धरली. त्याच्या जोडीला रघुनाथ सरगरही आले. फळ विक्रीतून या दोघांनी सांगलीच्या बाजार समितीत अडत दुकान सुरू करण्यापर्यंत मजल मारली. या दोघांना यावरच न थांबता गावातील तरुणांना, गरजूंना फळविक्रीचा मार्ग दाखविला. त्यामुळे आज दुष्काळी तळेवाडी चार घास सुखाचे खात आहे. आजची तरुण पिढी स्वतःची चारचाकी पिकअप गाडी घेऊन व्यवसाय करीत आहेत. सांगली येथील बाजार समितीतून फळांची खरेदी करून विक्रीसाठी कोकणात जातात. तेथे गावोगावचे आठवडा बाजार करतात. माल संपल्यावर पुन्हा सांगलीत येतात. काहीजण एकत्रित व्यसाय करीत आहेत. फळविक्री व्यवसायातील बारकावे आणि कला त्यांनी आत्मसात केले आहेत. हाच व्यवसाय त्यांना आवडतो आहे  फळविक्रेते झाले उत्पादक भयानक दुष्काळामुळे जगण्यासाठी फळविक्री सुरू केली; मात्र अलीकडे टेंभू योजनेचे पाणी परिसरात आले आहे. याचा लाभ होणाऱ्या भागातील गावातील फळविक्रेत्यांनी डाळिंबाची मोठी लागवड केली आहे. यातून ते फळ उत्पादक झाले आहेत. शेतीतून चांगले डाळिंबाचे उत्पादन घेऊ लागले आहेत. हे पण वाचा -  Video : अहो, घ्या की पेरू घ्या, फोड खाऊन तर बघा ; पेरु खाताय मग ही बातमी वाचाच फळविक्रेते झाले अडतदार आणि व्यापारी तळेवाडी आणि फळविक्री याचे एक नातेच जुळले आहे. फळविक्रीतून काही तरुणांनी आटपाडी, सांगली आणि मुंबईत बाजार समितीत अडतदारी सुरू केली आहे. काहीजण नामवंत व्यापारी झाले आहेत. ते आटपाडीचे डाळिंब बाहेर पाठवत आहेत.  दुष्काळामुळे जगण्याचे साधन म्हणून गावातील लोकांनी हा व्यवसाय निवडला. यातून कुटुंबाला लागेल तेवढे चांगले पैसे मिळतात. त्यामुळे हाताला काम नसणारी पोरही यात उतरत गेली. -नामदेव सरगर, डाळिंब व्यापारी, तळेवाडी हे पण वाचा -  राज्यात ई-पास रद्द ; 'हे' राहणार बंद अन् 'हे' राहणार सुरू   संपादन - धनाजी सुर्वे  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3gTgF3E
Read More
...अन् तहसीलदारांनी एक दिवसासाठी चक्क कार्यालयच आणले गावात; कोण आहे तो सरपंच? काय आहे त्याचे सेवाकार्य? वाचा

नागपूर : ही अशा एका उच्चशिक्षित तरुण सरपंचाची कथा आहे, ज्याचे सेवाकार्य पाहून तहसीलदारांनी एक दिवस आपले अख्खे तहसील कार्यालय त्याच्या गावात नेले. दिवसभर सर्व कर्मचाऱ्यांनी केवळ त्या गावासाठीच काम केले. हा सरपंच स्वतः नालीत उतरतो. स्वतःच घाण साफ करतो. स्वतः हाती खराटा घेऊन झाडायला लागतो. पडद्यावरील अनिल कपूरचा ‘नायक’ आपण बघितला. हा सरपंच त्याहून चार पावले पुढे आहे.

अतिश पवार हा तो सरपंच होय. दैनिक ‘सकाळ’चा चांपा येथील स्थानिक बातमीदार असलेला अनिल पवार आणि अतिश हे दोघे भाऊ लोकांच्या प्रश्नांसाठी काम करायचे. कुणाचा अर्ज लिहून दे. कुणाचे काम घेऊन तहसील कार्यालयात जा. कॉलेजला जाताना गावातील लोकांचे अर्ज नागपूर येथील कार्यालयात नेऊन दे. गरीब म्हाताऱ्यांना संजय गांधी रोजगार योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी स्वतःच प्रयत्न कर... केवळ सेवेची भावना असल्यामुळे दोघेही लोकांची कामे करायचे.

ग्रामपंचायतीची निवडणूक येताच याच म्हाताऱ्या-कोताऱ्यांनी अतिशला सरपंचपदासाठी जबरदस्तीने तयार केले. गावातील राजकारण दिल्लीहून लय भारी असते, असे म्हणतात. अतिशला हे माहीत होते. त्याने नकार दिला. परंतु, म्हाताऱ्या-कोताऱ्यांच्या अतिआग्रहापोटी तो तयार झाला. मग पॅनेलच लढविले. गावातील दिग्गज, महादिग्गजांना पराभूत करून त्याच्या पॅनेलचा विजय झाला.

वाचा - सावधान! सर्वात मोठ्या धरणाचे 33 दरवाजे उघडले.. इतिहासातील सर्वात मोठा पाण्याचा विसर्ग; जिल्ह्यात पुराचा धोका वाढला

अतिशने सरपंचपदाची सूत्रे हाती घेतली, तेव्हा ग्रामपंचायतीच्या खात्यात फक्त दोन हजार रुपये शिल्लक होते. ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे सात-आठ महिन्यांचे वेतन झालेले नव्हते. अतिशसाठी ही जबाबदारी नवी होती. विरोधकांचे टोमणे मारणे सुरू होते. हा पारध्याचा पोर काय काम करणार, या शब्दात त्याच्या बाजूला उभे असलेल्या नागरिकांनाही डिवचत होते. अतिशने हिंमत सोडली नाही. निवडून आल्यानंतर सरपंचपदाची सूत्रे घेण्यासाठी तीन महिने शिल्लक असताना अतिशने एक चांगले काम केले. ते म्हणजे, ग्रामपंचायतीचे कामकाज, सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्याचा संपूर्ण अभ्यास करून घेतला होता.

परंतु, दोन हजार रुपयांत आता गावाचा कारभार कसा चालवायचा, हा प्रश्न त्याच्या पुढे होताच. त्याचे अक्षरशः डोके दुखायला लागले. नस्ती उठाठेव केली आणि राजकारणात पडलो, असा विचार त्याच्या मनात आला. दरम्यान, मतीन भोसले यांच्या आश्रमशाळेत शिक्षकांची भरती सुरू होती. अतिशची निवडही झाली. गाव सोडून द्यावे आणि आपली सरळसोट नोकरी करावी, या विचाराने त्याच्या मनात घर केले. परंतु, ज्या लोकांनी निवडून दिले, ज्या म्हाताऱ्या-कोताऱ्यांनी निवडणूक लढण्याचा आग्रह केला, त्यांचे चेहरे त्याच्या नजरेसमोर तरळले. मग त्याने निर्धार केला. आता मागे हटायचे नाही. चालून आलेल्या सरकारी नोकरीवरही त्याने पाणी सोडले.

जनसामान्य गरजूंना वैयक्तिक सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचा अतिशने सपाटा लावला. आरोग्य शिबिर घेतले. साठेक लोकांना मोफत चश्मे मिळवून दिले. गावातील ऐंशीएक लोकांना उज्ज्वला गॅसचे कनेक्शन मिळवून दिले. सिंगल फेजच्या कनेक्शनमुळे पाण्याची टाकी भरण्यासाठी खूप वेळ लागायचा. वीज विभागाकडे सरपंचाचा अधिकार वापरत मोठे ट्रान्सफॉर्मर लावून घेतले.

अवश्य वाचा - वेसण तोडून बैल आला घरी आणि बळीराजाने गोठ्याकडे घेतली धाव..नक्की काय घडले?

त्यामुळे त्याचे विरोधक असो की समर्थक, सर्वांना पुरेसे आणि वेळेत पाणी मिळू लागले. गावातील कामे होत होती; परंतु कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी पैसा जमा होत नव्हता. मग कर गोळा करण्याची मोहीम राबविली. एका टॉवर कंपनीला थोडी जागा गावात भाड्याने दिली. त्यातून पैसा जमा व्हायला लागला. त्यातून कर्मचाऱ्याने वेतन देणे सुरू झाले. कर्मचारी मरगळ झटकून कामाला लागले.

हे असे एक गाव होते, ज्या गावात लोक पाण्यापावसात उघड्यावर मृतदेह जाळायचे. अतिशने त्यासाठी मग जिल्हा परिषदेकडे तगादा लावला. शेड उभारले. गावातील ज्या पारधी वस्तीत अतिश राहतो, ती आजवर उपेक्षित वस्ती होती. तिथे त्याने आदिवासी विभागाच्या योजनेतून संपूर्ण अंतर्गत रस्ते केले. एकाही कुटुंबाकडे अधिकृत वीज कनेक्शन नव्हते. ते मिळवून दिले. या वस्तीवर पाणीपुरवठा होत नव्हता. तोही सुरळीत केला. खासदार निधी, आमदार निधी, जिल्हा परिषद, जनसुविधा निधी, आदिवासी विकास, समाजकल्याण विभाग आदी जिथून-जिथून कामे करून घेता येतील, तिथून लाखोंची कामे करून घेतली.

गाव विकासकामाच्या यज्ञात श्रमाची आहूती देऊ लागले

कामे व्हायला लागली, तसे गावठी राजकारणात लिप्त असलेल्या राजकारण्यांवरून जनसामान्य जनतेचा विश्वास उडायला लागला. आता चार-दोन स्वार्थी राजकारणी सोडले, तर अख्खे गाव अतिशने आरंभलेल्या विकासकामाच्या यज्ञात वैयक्तिक श्रमाची आहूती देऊ लागले आहे. स्मशानभूमीचे बांधकाम झाले, तेव्हा अतिशने स्वतः कुदळ-फावडे घेतले. सरपंचपद शानशौकिनीने मिरविण्यासाठी नसून सेवेसाठी आहे, हे त्याच्या कृतीतून दिसू लागले. वैयक्तिक योजनांचा लाभ देण्याचा त्याचा सपाटा सुरूच होता. जिल्हा परिषदेच्या तत्कालीन अध्यक्षा निशाताई सावरकर यांना कार्यक्रमाला बोलविले. त्यांनी अतिशचे प्रयत्न पाहून दहा लाख रुपयांचे जिमचे साहित्य मंजूर केले.

हेही वाचा - तुकाराम मुंढे आतापर्यंत गप्प का होते? असा प्रश्न विचारत गाठले पोलिस स्टेशन

सोळा लोकांना महामार्गावर काम मिळवून दिले

राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम सुरू झाले होते. ऐन गावातून हा महामार्ग जातो. अतिशने कंत्राटदार कंपनीसोबत चर्चा केली. गावात पाणीपुरवठ्यासाठी भूमिगत संपूर्ण पाइपलाइन करण्याची मागणी केली. त्यामुळे ३० वर्षांपूर्वीची जुनी कमी व्यासाची पाइपलाइन हटवून पुढील पन्नास वर्षे टिकेल अशी पाइपलाइन बसवून घेतली. मोठी मोटार बसवून मागितली. आता केवळ दीड तासात पाण्याची टाकी भरते. जुने काढून टाकलेले पाइप फेकून न देता रिपेअरिंग करून उंचावरील माना वस्तीपर्यंत टाकून दिले. महामार्गावरील खडी-गिट्टीचा मलबा पांदण रस्त्यावर टाकून देण्याची कंत्राटदाराकडे मागणी केली. काही पांदण रस्ते आता भर पावसाळ्यात बैलबंडी नेण्याइतपत चांगले झाले आहेत. गावातील सोळा लोकांना महामार्गावर काम मिळवून दिले.

मुलीला स्वतःचे संरक्षण करता आले पाहिजे

अतिशने आता गाव आदर्श करत राज्याच्या नकाशावर नेण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यासाठी प्रारंभी त्याने आदिवासी वस्ती निवडली. ती चकाचक करण्याचे काम सुरू केले. लोकांच्या सहभागातूनच ठिकठिकाणी महापुरुषांच्या सिमेंटी फ्रेम आणि त्यावर सुविचार लावणे सुरू केले. त्यासाठी लोक आर्थिक भार उचलायला लागले. मुलीला डान्स नाही आला तरी चालेल, परंतु तिला स्वतःचे संरक्षण करता आले पाहिजे, यासाठी तयार करा, असे प्रेरणादायी अफलातून सुविचार नोंदविणे सुरू केले.

जाणून घ्या - (Video) मस्तच... बोलीभाषेतून शिकविण्याची कला सातासमुद्रापार; लोटपोट होऊन विद्यार्थी करतात ज्ञानार्जन

नालंदा वाचनालय सुरू करण्यासाठी प्रयत्न

गावात एक फळबाग उभारली. त्यात आंबा, चिक्कू, पेरू अशी पाच हजार झाडे लावली. गावातील लोकांना ग्रामपंचायतीच्या मालकीची फळे खायला द्यायची आहेत, असे अतिश म्हणतो. फळबाग उभारण्यासाठी गावातील ५३ लोकांना नरेगातून २३० रुपये प्रमाणे कामे मिळवून दिले. यापुढे ही कामे सातत्याने देण्यात येणार आहेत. गावात नालंदा वाचनालय सुरू करण्यासाठी तो प्रयत्न करतो आहे.

पाणी साठविण्याची त्याची कल्पना

गावातून वाहणाऱ्या नाल्यावर तीन ठिकाणी छोटे बंधारे बांधून पाण्याचा पुनर्वापर करण्याचे त्याचे नियोजन आहे. महिलांना गावातील नाल्याच्या घाटावर कपडे धुता यावे, एवढे स्वच्छ पाणी साठविण्याची त्याची कल्पना आहे. गावातील निराधारांसाठी हक्काचा निवारा उभारत, त्यांना दोन वेळेच्या जेवणाची सोयही करून देण्याचे अतिशचे स्वप्न आहे.

गावाला देशातील सर्वोत्तम गाव बनवायचे

ग्रामपंचायतीच्या खात्यात केवळ दोन हजार रुपये जमा असताना लाखो रुपयांची कामे करण्याच्या या तरुण सरपंचाच्या झपाटलेपणाची चर्चा केवळ पंचक्रोशीतच नव्हे, तर जिल्हाभर झाली. त्यामुळे उमरेडचे तहसीलदार प्रमोद कदम यांनी आपले उमरेड येथील तहसील कार्यालय इतरांसाठी एक दिवस बंद केले. कर्मचाऱ्यांचा सर्व फौजफाटा या गावात आणला. उपविभागीय अधिकारी जे. पी. लोंढेही सोबत आले. सर्वांनी दिवसभर काम केले. धडाधड गृह चौकशी करीत जातीचे प्रमाणपत्र दिले. वैयक्तिक कामासाठी ज्या लोकांना आजवर अडचणी येत होत्या, त्या एकाच दिवसात निकाली काढून दिल्या. तब्बल ३५० लोकांचे प्रश्न सोडवून दिले. केवळ सतरा महिन्यांत नागपूर जिल्ह्याच्या उमरेड तालुक्यातील चांपा या गावाचा नायक ठरलेल्या अतिश पवारला हे गाव देशातील सर्वोत्तम गाव बनवायचे आहे. त्यासाठी त्याला केवळ आशीर्वादाचे बळ नव्हे, तर पाठबळही हवे आहे. देऊया का?

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

...अन् तहसीलदारांनी एक दिवसासाठी चक्क कार्यालयच आणले गावात; कोण आहे तो सरपंच? काय आहे त्याचे सेवाकार्य? वाचा नागपूर : ही अशा एका उच्चशिक्षित तरुण सरपंचाची कथा आहे, ज्याचे सेवाकार्य पाहून तहसीलदारांनी एक दिवस आपले अख्खे तहसील कार्यालय त्याच्या गावात नेले. दिवसभर सर्व कर्मचाऱ्यांनी केवळ त्या गावासाठीच काम केले. हा सरपंच स्वतः नालीत उतरतो. स्वतःच घाण साफ करतो. स्वतः हाती खराटा घेऊन झाडायला लागतो. पडद्यावरील अनिल कपूरचा ‘नायक’ आपण बघितला. हा सरपंच त्याहून चार पावले पुढे आहे. अतिश पवार हा तो सरपंच होय. दैनिक ‘सकाळ’चा चांपा येथील स्थानिक बातमीदार असलेला अनिल पवार आणि अतिश हे दोघे भाऊ लोकांच्या प्रश्नांसाठी काम करायचे. कुणाचा अर्ज लिहून दे. कुणाचे काम घेऊन तहसील कार्यालयात जा. कॉलेजला जाताना गावातील लोकांचे अर्ज नागपूर येथील कार्यालयात नेऊन दे. गरीब म्हाताऱ्यांना संजय गांधी रोजगार योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी स्वतःच प्रयत्न कर... केवळ सेवेची भावना असल्यामुळे दोघेही लोकांची कामे करायचे. ग्रामपंचायतीची निवडणूक येताच याच म्हाताऱ्या-कोताऱ्यांनी अतिशला सरपंचपदासाठी जबरदस्तीने तयार केले. गावातील राजकारण दिल्लीहून लय भारी असते, असे म्हणतात. अतिशला हे माहीत होते. त्याने नकार दिला. परंतु, म्हाताऱ्या-कोताऱ्यांच्या अतिआग्रहापोटी तो तयार झाला. मग पॅनेलच लढविले. गावातील दिग्गज, महादिग्गजांना पराभूत करून त्याच्या पॅनेलचा विजय झाला. वाचा - सावधान! सर्वात मोठ्या धरणाचे 33 दरवाजे उघडले.. इतिहासातील सर्वात मोठा पाण्याचा विसर्ग; जिल्ह्यात पुराचा धोका वाढला अतिशने सरपंचपदाची सूत्रे हाती घेतली, तेव्हा ग्रामपंचायतीच्या खात्यात फक्त दोन हजार रुपये शिल्लक होते. ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे सात-आठ महिन्यांचे वेतन झालेले नव्हते. अतिशसाठी ही जबाबदारी नवी होती. विरोधकांचे टोमणे मारणे सुरू होते. हा पारध्याचा पोर काय काम करणार, या शब्दात त्याच्या बाजूला उभे असलेल्या नागरिकांनाही डिवचत होते. अतिशने हिंमत सोडली नाही. निवडून आल्यानंतर सरपंचपदाची सूत्रे घेण्यासाठी तीन महिने शिल्लक असताना अतिशने एक चांगले काम केले. ते म्हणजे, ग्रामपंचायतीचे कामकाज, सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्याचा संपूर्ण अभ्यास करून घेतला होता. परंतु, दोन हजार रुपयांत आता गावाचा कारभार कसा चालवायचा, हा प्रश्न त्याच्या पुढे होताच. त्याचे अक्षरशः डोके दुखायला लागले. नस्ती उठाठेव केली आणि राजकारणात पडलो, असा विचार त्याच्या मनात आला. दरम्यान, मतीन भोसले यांच्या आश्रमशाळेत शिक्षकांची भरती सुरू होती. अतिशची निवडही झाली. गाव सोडून द्यावे आणि आपली सरळसोट नोकरी करावी, या विचाराने त्याच्या मनात घर केले. परंतु, ज्या लोकांनी निवडून दिले, ज्या म्हाताऱ्या-कोताऱ्यांनी निवडणूक लढण्याचा आग्रह केला, त्यांचे चेहरे त्याच्या नजरेसमोर तरळले. मग त्याने निर्धार केला. आता मागे हटायचे नाही. चालून आलेल्या सरकारी नोकरीवरही त्याने पाणी सोडले. जनसामान्य गरजूंना वैयक्तिक सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचा अतिशने सपाटा लावला. आरोग्य शिबिर घेतले. साठेक लोकांना मोफत चश्मे मिळवून दिले. गावातील ऐंशीएक लोकांना उज्ज्वला गॅसचे कनेक्शन मिळवून दिले. सिंगल फेजच्या कनेक्शनमुळे पाण्याची टाकी भरण्यासाठी खूप वेळ लागायचा. वीज विभागाकडे सरपंचाचा अधिकार वापरत मोठे ट्रान्सफॉर्मर लावून घेतले. अवश्य वाचा - वेसण तोडून बैल आला घरी आणि बळीराजाने गोठ्याकडे घेतली धाव..नक्की काय घडले? त्यामुळे त्याचे विरोधक असो की समर्थक, सर्वांना पुरेसे आणि वेळेत पाणी मिळू लागले. गावातील कामे होत होती; परंतु कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी पैसा जमा होत नव्हता. मग कर गोळा करण्याची मोहीम राबविली. एका टॉवर कंपनीला थोडी जागा गावात भाड्याने दिली. त्यातून पैसा जमा व्हायला लागला. त्यातून कर्मचाऱ्याने वेतन देणे सुरू झाले. कर्मचारी मरगळ झटकून कामाला लागले. हे असे एक गाव होते, ज्या गावात लोक पाण्यापावसात उघड्यावर मृतदेह जाळायचे. अतिशने त्यासाठी मग जिल्हा परिषदेकडे तगादा लावला. शेड उभारले. गावातील ज्या पारधी वस्तीत अतिश राहतो, ती आजवर उपेक्षित वस्ती होती. तिथे त्याने आदिवासी विभागाच्या योजनेतून संपूर्ण अंतर्गत रस्ते केले. एकाही कुटुंबाकडे अधिकृत वीज कनेक्शन नव्हते. ते मिळवून दिले. या वस्तीवर पाणीपुरवठा होत नव्हता. तोही सुरळीत केला. खासदार निधी, आमदार निधी, जिल्हा परिषद, जनसुविधा निधी, आदिवासी विकास, समाजकल्याण विभाग आदी जिथून-जिथून कामे करून घेता येतील, तिथून लाखोंची कामे करून घेतली. गाव विकासकामाच्या यज्ञात श्रमाची आहूती देऊ लागले कामे व्हायला लागली, तसे गावठी राजकारणात लिप्त असलेल्या राजकारण्यांवरून जनसामान्य जनतेचा विश्वास उडायला लागला. आता चार-दोन स्वार्थी राजकारणी सोडले, तर अख्खे गाव अतिशने आरंभलेल्या विकासकामाच्या यज्ञात वैयक्तिक श्रमाची आहूती देऊ लागले आहे. स्मशानभूमीचे बांधकाम झाले, तेव्हा अतिशने स्वतः कुदळ-फावडे घेतले. सरपंचपद शानशौकिनीने मिरविण्यासाठी नसून सेवेसाठी आहे, हे त्याच्या कृतीतून दिसू लागले. वैयक्तिक योजनांचा लाभ देण्याचा त्याचा सपाटा सुरूच होता. जिल्हा परिषदेच्या तत्कालीन अध्यक्षा निशाताई सावरकर यांना कार्यक्रमाला बोलविले. त्यांनी अतिशचे प्रयत्न पाहून दहा लाख रुपयांचे जिमचे साहित्य मंजूर केले. हेही वाचा - तुकाराम मुंढे आतापर्यंत गप्प का होते? असा प्रश्न विचारत गाठले पोलिस स्टेशन सोळा लोकांना महामार्गावर काम मिळवून दिले राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम सुरू झाले होते. ऐन गावातून हा महामार्ग जातो. अतिशने कंत्राटदार कंपनीसोबत चर्चा केली. गावात पाणीपुरवठ्यासाठी भूमिगत संपूर्ण पाइपलाइन करण्याची मागणी केली. त्यामुळे ३० वर्षांपूर्वीची जुनी कमी व्यासाची पाइपलाइन हटवून पुढील पन्नास वर्षे टिकेल अशी पाइपलाइन बसवून घेतली. मोठी मोटार बसवून मागितली. आता केवळ दीड तासात पाण्याची टाकी भरते. जुने काढून टाकलेले पाइप फेकून न देता रिपेअरिंग करून उंचावरील माना वस्तीपर्यंत टाकून दिले. महामार्गावरील खडी-गिट्टीचा मलबा पांदण रस्त्यावर टाकून देण्याची कंत्राटदाराकडे मागणी केली. काही पांदण रस्ते आता भर पावसाळ्यात बैलबंडी नेण्याइतपत चांगले झाले आहेत. गावातील सोळा लोकांना महामार्गावर काम मिळवून दिले. मुलीला स्वतःचे संरक्षण करता आले पाहिजे अतिशने आता गाव आदर्श करत राज्याच्या नकाशावर नेण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यासाठी प्रारंभी त्याने आदिवासी वस्ती निवडली. ती चकाचक करण्याचे काम सुरू केले. लोकांच्या सहभागातूनच ठिकठिकाणी महापुरुषांच्या सिमेंटी फ्रेम आणि त्यावर सुविचार लावणे सुरू केले. त्यासाठी लोक आर्थिक भार उचलायला लागले. मुलीला डान्स नाही आला तरी चालेल, परंतु तिला स्वतःचे संरक्षण करता आले पाहिजे, यासाठी तयार करा, असे प्रेरणादायी अफलातून सुविचार नोंदविणे सुरू केले. जाणून घ्या - (Video) मस्तच... बोलीभाषेतून शिकविण्याची कला सातासमुद्रापार; लोटपोट होऊन विद्यार्थी करतात ज्ञानार्जन नालंदा वाचनालय सुरू करण्यासाठी प्रयत्न गावात एक फळबाग उभारली. त्यात आंबा, चिक्कू, पेरू अशी पाच हजार झाडे लावली. गावातील लोकांना ग्रामपंचायतीच्या मालकीची फळे खायला द्यायची आहेत, असे अतिश म्हणतो. फळबाग उभारण्यासाठी गावातील ५३ लोकांना नरेगातून २३० रुपये प्रमाणे कामे मिळवून दिले. यापुढे ही कामे सातत्याने देण्यात येणार आहेत. गावात नालंदा वाचनालय सुरू करण्यासाठी तो प्रयत्न करतो आहे. पाणी साठविण्याची त्याची कल्पना गावातून वाहणाऱ्या नाल्यावर तीन ठिकाणी छोटे बंधारे बांधून पाण्याचा पुनर्वापर करण्याचे त्याचे नियोजन आहे. महिलांना गावातील नाल्याच्या घाटावर कपडे धुता यावे, एवढे स्वच्छ पाणी साठविण्याची त्याची कल्पना आहे. गावातील निराधारांसाठी हक्काचा निवारा उभारत, त्यांना दोन वेळेच्या जेवणाची सोयही करून देण्याचे अतिशचे स्वप्न आहे. गावाला देशातील सर्वोत्तम गाव बनवायचे ग्रामपंचायतीच्या खात्यात केवळ दोन हजार रुपये जमा असताना लाखो रुपयांची कामे करण्याच्या या तरुण सरपंचाच्या झपाटलेपणाची चर्चा केवळ पंचक्रोशीतच नव्हे, तर जिल्हाभर झाली. त्यामुळे उमरेडचे तहसीलदार प्रमोद कदम यांनी आपले उमरेड येथील तहसील कार्यालय इतरांसाठी एक दिवस बंद केले. कर्मचाऱ्यांचा सर्व फौजफाटा या गावात आणला. उपविभागीय अधिकारी जे. पी. लोंढेही सोबत आले. सर्वांनी दिवसभर काम केले. धडाधड गृह चौकशी करीत जातीचे प्रमाणपत्र दिले. वैयक्तिक कामासाठी ज्या लोकांना आजवर अडचणी येत होत्या, त्या एकाच दिवसात निकाली काढून दिल्या. तब्बल ३५० लोकांचे प्रश्न सोडवून दिले. केवळ सतरा महिन्यांत नागपूर जिल्ह्याच्या उमरेड तालुक्यातील चांपा या गावाचा नायक ठरलेल्या अतिश पवारला हे गाव देशातील सर्वोत्तम गाव बनवायचे आहे. त्यासाठी त्याला केवळ आशीर्वादाचे बळ नव्हे, तर पाठबळही हवे आहे. देऊया का? News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2QKPJIT
Read More
केल्याने होत आहे रे! भल्याभल्यांना जमले नाही ते करून दाखवले या गावाने; तब्बल ११ लाखांचे बक्षीस केले प्राप्त  

राजुरा (जि. चंद्रपूर) : जनतेने मनात घेतले तर काही पण करू शकते. तालुक्‍यातील मंगी (बु) येथील गावकऱ्यांनी इच्छाशक्तीच्या जोरावर गावाला धूर, हागणदारी, प्लॅस्टिक व दारूमुक्त करून विकासाला नवी चालना दिली आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायत प्रशासनाने शासकीय निधी व्यतिरिक्त लोकसहभागातून गावाचा कायापालट केल्याने या ‘विकास मॉडेल’चा आदर्श इतर ग्रामपंचायतींना प्रेरणादायी ठरत आहे. 

अवश्य वाचा - वेसण तोडून बैल आला घरी आणि बळीराजाने गोठ्याकडे घेतली धाव..नक्की काय घडले?

मंगी (बु) गट ग्रामपंचायतीमध्ये खैरगुडा, कुडमेथेगुडा, रांजीगुडा, मंगी (खु.) या गावांचा समावेश आहे. या ग्रामपंचायतीने विकासाच्या जोरावर ‘स्मार्ट व्हिलेज’चा ११ लाखांचा पुरस्कार प्राप्त केला आहे. गावकऱ्यांच्या सहभागातून गावाची वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. गावात रस्ते, स्वच्छता या विकासासोबतच लोकसहभागातून गावाला धूरमुक्त केले आहे. ग्रामस्थांनी घराशेजारी शोषखड्डे तयार केल्याने सांडपाण्याचा प्रश्‍नही सुटलेला आहे. प्रत्येकाच्या घरी शौचालय बांधण्यात आले आहे. त्यामुळे गाव हागणदारीमुक्त झाले आहे. 

स्वच्छतेच्या जोरावर ग्रामपंचायतीला ‘संत गाडगेबाबा स्वच्छता पुरस्कार’ मिळाला आहे. त्यातूनच ८ लाखांच्या आरो प्लांटमधून ग्रामस्थांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे. गावाच्या प्रवेशद्वारावर सुंदर व मनमोहक बाग तयार करण्यात आल्याने गाव सुंदर व हिरवेगार दिसत आहे. तसेच अंगणवाडीचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. खुली व्यायामशाळा उपलब्ध झाला. त्याचा नियमित वापर होत आहे. 

वाचा - सावधान! सर्वात मोठ्या धरणाचे 33 दरवाजे उघडले.. इतिहासातील सर्वात मोठा पाण्याचा विसर्ग; जिल्ह्यात पुराचा धोका वाढला

शाळासुद्धा इतरांच्या नजरेत भरावी अशी सुविधायुक्त आहे. गावकऱ्यांनी विकासासोबतच आध्यात्मिक व सर्वधर्म समभावाची किनार दिली आहे. ग्रामपंचायतीने पाच वर्षांपासून गावाचा चेहरामोहरा बदलविण्यासाठी विकासावर भर दिला आहे. गावाचा कायापालट करण्यासाठी अंबुजा सिमेंटचे कार्यक्रम अधिकारी श्रीकांत कुंभारे, रसिका पेंदोर, सरपंच वासुदेव चापले, उपसरपंच शंकर तोडासे, सदस्य वंजारे, ग्रामसेवक रत्नाकर भेंडे यांचा मोठा वाटा आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

 News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

केल्याने होत आहे रे! भल्याभल्यांना जमले नाही ते करून दाखवले या गावाने; तब्बल ११ लाखांचे बक्षीस केले प्राप्त   राजुरा (जि. चंद्रपूर) : जनतेने मनात घेतले तर काही पण करू शकते. तालुक्‍यातील मंगी (बु) येथील गावकऱ्यांनी इच्छाशक्तीच्या जोरावर गावाला धूर, हागणदारी, प्लॅस्टिक व दारूमुक्त करून विकासाला नवी चालना दिली आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायत प्रशासनाने शासकीय निधी व्यतिरिक्त लोकसहभागातून गावाचा कायापालट केल्याने या ‘विकास मॉडेल’चा आदर्श इतर ग्रामपंचायतींना प्रेरणादायी ठरत आहे.  अवश्य वाचा - वेसण तोडून बैल आला घरी आणि बळीराजाने गोठ्याकडे घेतली धाव..नक्की काय घडले? मंगी (बु) गट ग्रामपंचायतीमध्ये खैरगुडा, कुडमेथेगुडा, रांजीगुडा, मंगी (खु.) या गावांचा समावेश आहे. या ग्रामपंचायतीने विकासाच्या जोरावर ‘स्मार्ट व्हिलेज’चा ११ लाखांचा पुरस्कार प्राप्त केला आहे. गावकऱ्यांच्या सहभागातून गावाची वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. गावात रस्ते, स्वच्छता या विकासासोबतच लोकसहभागातून गावाला धूरमुक्त केले आहे. ग्रामस्थांनी घराशेजारी शोषखड्डे तयार केल्याने सांडपाण्याचा प्रश्‍नही सुटलेला आहे. प्रत्येकाच्या घरी शौचालय बांधण्यात आले आहे. त्यामुळे गाव हागणदारीमुक्त झाले आहे.  स्वच्छतेच्या जोरावर ग्रामपंचायतीला ‘संत गाडगेबाबा स्वच्छता पुरस्कार’ मिळाला आहे. त्यातूनच ८ लाखांच्या आरो प्लांटमधून ग्रामस्थांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे. गावाच्या प्रवेशद्वारावर सुंदर व मनमोहक बाग तयार करण्यात आल्याने गाव सुंदर व हिरवेगार दिसत आहे. तसेच अंगणवाडीचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. खुली व्यायामशाळा उपलब्ध झाला. त्याचा नियमित वापर होत आहे.  वाचा - सावधान! सर्वात मोठ्या धरणाचे 33 दरवाजे उघडले.. इतिहासातील सर्वात मोठा पाण्याचा विसर्ग; जिल्ह्यात पुराचा धोका वाढला शाळासुद्धा इतरांच्या नजरेत भरावी अशी सुविधायुक्त आहे. गावकऱ्यांनी विकासासोबतच आध्यात्मिक व सर्वधर्म समभावाची किनार दिली आहे. ग्रामपंचायतीने पाच वर्षांपासून गावाचा चेहरामोहरा बदलविण्यासाठी विकासावर भर दिला आहे. गावाचा कायापालट करण्यासाठी अंबुजा सिमेंटचे कार्यक्रम अधिकारी श्रीकांत कुंभारे, रसिका पेंदोर, सरपंच वासुदेव चापले, उपसरपंच शंकर तोडासे, सदस्य वंजारे, ग्रामसेवक रत्नाकर भेंडे यांचा मोठा वाटा आहे.  संपादन - अथर्व महांकाळ  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Gcr1Ps
Read More
आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 02 सप्टेंबर

पंचांग -
बुधवार - भाद्रपद शु. 15, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 6.22, सूर्यास्त 6.48, चंद्रोदय सायं.7.09, चंद्रास्त स.6.18, भारतीय सौर 11, शके 1942.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनमान -
मेष  : नवीन परिचय होतील. सुसंवाद साधाल. महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील.
वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. सार्वजनिक क्षेत्रात तुमचा प्रभाव राहील. 
मिथुन : तुमच्या क्षेत्रात जिद्दीने कार्यरत रहाल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. प्रवास होतील.
कर्क  : नोकरीच्या ठिकाणी त्रास होण्याची शक्यता संभवते. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. 
सिंह : आत्मविश्‍वास वाढेल. तुमचे निर्णय योग्य ठरतील. कामात यश मिळवाल.
कन्या : खर्च वाढणार आहेत. वाहने चालवताना काळजी घ्यावी. एखादे संकट उद्भवेल.
तुळ : महत्त्वाच्या कामांचे नियोजन कराल. काहींची वैचारिक प्रगती होईल. 
वृश्‍चिक  : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. सन्मानाचे योग येतील. मनोबल उत्तम राहील.
धनु : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. सुसंधी लाभेल.
मकर  : व्यवसायात आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. 
कुंभ : तुमचा इतरांवर प्रभाव पडेल. महत्त्वाच्या कामात सुयश लाभेल. 
मीन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने चालवताना काळजी घ्यावी. सुसंधी लाभेल. 

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 02 सप्टेंबर पंचांग - बुधवार - भाद्रपद शु. 15, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 6.22, सूर्यास्त 6.48, चंद्रोदय सायं.7.09, चंद्रास्त स.6.18, भारतीय सौर 11, शके 1942. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनमान - मेष  : नवीन परिचय होतील. सुसंवाद साधाल. महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. सार्वजनिक क्षेत्रात तुमचा प्रभाव राहील.  मिथुन : तुमच्या क्षेत्रात जिद्दीने कार्यरत रहाल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. प्रवास होतील. कर्क  : नोकरीच्या ठिकाणी त्रास होण्याची शक्यता संभवते. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.  सिंह : आत्मविश्‍वास वाढेल. तुमचे निर्णय योग्य ठरतील. कामात यश मिळवाल. कन्या : खर्च वाढणार आहेत. वाहने चालवताना काळजी घ्यावी. एखादे संकट उद्भवेल. तुळ : महत्त्वाच्या कामांचे नियोजन कराल. काहींची वैचारिक प्रगती होईल.  वृश्‍चिक  : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. सन्मानाचे योग येतील. मनोबल उत्तम राहील. धनु : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. सुसंधी लाभेल. मकर  : व्यवसायात आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.  कुंभ : तुमचा इतरांवर प्रभाव पडेल. महत्त्वाच्या कामात सुयश लाभेल.  मीन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने चालवताना काळजी घ्यावी. सुसंधी लाभेल.  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2YULWxd
Read More
अक्कल दाढ दुखण्याच्या समस्येपासून त्रस्त आहात? मग हे घरघुती उपाय कराच...

नागपूर : आपल्यापैकी बऱ्याच लोकांना वयात आल्यावर अक्कल दाढ येते. पण ही अकाल दाढ एकटी येत नाही तर तुमच्यासाठी दुखणं घेऊन येते. अक्कल दाढ येताना आपला जबडा प्रचंड दुखतो. अनेकदा हे दुखणे सहनशक्तीच्या पलीकडे जाते. पण आता चिंता करू नका. अक्कल दाढेच्या समस्येला दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही घरघुती उपाय सांगणार आहोत. 

अक्कल दाढ येताना का होतात वेदना ?

आपल्या जबड्यामध्ये चार दाढा असतात. त्यात अक्कल दाढ ही शेवटची दाढ असते. ज्यामुळे ती बऱ्याचदा उशीरा येते म्हणजेच आपण वयात आल्यावर येते. मात्र मोठं झाल्यावर जबड्यामध्ये हिरड्यांमध्ये ही दाढ येण्यासाठी पुरेशी जागा नसते. ज्यामुळे तिला वाढण्यासाठी पुरेशी जागा मिळत नाही. म्हणूनच अक्कलदाढ येताना प्रचंड वेदना होतात.

हे उपाय करा आणि वेदना विसरा -

मिठाचे पाणी 

मीठामुळे नैसर्गिक पद्धतीने जीवजंतू कमी होतात. कधी कधी अक्कल दाढ येताना हिरड्या दुखावल्या जातात.. मीठाच्या पाण्याने गुळण्या केल्यामुळे अक्कल दाढीच्या दुखण्यातून आराम मिळू शकतो. यासाठी दिवसभरात दोन ते तीन वेळा मीठाच्या पाण्याच्या गुळण्या करा. 

बर्फाचा शेक 

बर्फ हा दुखणं थांबवण्यावर एक चांगला उपाय आहे. वेदना होत असेल्या भागावर बर्फ लावल्यामुळे त्या भागात दुखणे कमी होते. यासाठी बर्फाने दाढेचा भाग पंधरा मिनीटे शेकावा. ज्यामुळे तुमचं दुखणं नक्कीच कमी होऊ शकेल.

लवंग 

या भागावर कापसाच्या मदतीने लवंगाचे तेल लावा. तसेच तुम्ही दाढ दुखत असलेल्या भागावर लवंग देखील ठेवू शकता. हळू हळू लवंग दाढेखाली दाबली गेल्यामुळे तुमच्या दाढेच्या वेदना कमी होतील. 

पुदिना 

पुदिन्याचा रस अथवा तेल कापसावर घ्या आणि तुमच्या अक्कल दाढेवर लावा. किंवा पुदिन्याचे तेल संपूर्ण दातांवर चोळा यामुळे तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. 

पेरूची पानं 

अक्कल दाढीचे दुखणे असह्य  झाले असेल तर त्यावर पेरूच्या पानांचा वापर केल्यास आराम मिळेल. यासाठी पेरूची पाने अक्कलदाढेच्या भागावर चावा. पेरूच्या पानांच्या रसामुळे तुमचे अक्कल दाढ दुखणे कमी होऊ शकते. 

हळद 

घरात हळद ही असतेच. त्यामुळे अक्कल दाढ दुखणे सुरू झाल्यावर तुम्ही लगेचच हळद त्यावर लावू शकता. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

अक्कल दाढ दुखण्याच्या समस्येपासून त्रस्त आहात? मग हे घरघुती उपाय कराच... नागपूर : आपल्यापैकी बऱ्याच लोकांना वयात आल्यावर अक्कल दाढ येते. पण ही अकाल दाढ एकटी येत नाही तर तुमच्यासाठी दुखणं घेऊन येते. अक्कल दाढ येताना आपला जबडा प्रचंड दुखतो. अनेकदा हे दुखणे सहनशक्तीच्या पलीकडे जाते. पण आता चिंता करू नका. अक्कल दाढेच्या समस्येला दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही घरघुती उपाय सांगणार आहोत.  अक्कल दाढ येताना का होतात वेदना ? आपल्या जबड्यामध्ये चार दाढा असतात. त्यात अक्कल दाढ ही शेवटची दाढ असते. ज्यामुळे ती बऱ्याचदा उशीरा येते म्हणजेच आपण वयात आल्यावर येते. मात्र मोठं झाल्यावर जबड्यामध्ये हिरड्यांमध्ये ही दाढ येण्यासाठी पुरेशी जागा नसते. ज्यामुळे तिला वाढण्यासाठी पुरेशी जागा मिळत नाही. म्हणूनच अक्कलदाढ येताना प्रचंड वेदना होतात. हे उपाय करा आणि वेदना विसरा - मिठाचे पाणी  मीठामुळे नैसर्गिक पद्धतीने जीवजंतू कमी होतात. कधी कधी अक्कल दाढ येताना हिरड्या दुखावल्या जातात.. मीठाच्या पाण्याने गुळण्या केल्यामुळे अक्कल दाढीच्या दुखण्यातून आराम मिळू शकतो. यासाठी दिवसभरात दोन ते तीन वेळा मीठाच्या पाण्याच्या गुळण्या करा.  बर्फाचा शेक  बर्फ हा दुखणं थांबवण्यावर एक चांगला उपाय आहे. वेदना होत असेल्या भागावर बर्फ लावल्यामुळे त्या भागात दुखणे कमी होते. यासाठी बर्फाने दाढेचा भाग पंधरा मिनीटे शेकावा. ज्यामुळे तुमचं दुखणं नक्कीच कमी होऊ शकेल. लवंग  या भागावर कापसाच्या मदतीने लवंगाचे तेल लावा. तसेच तुम्ही दाढ दुखत असलेल्या भागावर लवंग देखील ठेवू शकता. हळू हळू लवंग दाढेखाली दाबली गेल्यामुळे तुमच्या दाढेच्या वेदना कमी होतील.  पुदिना  पुदिन्याचा रस अथवा तेल कापसावर घ्या आणि तुमच्या अक्कल दाढेवर लावा. किंवा पुदिन्याचे तेल संपूर्ण दातांवर चोळा यामुळे तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो.  पेरूची पानं  अक्कल दाढीचे दुखणे असह्य  झाले असेल तर त्यावर पेरूच्या पानांचा वापर केल्यास आराम मिळेल. यासाठी पेरूची पाने अक्कलदाढेच्या भागावर चावा. पेरूच्या पानांच्या रसामुळे तुमचे अक्कल दाढ दुखणे कमी होऊ शकते.  हळद  घरात हळद ही असतेच. त्यामुळे अक्कल दाढ दुखणे सुरू झाल्यावर तुम्ही लगेचच हळद त्यावर लावू शकता.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2DiHWyK
Read More
'जेईई'-'नीट'च्या विद्यार्थ्यांसाठी पश्चिम रेल्वेही सरसावली; अतिरिक्त ट्रेन सोडणार

मुंबई - मुंबई परिसरातील जेईईच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारने सोमवारी लोकल ट्रेन प्रवासाची परवानगी दिली होती. या परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र आणि राज्यसरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पश्चिम रेल्वेदेखील अतिरिक्त लोकल ट्रेन सोडणार आहे

WR will run 46 additional special suburban services in Mumbai from 1st September to 6th September, 2020 for the convenience of JEE candidates.

These services will be in addition to existing 350 special suburban services. #JEE2020 #JEEMain #JEEMain2020. pic.twitter.com/Rt50hhMDlD

— Western Railway (@WesternRly) September 1, 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जेईई आणि नीट सारख्या परिक्षांना सार्वजनिक वाहतूक सेवेअभावी विद्यार्थ्यांना मुकावे लागू नये यासाठी सोमवारी लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती. आता पश्चिम रेल्वे जेईई परिक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 1 ते 6 सप्टेंबर या कालावाधीत 46 अतिरिक्त ट्रेन सोडणार आहे.  पश्चिम रेल्वे मार्गावर या आधी 350 ट्रेन धावत आहेत. या ट्रेन सोडून अधिकच्या 46 ट्रेन असणार आहेत.पश्चिम रेल्वे विभागाच्या अधिकृत ट्वीटर हॅंडलवरून ही माहिती देण्यात आली आहे.

मोठी बातमी! राज्यांतर्गत रेल्वे प्रवासी वाहतूक सेवेला हिरवा कंदील; उद्यापासून सुरू होणार बुकिंग

महामुंबईमध्ये जेईई ची परिक्षा देणारे सुमारे 27 हजार विद्यार्थी आहेत. तर नीट परिक्षा देणारे 40 हजार विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांकडे उपलब्ध असलेल्या प्रवेशपत्रावरच त्यांना लोकल ट्रेनमध्ये प्रवासास परवानगी मिळणारआहे. सोमवारी लोकलप्रवासास परवानगी देतानाही रेल्वेने ही बाब स्पष्ट केली होती. जेईई ची परिक्षेव्यतिरिक्त अन्य प्रवाशांना प्रवासाची मुभा नसणार आहे.

--------------------------------------

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

'जेईई'-'नीट'च्या विद्यार्थ्यांसाठी पश्चिम रेल्वेही सरसावली; अतिरिक्त ट्रेन सोडणार मुंबई - मुंबई परिसरातील जेईईच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारने सोमवारी लोकल ट्रेन प्रवासाची परवानगी दिली होती. या परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र आणि राज्यसरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पश्चिम रेल्वेदेखील अतिरिक्त लोकल ट्रेन सोडणार आहे WR will run 46 additional special suburban services in Mumbai from 1st September to 6th September, 2020 for the convenience of JEE candidates. These services will be in addition to existing 350 special suburban services. #JEE2020 #JEEMain #JEEMain2020. pic.twitter.com/Rt50hhMDlD — Western Railway (@WesternRly) September 1, 2020 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जेईई आणि नीट सारख्या परिक्षांना सार्वजनिक वाहतूक सेवेअभावी विद्यार्थ्यांना मुकावे लागू नये यासाठी सोमवारी लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती. आता पश्चिम रेल्वे जेईई परिक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 1 ते 6 सप्टेंबर या कालावाधीत 46 अतिरिक्त ट्रेन सोडणार आहे.  पश्चिम रेल्वे मार्गावर या आधी 350 ट्रेन धावत आहेत. या ट्रेन सोडून अधिकच्या 46 ट्रेन असणार आहेत.पश्चिम रेल्वे विभागाच्या अधिकृत ट्वीटर हॅंडलवरून ही माहिती देण्यात आली आहे. मोठी बातमी! राज्यांतर्गत रेल्वे प्रवासी वाहतूक सेवेला हिरवा कंदील; उद्यापासून सुरू होणार बुकिंग महामुंबईमध्ये जेईई ची परिक्षा देणारे सुमारे 27 हजार विद्यार्थी आहेत. तर नीट परिक्षा देणारे 40 हजार विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांकडे उपलब्ध असलेल्या प्रवेशपत्रावरच त्यांना लोकल ट्रेनमध्ये प्रवासास परवानगी मिळणारआहे. सोमवारी लोकलप्रवासास परवानगी देतानाही रेल्वेने ही बाब स्पष्ट केली होती. जेईई ची परिक्षेव्यतिरिक्त अन्य प्रवाशांना प्रवासाची मुभा नसणार आहे. -------------------------------------- News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/32MaAkG
Read More
खासगी रुग्णालयातील दर नियंत्रणाला मुदतवाढ; आरोग्यमंत्र्यांची माहिती

मुंबई, 01: राज्यातील सर्व खासगी आणि धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयांमधील शासनाने दर नियंत्रित केलेल्या 80 टक्के खाटा कोरोना आणि अन्य रुग्णांच्या उपचारासाठी राखीव ठेवण्याच्या महत्वपूर्ण निर्णयाला राज्य शासनाने तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. यासंदर्भात काल आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या स्वाक्षरीने सुधारीत अधिसूचना काढण्यात आली आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

उपचार आणि दरावर नियंत्रण गरजेचे-

मेस्मा, आपत्कालिन व्यवस्थापन कायदा, साथरोग नियंत्रण कायदा, बॉम्बे चॅरीटेबल ट्रस्ट आणि बॉम्बे नर्सींग होम कायद्यांमधील तरतुदींच्या अनुषगांने खासगी रुग्णालयांना राज्य शासनाने काढलेल्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक असणार असून कोरोनाच्या रुग्णांना खाटा उपलब्ध होण्याबरोबरच उपचाराच्या दरावर देखील नियंत्रण राहील, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्य शासनाच्या या आदेशानुसार खासगी रूग्णालयांना शासन निर्धारित दरानुसार रुग्णांवर उपचार करणे बंधनकारक आहे. खाटा राखीव करण्याचे अधिकार महापालिका क्षेत्र वगळता जिल्हाधिकारी यांना तर महापालिका क्षेत्रासाठी महापालिका आयुक्त यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. राज्यस्तरावर राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना हे अधिकार देण्यात आले आहेत. 

खासगी रूग्णालये कोरोनाच्या रूग्णांकडून मनमानी करत बिल आकारणी करत होते. शासन आदेशानुसार खासगी रुग्णालयांना या अधिसुचनेत जे दर निश्चित करून देण्यात आले आहेत त्याप्रमाणेच आकारणी करावी लागणार आहे.

मुंबईतील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

ऑक्सिजनची स्वतंत्र रक्कम आकारु नये
सुधारीत अधीसूचनेमधील दरसूचीत रुग्णाला वापरण्यात आलेल्या ऑक्सिजनचे दर देखील समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णालयांना ऑक्सीजनपोटी स्वतंत्र रक्कम आकारता येणार नाही. पीपीई कीटच्या दरांबाबत देखील या अधिसूचनेमध्ये उल्लेख करण्यात आला असून सामान्य वॉर्डमध्ये पीपीई कीट वापरल्यास प्रति दिवस 600 रुपये आकारले जातील तर अतिदक्षता आणि व्हेंटीलेटरची व्यवस्था असलेल्या ठिकाणी पीपीई कीट वापरासाठी प्रति दिवस 1200 रुपये इतके आकारले जातील. त्यापेक्षा जास्त दर आकारल्यास रुग्णालयांना कारणमिमांसा द्यावी लागणार आहे. 

हे वाचा - अंमली पदार्थांचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस; 'एनसीबी'ची एकाला अटक

रुग्णाला बिल देण्यापूर्वी ते नेमण्यात आलेल्या लेखा परिक्षकाकडून तपासूनच देण्यात यावे, असे निर्देश देण्यात आहेत. रुग्णालयांकडून मनमानी पद्धतीने होणाऱ्या दर आकारणी बाबत तक्रार complaints.healthcharges@jeevandayee.gov.in या ईमेलवर नागरिकांनी पाठवावी असे आवाहन करतानाच जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि राज्य आरोग्य सेवा सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांना तक्रार निवारणीसाठी प्राधीकृत करण्यात आले आहे.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

खासगी रुग्णालयातील दर नियंत्रणाला मुदतवाढ; आरोग्यमंत्र्यांची माहिती मुंबई, 01: राज्यातील सर्व खासगी आणि धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयांमधील शासनाने दर नियंत्रित केलेल्या 80 टक्के खाटा कोरोना आणि अन्य रुग्णांच्या उपचारासाठी राखीव ठेवण्याच्या महत्वपूर्ण निर्णयाला राज्य शासनाने तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. यासंदर्भात काल आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या स्वाक्षरीने सुधारीत अधिसूचना काढण्यात आली आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. उपचार आणि दरावर नियंत्रण गरजेचे- मेस्मा, आपत्कालिन व्यवस्थापन कायदा, साथरोग नियंत्रण कायदा, बॉम्बे चॅरीटेबल ट्रस्ट आणि बॉम्बे नर्सींग होम कायद्यांमधील तरतुदींच्या अनुषगांने खासगी रुग्णालयांना राज्य शासनाने काढलेल्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक असणार असून कोरोनाच्या रुग्णांना खाटा उपलब्ध होण्याबरोबरच उपचाराच्या दरावर देखील नियंत्रण राहील, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्य शासनाच्या या आदेशानुसार खासगी रूग्णालयांना शासन निर्धारित दरानुसार रुग्णांवर उपचार करणे बंधनकारक आहे. खाटा राखीव करण्याचे अधिकार महापालिका क्षेत्र वगळता जिल्हाधिकारी यांना तर महापालिका क्षेत्रासाठी महापालिका आयुक्त यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. राज्यस्तरावर राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना हे अधिकार देण्यात आले आहेत.  खासगी रूग्णालये कोरोनाच्या रूग्णांकडून मनमानी करत बिल आकारणी करत होते. शासन आदेशानुसार खासगी रुग्णालयांना या अधिसुचनेत जे दर निश्चित करून देण्यात आले आहेत त्याप्रमाणेच आकारणी करावी लागणार आहे. मुंबईतील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा ऑक्सिजनची स्वतंत्र रक्कम आकारु नये सुधारीत अधीसूचनेमधील दरसूचीत रुग्णाला वापरण्यात आलेल्या ऑक्सिजनचे दर देखील समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णालयांना ऑक्सीजनपोटी स्वतंत्र रक्कम आकारता येणार नाही. पीपीई कीटच्या दरांबाबत देखील या अधिसूचनेमध्ये उल्लेख करण्यात आला असून सामान्य वॉर्डमध्ये पीपीई कीट वापरल्यास प्रति दिवस 600 रुपये आकारले जातील तर अतिदक्षता आणि व्हेंटीलेटरची व्यवस्था असलेल्या ठिकाणी पीपीई कीट वापरासाठी प्रति दिवस 1200 रुपये इतके आकारले जातील. त्यापेक्षा जास्त दर आकारल्यास रुग्णालयांना कारणमिमांसा द्यावी लागणार आहे.  हे वाचा - अंमली पदार्थांचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस; 'एनसीबी'ची एकाला अटक रुग्णाला बिल देण्यापूर्वी ते नेमण्यात आलेल्या लेखा परिक्षकाकडून तपासूनच देण्यात यावे, असे निर्देश देण्यात आहेत. रुग्णालयांकडून मनमानी पद्धतीने होणाऱ्या दर आकारणी बाबत तक्रार complaints.healthcharges@jeevandayee.gov.in या ईमेलवर नागरिकांनी पाठवावी असे आवाहन करतानाच जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि राज्य आरोग्य सेवा सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांना तक्रार निवारणीसाठी प्राधीकृत करण्यात आले आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3bj9bpu
Read More
महाराष्ट्रात असंही एक गाव आहे; 'या' गावात कधीच विकला जात नाही चहा 

गाव म्हटलं की टपऱ्या आल्या. तिथे चहाची टपरी असतेच. वाफाळलेला चहा आणि सभोवार गप्पांचा फड असे चित्र प्रत्येक खेड्यात दिसते. पण असेही गाव आहे की, जिथे चहा विकला जात नाही.

कोकणातील एखादा उत्सव असो किंवा कार्यक्रम अथवा गावातील जत्रा, त्यात चहाचा स्टॉल किंवा हॉटेल तुम्हाला दिसणार नाही असं सांगितलं तर तुमचा विश्‍वास बसणार नाही. पण तसं एक गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. वेंगुर्ले तालुक्‍यातील मातोंड हे ते गाव. तिथे कधीच चहा विकला जात नाही. गावातच नव्हे, तर गावाबाहेरही मातोंडमधील व्यक्ती चहाचा स्टॉल घालून चहा विकणार नाही. शेकडो वर्षांची ती परंपरा अनेक पिढ्यांनंतर आजही कायम आहे.

मातोंड हे सावंतवाडी आणि वेंगुर्ले सीमेवरचे तळवडेलगतचे गाव. गावात सगळ्या जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. गावातील अनेक व्यक्ती उच्च पदावर आहेत. गावात अनेक मंदिरे, प्राथमिक, माध्यमिक शाळा आहेत. गावात सुशिक्षित कुटुंबे सर्वाधिक. अनेकजण व्यवसाय नोकरीनिमित्त बाहेर आहेत; पण गावात आला आणि चहा पिण्याची लहर आली तर तुम्हाला चहाचा स्टॉल गावात आढळणार नाही.

तसं पाहिलं तर चहा उत्साहवर्धक, तसाच चहा विक्रीचा व्यवसाय बऱ्यापैकी आर्थिक कमाई करवून देणारा. दिवसागणिक चहा पिणाऱ्यांची संख्या वाढणारी तशीच चहा विक्रीच्या स्टॉल्सची संख्याही वाढणारी. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याभोवती असलेल्या प्रसिद्धीच्या वलयाला मोठी किनार आहे ती चहाचीच. ते कशाला, आज अनेक इंजिनिअर अथवा उच्चपदस्थ तरुण नोकरीचा मार्ग सोडून वेगवेगळ्या फ्लेवरच्या चहाचे कॉर्नर शहरात सुरू करून लाखोंची कमाई करत आहेत. महाराष्ट्रातील चहाला इतक्‍या उच्च दर्जाचे स्टेटस्‌ जगभरात प्राप्त झाले आहे. असे असले तरी मातोंडमध्ये चहा विकणे मात्र निषिद्ध आहे.
त्याबाबत अनेक दंतकथा आहेत. बारस म्हणजे पारध करण्याची प्रथा कोकणातील जवळपास सगळ्यांच गावात आहे.

मातोंडमध्येही ती प्रथा शेकडो वर्षांपासून आहे. अवसारी देवाच्या अथवा कौल प्रसादाच्या सूचनेनुसार जंगलात पारधीसाठी गावातील मानकरी जायचे. पारधी आधी श्री सातेरी मंदिरासमोर मोठा मंडप उभारून त्यात पारध करून रानडुक्कर आणल्यावर मोठा उत्सव व्हायचा. एका वर्षी देवाचा मंडप उभारण्याआधी एका व्यक्तीने चहाचा स्टॉल सुरू करून मंडपही उभारला. सगळं जंगल पिंजून काढूनही शिकार पडेना, म्हणून गावकऱ्यांनी अवसारी देव उभा केला, त्यावेळी देवाचा मंडप उभारण्याआधी चहासाठीचा मंडप उभारल्याने अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले. तो मंडप तत्काळ हटवण्यात आला आणि त्याच दिवशी शिकार मिळाली आणि बारस परंपरेनुसार झाली. त्या दिवसापासून गावात चहा विकणे बंद झाले.

हे पण वाचा - राज्यात ई-पास रद्द ; 'हे' राहणार बंद अन् 'हे' राहणार सुरू

 दुसऱ्या दंतकथेनुसार गावात आलेल्या पाहुण्यांना हॉटेलात चहा पाजल्यावर मालकाने पूर्वीचे तीन आणि आजचे दोन असा हिशेब सांगितला. पाहुण्यांच्या समोर उधारीचा हिशेब सांगून आपली बेअब्रू केली असे समजून गावात सर्वांनाच चहा विकण्यास मनाई केली गेली. कथा कहाण्या अथवा दंतकथा काहीही असो, गावात पिढ्यान्‌पिढ्या चहा विकला जात नाही हे वास्तव आहे. गावात अनेक दुकाने आहेत. सगळ्या वस्तू तुम्हाला गावात सहज विकत मिळतील; पण चहा मात्र शोधूनही सापडणार नाही. म्हणूनच कोकणातील मातोंड गाव इतरांपेक्षा निश्‍चितच वेगळं आहे.

हे पण वाचा - पाच तासाची झुंज अयशस्वी ; आमच्या डोळ्यादेखतच त्याने सोडले प्राण

आजोबा-पणजोबांच्या काळापासून आमच्या गावात चहा विकला जात नाही. इतकेच नाही तर आमच्या गावातील जे ग्रामस्थ नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर आहेत तेही चहा विक्रीचा व्यवसाय करत नाहीत. आमच्या गावात चहा विकत मिळत नसल्याने गावात कुणी पै पाहुणे, आप्तेष्ट मित्र आले तर त्यांना घरी नेऊन चहा दिला जातो. शेकडो वर्षांची ती परंपरा आजही सुरू आहे.

-काका परब, मानकरी, मातोंड 

संपादन - धनाजी सुर्वे 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

महाराष्ट्रात असंही एक गाव आहे; 'या' गावात कधीच विकला जात नाही चहा  गाव म्हटलं की टपऱ्या आल्या. तिथे चहाची टपरी असतेच. वाफाळलेला चहा आणि सभोवार गप्पांचा फड असे चित्र प्रत्येक खेड्यात दिसते. पण असेही गाव आहे की, जिथे चहा विकला जात नाही. कोकणातील एखादा उत्सव असो किंवा कार्यक्रम अथवा गावातील जत्रा, त्यात चहाचा स्टॉल किंवा हॉटेल तुम्हाला दिसणार नाही असं सांगितलं तर तुमचा विश्‍वास बसणार नाही. पण तसं एक गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. वेंगुर्ले तालुक्‍यातील मातोंड हे ते गाव. तिथे कधीच चहा विकला जात नाही. गावातच नव्हे, तर गावाबाहेरही मातोंडमधील व्यक्ती चहाचा स्टॉल घालून चहा विकणार नाही. शेकडो वर्षांची ती परंपरा अनेक पिढ्यांनंतर आजही कायम आहे. मातोंड हे सावंतवाडी आणि वेंगुर्ले सीमेवरचे तळवडेलगतचे गाव. गावात सगळ्या जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. गावातील अनेक व्यक्ती उच्च पदावर आहेत. गावात अनेक मंदिरे, प्राथमिक, माध्यमिक शाळा आहेत. गावात सुशिक्षित कुटुंबे सर्वाधिक. अनेकजण व्यवसाय नोकरीनिमित्त बाहेर आहेत; पण गावात आला आणि चहा पिण्याची लहर आली तर तुम्हाला चहाचा स्टॉल गावात आढळणार नाही. तसं पाहिलं तर चहा उत्साहवर्धक, तसाच चहा विक्रीचा व्यवसाय बऱ्यापैकी आर्थिक कमाई करवून देणारा. दिवसागणिक चहा पिणाऱ्यांची संख्या वाढणारी तशीच चहा विक्रीच्या स्टॉल्सची संख्याही वाढणारी. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याभोवती असलेल्या प्रसिद्धीच्या वलयाला मोठी किनार आहे ती चहाचीच. ते कशाला, आज अनेक इंजिनिअर अथवा उच्चपदस्थ तरुण नोकरीचा मार्ग सोडून वेगवेगळ्या फ्लेवरच्या चहाचे कॉर्नर शहरात सुरू करून लाखोंची कमाई करत आहेत. महाराष्ट्रातील चहाला इतक्‍या उच्च दर्जाचे स्टेटस्‌ जगभरात प्राप्त झाले आहे. असे असले तरी मातोंडमध्ये चहा विकणे मात्र निषिद्ध आहे. त्याबाबत अनेक दंतकथा आहेत. बारस म्हणजे पारध करण्याची प्रथा कोकणातील जवळपास सगळ्यांच गावात आहे. मातोंडमध्येही ती प्रथा शेकडो वर्षांपासून आहे. अवसारी देवाच्या अथवा कौल प्रसादाच्या सूचनेनुसार जंगलात पारधीसाठी गावातील मानकरी जायचे. पारधी आधी श्री सातेरी मंदिरासमोर मोठा मंडप उभारून त्यात पारध करून रानडुक्कर आणल्यावर मोठा उत्सव व्हायचा. एका वर्षी देवाचा मंडप उभारण्याआधी एका व्यक्तीने चहाचा स्टॉल सुरू करून मंडपही उभारला. सगळं जंगल पिंजून काढूनही शिकार पडेना, म्हणून गावकऱ्यांनी अवसारी देव उभा केला, त्यावेळी देवाचा मंडप उभारण्याआधी चहासाठीचा मंडप उभारल्याने अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले. तो मंडप तत्काळ हटवण्यात आला आणि त्याच दिवशी शिकार मिळाली आणि बारस परंपरेनुसार झाली. त्या दिवसापासून गावात चहा विकणे बंद झाले. हे पण वाचा - राज्यात ई-पास रद्द ; 'हे' राहणार बंद अन् 'हे' राहणार सुरू  दुसऱ्या दंतकथेनुसार गावात आलेल्या पाहुण्यांना हॉटेलात चहा पाजल्यावर मालकाने पूर्वीचे तीन आणि आजचे दोन असा हिशेब सांगितला. पाहुण्यांच्या समोर उधारीचा हिशेब सांगून आपली बेअब्रू केली असे समजून गावात सर्वांनाच चहा विकण्यास मनाई केली गेली. कथा कहाण्या अथवा दंतकथा काहीही असो, गावात पिढ्यान्‌पिढ्या चहा विकला जात नाही हे वास्तव आहे. गावात अनेक दुकाने आहेत. सगळ्या वस्तू तुम्हाला गावात सहज विकत मिळतील; पण चहा मात्र शोधूनही सापडणार नाही. म्हणूनच कोकणातील मातोंड गाव इतरांपेक्षा निश्‍चितच वेगळं आहे. हे पण वाचा - पाच तासाची झुंज अयशस्वी ; आमच्या डोळ्यादेखतच त्याने सोडले प्राण आजोबा-पणजोबांच्या काळापासून आमच्या गावात चहा विकला जात नाही. इतकेच नाही तर आमच्या गावातील जे ग्रामस्थ नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर आहेत तेही चहा विक्रीचा व्यवसाय करत नाहीत. आमच्या गावात चहा विकत मिळत नसल्याने गावात कुणी पै पाहुणे, आप्तेष्ट मित्र आले तर त्यांना घरी नेऊन चहा दिला जातो. शेकडो वर्षांची ती परंपरा आजही सुरू आहे. -काका परब, मानकरी, मातोंड  संपादन - धनाजी सुर्वे    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2EVv0zk
Read More

Monday, August 31, 2020

वर्क फ्रॉम होममुळे वाढले मूळव्याधीचे प्रमाण; पुण्यातील सर्वेक्षणातून समोर आली माहिती

पुणे : घरातून काम करणाऱया पुरुषांमध्ये गेल्या तीन महिन्यांमध्ये मूळव्याधीचं प्रमाण वाढल्याचा निष्कर्ष सर्वेक्षणातून पुढे आला आहे. सलग तीन-चार तास एका जागेवर बसून काम केल्याचा हा दुष्परिणाम असल्याचंही निरीक्षण नोंदवलं आहे. कोरोना विषाणूंच्या उद्रेकामुळे मार्चपासून लॉकडाऊन सुरू झालं. त्याचा कोणाच्या आरोग्यावर नेमका कसा दुष्परिणाम झाला, याचा अभ्यास करण्यासाठी ‘हेलिंग हँड क्लिनिक’ पुण्यात सर्वेक्षण करण्यात आले. त्यातून हा निष्कर्ष निघाला आहे.   

लॉकडाऊनमध्ये आपण सगळेच घरात बसलो होतो. एकाच जागी चार-पाच तास बसत होतो. मग, ते टीव्ही पाहण्याच्या असो की, कार्यालयीन कामाच्या निमित्ताने असो. या सगळ्याचा आपल्या आरोग्यावर दूरगामी परिणाम झाल्याचे आता चार-पाच महिन्यांनंतर समोर येत आहे. त्यापैकी मूळव्याध ही एक समस्या म्हणून पुढे आली आहे, असे या निष्कर्षात नमूद केले आहे.

- वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या अंगलट आलं बर्थडे सेलिब्रेशन; जनसंपर्क वाढल्याने ते झाले 'पॉझिटीव्ह'​

घर आणि ऑफिसमधून कामातील फरक
लॉकडाऊनमध्ये बहुतांश कंपन्यांच्या कर्मचाऱयांनी घरातून काम केले. ऑफिस आणि घरातून काम करण्यातील फरक या निमित्ताने स्पष्ट जाणवला, असे सॉफ्टवेअर इंजिनियर राजेश बोकील म्हणाले. घरात एकाच जागी दोन ते तीन तास सलग बसून काम होतं. ऑफिसमध्ये काम करत असताना वेगवेगळ्या कारणांनी काही शरीराची हालचाल होत असते. पण, घरातून काम करताना फारशी हालचाल होत नाही, असेही त्यांनी सांगितले. 

‘हिलिंग हँड क्लिनिक’चे संस्थापक डॉ. अश्विन पोरवाल म्हणाले, “घरातून काम कराताना शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झालेलं असतं. त्यामुळे मूळव्याधीचं प्रमाण गेल्या महिन्याभरात वाढले आहे.”

मूळव्याधीची कारणे
- मसालेदार पदार्थ 
- बैठी जीवनशैली
- फास्ट फूड

- साडे सहा हजार पोलिस मंगळवारी करणार विसर्जनाचा बंदोबस्त; सीसीटीव्हीची राहणार करडी नजर!​

लॉकडाऊनचा आरोग्यावर झालेला परिणाम
- व्यायाम थांबला
- खाणं वाढलं
- वैद्यकीय सल्ला वेळेत मिळण्यातील अडथळा
- रुग्णालये सुरू असूनही कोरोनाच्या भीतीमुळे रुग्ण घराबाहेर पडत नव्हते.

वैद्यकीय सल्ला
- हे तीन ‘सी’ आहरा घ्या.
गाईचं तूप (काऊज् घी), दही (कड) आणि लिंबूवर्गीय फळे (सिक्रस फूड)
- हे तीन ‘पी’ टाळा
प्रिझव्ह, पॅकेज आणि प्रोसेस फूड टाळा

दृष्टिक्षेपात सर्वेक्षणाचा निष्कर्ष 
- लॉकडाऊनमध्ये झोपडपट्ट्यांमधून मूळव्याधीचे 60 टक्के रुग्ण वाढले 
- सर्वसाधारणतः 60 टक्के पुरूष असतात. पण, लॉकडाऊनमध्ये हे केलेल्या सर्वेक्षणात 75 टक्के रुग्ण पुरुष
- 25 टक्के स्त्रियांना मूळव्याध झाला.
- पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया लॉकडाऊनमध्ये हालचाल जास्त करत असल्याने त्यांच्यात हे प्रमाण कमी दिसले.

- 'जेव्हा देव स्वत: आपला देश चालवत आहेत...'; काय म्हणाले कुमार विश्वास?

“मुळव्याध, फिशर, बद्धकोष्ठता, भगंदर असे गुदद्वाराचे आजाराचा थेट संबंध हा जिवशैलीशी आहे. सॉफ्टवेअर इंजिनियर, बँकेत काम करणारे कर्मचारी, शिक्षक, यांच्यात हा आजार दिसतो. मार्चच्या पूर्वी मूळव्याधीची समस्या घेऊन जितके रुग्ण यायचे त्याच्यात 30 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती अभ्यासातून पुढे आली आहे,”
-    डॉ. अश्विन पोरवाल, संस्थापक, हिलींग हँड्स क्लिनिक 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

वर्क फ्रॉम होममुळे वाढले मूळव्याधीचे प्रमाण; पुण्यातील सर्वेक्षणातून समोर आली माहिती पुणे : घरातून काम करणाऱया पुरुषांमध्ये गेल्या तीन महिन्यांमध्ये मूळव्याधीचं प्रमाण वाढल्याचा निष्कर्ष सर्वेक्षणातून पुढे आला आहे. सलग तीन-चार तास एका जागेवर बसून काम केल्याचा हा दुष्परिणाम असल्याचंही निरीक्षण नोंदवलं आहे. कोरोना विषाणूंच्या उद्रेकामुळे मार्चपासून लॉकडाऊन सुरू झालं. त्याचा कोणाच्या आरोग्यावर नेमका कसा दुष्परिणाम झाला, याचा अभ्यास करण्यासाठी ‘हेलिंग हँड क्लिनिक’ पुण्यात सर्वेक्षण करण्यात आले. त्यातून हा निष्कर्ष निघाला आहे.    लॉकडाऊनमध्ये आपण सगळेच घरात बसलो होतो. एकाच जागी चार-पाच तास बसत होतो. मग, ते टीव्ही पाहण्याच्या असो की, कार्यालयीन कामाच्या निमित्ताने असो. या सगळ्याचा आपल्या आरोग्यावर दूरगामी परिणाम झाल्याचे आता चार-पाच महिन्यांनंतर समोर येत आहे. त्यापैकी मूळव्याध ही एक समस्या म्हणून पुढे आली आहे, असे या निष्कर्षात नमूद केले आहे. - वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या अंगलट आलं बर्थडे सेलिब्रेशन; जनसंपर्क वाढल्याने ते झाले 'पॉझिटीव्ह'​ घर आणि ऑफिसमधून कामातील फरक लॉकडाऊनमध्ये बहुतांश कंपन्यांच्या कर्मचाऱयांनी घरातून काम केले. ऑफिस आणि घरातून काम करण्यातील फरक या निमित्ताने स्पष्ट जाणवला, असे सॉफ्टवेअर इंजिनियर राजेश बोकील म्हणाले. घरात एकाच जागी दोन ते तीन तास सलग बसून काम होतं. ऑफिसमध्ये काम करत असताना वेगवेगळ्या कारणांनी काही शरीराची हालचाल होत असते. पण, घरातून काम करताना फारशी हालचाल होत नाही, असेही त्यांनी सांगितले.  ‘हिलिंग हँड क्लिनिक’चे संस्थापक डॉ. अश्विन पोरवाल म्हणाले, “घरातून काम कराताना शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झालेलं असतं. त्यामुळे मूळव्याधीचं प्रमाण गेल्या महिन्याभरात वाढले आहे.” मूळव्याधीची कारणे - मसालेदार पदार्थ  - बैठी जीवनशैली - फास्ट फूड - साडे सहा हजार पोलिस मंगळवारी करणार विसर्जनाचा बंदोबस्त; सीसीटीव्हीची राहणार करडी नजर!​ लॉकडाऊनचा आरोग्यावर झालेला परिणाम - व्यायाम थांबला - खाणं वाढलं - वैद्यकीय सल्ला वेळेत मिळण्यातील अडथळा - रुग्णालये सुरू असूनही कोरोनाच्या भीतीमुळे रुग्ण घराबाहेर पडत नव्हते. वैद्यकीय सल्ला - हे तीन ‘सी’ आहरा घ्या. गाईचं तूप (काऊज् घी), दही (कड) आणि लिंबूवर्गीय फळे (सिक्रस फूड) - हे तीन ‘पी’ टाळा प्रिझव्ह, पॅकेज आणि प्रोसेस फूड टाळा दृष्टिक्षेपात सर्वेक्षणाचा निष्कर्ष  - लॉकडाऊनमध्ये झोपडपट्ट्यांमधून मूळव्याधीचे 60 टक्के रुग्ण वाढले  - सर्वसाधारणतः 60 टक्के पुरूष असतात. पण, लॉकडाऊनमध्ये हे केलेल्या सर्वेक्षणात 75 टक्के रुग्ण पुरुष - 25 टक्के स्त्रियांना मूळव्याध झाला. - पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया लॉकडाऊनमध्ये हालचाल जास्त करत असल्याने त्यांच्यात हे प्रमाण कमी दिसले. - 'जेव्हा देव स्वत: आपला देश चालवत आहेत...'; काय म्हणाले कुमार विश्वास? “मुळव्याध, फिशर, बद्धकोष्ठता, भगंदर असे गुदद्वाराचे आजाराचा थेट संबंध हा जिवशैलीशी आहे. सॉफ्टवेअर इंजिनियर, बँकेत काम करणारे कर्मचारी, शिक्षक, यांच्यात हा आजार दिसतो. मार्चच्या पूर्वी मूळव्याधीची समस्या घेऊन जितके रुग्ण यायचे त्याच्यात 30 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती अभ्यासातून पुढे आली आहे,” -    डॉ. अश्विन पोरवाल, संस्थापक, हिलींग हँड्स क्लिनिक  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा (Edited by : Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

August 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3bbareo
Read More
गृहिणींनो, आता घरीच बसून तुम्हाला हवी ती भाजी निवडून मागवा ‘सेव्हन मंत्रा’ कडून

पुणे - गृहिणींनो, आता रोजच्या भाजीच्या चिंतेचं विसर्जन करा. कारण खास आग्रहास्तव सेव्हन मंत्राची कस्टमाइज्ड भाजीपाला व फळ पुरवठा सेवा सुरू झाली आहे. यामुळे घरबसल्या हवी ती भाजी निवडून तजेलदार मेजवानीचा आस्वाद चाखायला मिळणार आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सासूबाईंची व्रतवैकल्ये, सासरेबुवांचं पथ्यपाणी, मिस्टरांचा नवा दिवस नवी भाजीचं कॅलेंडर, चिंटूचा चूजी स्वभाव आणि फळांच्या झाडावरच घर बांधू पाहणारी चिंगी... अशा तऱ्हेवाईक घराचं भरणपोषण करण्यासाठी  माऊलीला करावी लागणारी मंडईवारी म्हणजे मोठी कसोटीच. ‘ही घेऊ, की ती नको’ या विवंचनेचा तिला रोजच सामना करावा लागतो. त्यातच गेल्या पाच महिन्यांत ही वारी म्हणजे दिव्य ठरल्याचा अनेकांचा अनुभव आहे. त्यामुळे ‘आहे ते शिजवा आणि मारा ताव’ असेच  दिवस-रात्रीचे समीकरण कोरोना काळात होऊन गेले आहे. तेच तेच खाऊन ‘तोंडाची चव गेली’ अशी प्रतिक्रिया घराघरांत उमटत आहे; पण गेलेली चव पुन्हा आणण्यासाठी सेव्हनमंत्राने कस्टमाइज्ड भाजीपाला व फळ पुरवठा सेवा सादर केली आहे. यामुळे घरबसल्या हवी ती भाजी निवडून मेजवानीचा आस्वाद पुणे-पिंपरीकरांना चाखायला मिळणार आहे. त्याचबरोबर प्रारंभी ऑफर म्हणून किमान ३५० रुपयांच्या भाजीपाला खरेदीवर वेगळी व अनोखी चव घेऊन आलेला टाटा टी गोल्ड मिक्‍श्चर चहा पावडर पॅक मोफत मिळणार आहे.

मुख्य प्रवाहात आम्ही येणार कधी?;  तृतीय पंथीयांचा सरकारला सवाल

किमान  १९५ रुपयांची खरेदी आवश्‍यक
सेव्हनमंत्राच्या या कस्टमाइज्ड सेवेत ४२ शेतमालांपैकी कोणताही भाजी किंवा फळ प्रकार निवडणे सुलभ झाले आहे. यासाठी किमान १९५ रुपयांची खरेदी करावी लागणार आहे. १९५ ते ५०० रुपयांपर्यंतच्या खरेदीवर २० रुपये वितरण शुल्क द्यावे लागणार आहे. तर ५०० रुपयांवरील खरेदीसाठी कोणतेही वितरण शुल्क ठेवले नाही. यापूर्वी सुरू असलेल्या मेगा, मीडियम, मिनी, ओपीजी, फ्रूट, मसाला आणि एक्‍झॉटिक अशा बास्केटवर कोणतेही वितरण शुल्क आकारले जाणार नाही.

कोरोना रुग्णांसाठी जितो कोविड सेंटर ठरतयं भक्कम आधार

टाटा टी गोल्ड मिक्‍श्चर चहा मिळणार मोफत
सेव्हन मंत्राच्या या कस्टमाइज्ड सेवेचा प्रारंभ म्हणून ग्राहकांना टाटा टी गोल्ड चहा पावडरचा पॅक मोफत मिळणार आहे. किमान ३५० रुपयांच्या ऑर्डर बुकिंवर २०० ग्रॅम वजनाचा आणि किमान ७५० रुपयांच्या खरेदीवर ५०० ग्रॅम वजनाचा टाटा टी गोल्ड मिक्‍श्चर चहा पावडर पॅक मोफत मिळणार आहे. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी लागू असेल.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

गृहिणींनो, आता घरीच बसून तुम्हाला हवी ती भाजी निवडून मागवा ‘सेव्हन मंत्रा’ कडून पुणे - गृहिणींनो, आता रोजच्या भाजीच्या चिंतेचं विसर्जन करा. कारण खास आग्रहास्तव सेव्हन मंत्राची कस्टमाइज्ड भाजीपाला व फळ पुरवठा सेवा सुरू झाली आहे. यामुळे घरबसल्या हवी ती भाजी निवडून तजेलदार मेजवानीचा आस्वाद चाखायला मिळणार आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा सासूबाईंची व्रतवैकल्ये, सासरेबुवांचं पथ्यपाणी, मिस्टरांचा नवा दिवस नवी भाजीचं कॅलेंडर, चिंटूचा चूजी स्वभाव आणि फळांच्या झाडावरच घर बांधू पाहणारी चिंगी... अशा तऱ्हेवाईक घराचं भरणपोषण करण्यासाठी  माऊलीला करावी लागणारी मंडईवारी म्हणजे मोठी कसोटीच. ‘ही घेऊ, की ती नको’ या विवंचनेचा तिला रोजच सामना करावा लागतो. त्यातच गेल्या पाच महिन्यांत ही वारी म्हणजे दिव्य ठरल्याचा अनेकांचा अनुभव आहे. त्यामुळे ‘आहे ते शिजवा आणि मारा ताव’ असेच  दिवस-रात्रीचे समीकरण कोरोना काळात होऊन गेले आहे. तेच तेच खाऊन ‘तोंडाची चव गेली’ अशी प्रतिक्रिया घराघरांत उमटत आहे; पण गेलेली चव पुन्हा आणण्यासाठी सेव्हनमंत्राने कस्टमाइज्ड भाजीपाला व फळ पुरवठा सेवा सादर केली आहे. यामुळे घरबसल्या हवी ती भाजी निवडून मेजवानीचा आस्वाद पुणे-पिंपरीकरांना चाखायला मिळणार आहे. त्याचबरोबर प्रारंभी ऑफर म्हणून किमान ३५० रुपयांच्या भाजीपाला खरेदीवर वेगळी व अनोखी चव घेऊन आलेला टाटा टी गोल्ड मिक्‍श्चर चहा पावडर पॅक मोफत मिळणार आहे. मुख्य प्रवाहात आम्ही येणार कधी?;  तृतीय पंथीयांचा सरकारला सवाल किमान  १९५ रुपयांची खरेदी आवश्‍यक सेव्हनमंत्राच्या या कस्टमाइज्ड सेवेत ४२ शेतमालांपैकी कोणताही भाजी किंवा फळ प्रकार निवडणे सुलभ झाले आहे. यासाठी किमान १९५ रुपयांची खरेदी करावी लागणार आहे. १९५ ते ५०० रुपयांपर्यंतच्या खरेदीवर २० रुपये वितरण शुल्क द्यावे लागणार आहे. तर ५०० रुपयांवरील खरेदीसाठी कोणतेही वितरण शुल्क ठेवले नाही. यापूर्वी सुरू असलेल्या मेगा, मीडियम, मिनी, ओपीजी, फ्रूट, मसाला आणि एक्‍झॉटिक अशा बास्केटवर कोणतेही वितरण शुल्क आकारले जाणार नाही. कोरोना रुग्णांसाठी जितो कोविड सेंटर ठरतयं भक्कम आधार टाटा टी गोल्ड मिक्‍श्चर चहा मिळणार मोफत सेव्हन मंत्राच्या या कस्टमाइज्ड सेवेचा प्रारंभ म्हणून ग्राहकांना टाटा टी गोल्ड चहा पावडरचा पॅक मोफत मिळणार आहे. किमान ३५० रुपयांच्या ऑर्डर बुकिंवर २०० ग्रॅम वजनाचा आणि किमान ७५० रुपयांच्या खरेदीवर ५०० ग्रॅम वजनाचा टाटा टी गोल्ड मिक्‍श्चर चहा पावडर पॅक मोफत मिळणार आहे. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी लागू असेल. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

August 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3hMO1Tg
Read More