Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, June 11, 2020

ODI की पहली हैट्रिक की कहानी- जब एक दिन बाद मना उस कारनामे का जश्न https://ift.tt/2Ux4W2s
कोरोना: दिल्ली के अस्पतालों में 60% बेड फुल, जानें कहां क्या हैं हालात https://ift.tt/3fhjyLn
जळगाव वृद्ध महिला मृत्यूप्रकरण : अधिष्ठातासह अन्य कर्मचाऱ्यांना केले निलंबित

जळगाव वृद्ध महिला मृत्यूप्रकरण : अधिष्ठातासह अन्य कर्मचाऱ्यांना केले निलंबित

June 11, 2020 0 Comments
 जळगावमध्ये कोरोना बाधित‌ महिला मृत्यूप्रकरणी अधिष्ठाता तसेच इतरांना निलंबित करण्यात आले आहे.  from Zee24 Taas: Maharashtra News https://i...
Read More
देवेंद्र फडणवीस करत असलेली निसर्ग चक्रीवादळ आणि कोल्हापूर-सांगली पूर यांची तुलना कितपत शक्य?
आरक्षण हा मुलभूत अधिकार नाही - सर्वोच्च न्यायालय : #5मोठ्याबातम्या
चीनच्या वुहानमध्ये कोरोना व्हायरसचा उद्रेक ऑगस्ट 2019 मध्येच झाला होता का?
यंदा अवजारांशिवाय शेती? सिंधुदुर्गची स्थिती अशी...

ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम सुरू झाला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी आवश्‍यक असलेल्या कृषी अवजारांसाठी प्रस्ताव केले आहेत; मात्र कृषी विभागाकडे प्राप्त तब्बल 6 हजार 166 प्रस्ताव प्रलंबित आहेत. सध्या शेती हंगाम सुरु झाला आहे; परंतु सुधारित कृषी अवजारांशिवाय यावर्षी जिल्ह्यातील एवढ्या शेतकऱ्यांना शेती करावी लागणार आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम सुरू झालेला असून आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी शेतकऱ्यांनी सुधारित कृषी अवजारांचा वापर करणे गरजेचे आहे. मागील पाच वर्षात चांदा ते बांदा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीकडून आधुनिक शेतीकडे वळावे. यासाठी सुधारित कृषि अवजारे वितरणावर भर देण्यात आला होता. जिल्ह्यातील शेतकाऱ्यांकडून मोठ्या संख्येने प्रस्ताव मागविले होते. या योजनेला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला होता. त्यामुळे सुधारित कृषि अवजारे मिळण्यासाठी हजारोंच्या संख्येने प्रस्ताव तयार करण्यात आले होते. 

तालुकानिहाय प्रस्ताव 
सुधारित कृषि अवजारे मिळावीत यासाठी राज्य शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण या योजने अंतर्गत तब्बल 6 हजार 166 शेतकऱ्यांनी अर्ज कृषी विभागाकडे केले आहेत. यामध्ये सावंतवाडी 1 हजार 295, कुडाळ 1 हजार 200, वेंगुर्ले 295, दोडामार्ग 236, कणकवली 1 हजार 300, मालवण 578, देवगड 1 हजार आणि वैभववाडी 262 अशाप्रकारे तालुकानिहाय प्रस्तावांचा समावेश आहे. 

सूचनांअभावी मंजूरी रखडली 
शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीच्या दृष्टिकोनातून सुधारित कृषी अवजारांची फार आवश्‍यकता आहे; मात्र कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत जिल्हा कृषी विभागाला लक्षांक व मार्गदर्शक सूचना अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत शेतीची अवजारे मिळण्यास फारच अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे ही योजना रखडली आहे. 

कृषी मंत्र्यांना निवेदन 
जिल्हा बॅंक अध्यक्ष सतीश सावंत यांनी राज्याचे कृषीमंत्री दादा भूसे यांना लेखी निवेदन दिले आहे. त्यात म्हटले की, आधुनिक कृषी अवजारे योजनेअंतर्गत रखडलेले हे प्रस्ताव मंजूर होऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी अवजारांचा पुरवठा व्हावा. यासाठी कृषी यांत्रिकीकरण योजने बाबत मार्गदर्शक सूचना व लक्षांक लवकरात लवकर मिळावे. या योजनेअंतर्गत लक्षांक व मार्गदर्शक सूचना संबंधितांना मिळाल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर कृषी अवजारे उपलब्ध होऊ शकतील. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

यंदा अवजारांशिवाय शेती? सिंधुदुर्गची स्थिती अशी... ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम सुरू झाला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी आवश्‍यक असलेल्या कृषी अवजारांसाठी प्रस्ताव केले आहेत; मात्र कृषी विभागाकडे प्राप्त तब्बल 6 हजार 166 प्रस्ताव प्रलंबित आहेत. सध्या शेती हंगाम सुरु झाला आहे; परंतु सुधारित कृषी अवजारांशिवाय यावर्षी जिल्ह्यातील एवढ्या शेतकऱ्यांना शेती करावी लागणार आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम सुरू झालेला असून आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी शेतकऱ्यांनी सुधारित कृषी अवजारांचा वापर करणे गरजेचे आहे. मागील पाच वर्षात चांदा ते बांदा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीकडून आधुनिक शेतीकडे वळावे. यासाठी सुधारित कृषि अवजारे वितरणावर भर देण्यात आला होता. जिल्ह्यातील शेतकाऱ्यांकडून मोठ्या संख्येने प्रस्ताव मागविले होते. या योजनेला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला होता. त्यामुळे सुधारित कृषि अवजारे मिळण्यासाठी हजारोंच्या संख्येने प्रस्ताव तयार करण्यात आले होते.  तालुकानिहाय प्रस्ताव  सुधारित कृषि अवजारे मिळावीत यासाठी राज्य शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण या योजने अंतर्गत तब्बल 6 हजार 166 शेतकऱ्यांनी अर्ज कृषी विभागाकडे केले आहेत. यामध्ये सावंतवाडी 1 हजार 295, कुडाळ 1 हजार 200, वेंगुर्ले 295, दोडामार्ग 236, कणकवली 1 हजार 300, मालवण 578, देवगड 1 हजार आणि वैभववाडी 262 अशाप्रकारे तालुकानिहाय प्रस्तावांचा समावेश आहे.  सूचनांअभावी मंजूरी रखडली  शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीच्या दृष्टिकोनातून सुधारित कृषी अवजारांची फार आवश्‍यकता आहे; मात्र कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत जिल्हा कृषी विभागाला लक्षांक व मार्गदर्शक सूचना अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत शेतीची अवजारे मिळण्यास फारच अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे ही योजना रखडली आहे.  कृषी मंत्र्यांना निवेदन  जिल्हा बॅंक अध्यक्ष सतीश सावंत यांनी राज्याचे कृषीमंत्री दादा भूसे यांना लेखी निवेदन दिले आहे. त्यात म्हटले की, आधुनिक कृषी अवजारे योजनेअंतर्गत रखडलेले हे प्रस्ताव मंजूर होऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी अवजारांचा पुरवठा व्हावा. यासाठी कृषी यांत्रिकीकरण योजने बाबत मार्गदर्शक सूचना व लक्षांक लवकरात लवकर मिळावे. या योजनेअंतर्गत लक्षांक व मार्गदर्शक सूचना संबंधितांना मिळाल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर कृषी अवजारे उपलब्ध होऊ शकतील.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 11, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2MRfLYV
Read More
लाॅकडाउननंतर ग्रामीण अर्थव्यवस्थेला असाही फायदा 

कणकवली (सिंधुदुर्ग) - कोरोना संकटात विविध उद्योगासह, ग्रामीण भागातील कृषी अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसला होता; मात्र ग्रामीण भागातच बाजारपेठा उपलब्ध झाल्याने ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था सावरली. एवढेच नव्हे तर भाजीपाल्यासह, गावठी कोंबड्या व इतर उत्पादनांना मागणी कमालीची वाढली. त्यामुळे कोरोना संकट हे ग्रामीण अर्थव्यवस्थेला संकट न ठरता इष्टापत्तीच ठरली आहे. 

कोरोनामुळे अचानक लॉकडाउनची घोषणा झाली. यात शेती-बागायतदारांकडील हापूस आंबा, कलिंगड, भाजीपाला यांचे काय करायचे? असा प्रश्‍न निर्माण झाला होता. यात हापूस आंबा उत्पादकांनी दलालांची साखळी तोडली आणि महाराष्ट्रासह इतर राज्यात हापूसची विक्री व्यवस्था निर्माण केली. तर कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांनी गावागावांत जाऊन स्टॉल लावले. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्या त्या पंचक्रोशीतील आठवडा बाजारात आपले स्थान पक्‍के केले. 

- भाजीपाला, फळे व इतर शेती उत्पादनांवर मर्यादा 
- स्थानिक भाजीपाला व इतर उत्पादकांना चांगला दर 
- गावठी कोंबड्यांचा दर प्रतिनग 600 रुपयापर्यंत 
- शेतकऱ्यांकडील गायीच्या दुधाला 46 ते 50 रु. 
- म्हैशीच्या दुधाला 56 ते 60 रुपये दर 
- बकऱ्याच्या मटणाचा दर 650 रुपये प्रतिकिलो 

नव्या बाजारपेठाही उपलब्ध 
लॉकडाउनमध्ये शिथिलता आली असली तरी परजिल्ह्यातून येणाऱ्या भाजी आणि फळ विक्रेत्यांची संख्या घटली आहे. याखेरीज या व्यवसायात असणारे परराज्यातील मजूर देखील आपापल्या गावी परतले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्याकडील शेतमाल विक्रीसाठी नव्या बाजारपेठा देखील उपलब्ध झाल्या आहेत. 

...तर रोजगार शक्‍य 
कोरोनामुळे हजारो चाकरमान्यांचा कामधंदा बुडाला. अनेकजण कुटुंब कबिला घेऊन गावी परतले. चाकरमान्यांनी शेती आणि शेतीपूरक उद्योग सुरू केले तर जिल्ह्यातच रोजगाराची संधी उपलब्ध होण्याची शक्‍यता तज्ज्ञांकडून व्यक्‍त केली जात आहे. व्यावसायिक तत्त्वावर शेती आणि शेतीपूरक उद्योग सुरू झाले तर रोजगाराचे नवे दालनही सुरू होईल. 

लॉकडाउनच्या प्रारंभी सर्वच व्यवहार ठप्प झाले. भाजीपाला उत्पादनाचे प्रचंड नुकसान होण्याची भीती होती; मात्र आठवडा बाजारातच मोठी मागणी झाली. त्यानंतर शहरातही भाजी विक्रीला मुभा मिळाली. ग्राहकांनीही स्थानिक भाजी खरेदी केली. त्यामुळे लॉकडाउनमध्येही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडील उत्पादनांना चांगली मागणी राहिली. 
- प्रशांत राणे, जानवली- घरटणवाडी 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

लाॅकडाउननंतर ग्रामीण अर्थव्यवस्थेला असाही फायदा  कणकवली (सिंधुदुर्ग) - कोरोना संकटात विविध उद्योगासह, ग्रामीण भागातील कृषी अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसला होता; मात्र ग्रामीण भागातच बाजारपेठा उपलब्ध झाल्याने ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था सावरली. एवढेच नव्हे तर भाजीपाल्यासह, गावठी कोंबड्या व इतर उत्पादनांना मागणी कमालीची वाढली. त्यामुळे कोरोना संकट हे ग्रामीण अर्थव्यवस्थेला संकट न ठरता इष्टापत्तीच ठरली आहे.  कोरोनामुळे अचानक लॉकडाउनची घोषणा झाली. यात शेती-बागायतदारांकडील हापूस आंबा, कलिंगड, भाजीपाला यांचे काय करायचे? असा प्रश्‍न निर्माण झाला होता. यात हापूस आंबा उत्पादकांनी दलालांची साखळी तोडली आणि महाराष्ट्रासह इतर राज्यात हापूसची विक्री व्यवस्था निर्माण केली. तर कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांनी गावागावांत जाऊन स्टॉल लावले. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्या त्या पंचक्रोशीतील आठवडा बाजारात आपले स्थान पक्‍के केले.  - भाजीपाला, फळे व इतर शेती उत्पादनांवर मर्यादा  - स्थानिक भाजीपाला व इतर उत्पादकांना चांगला दर  - गावठी कोंबड्यांचा दर प्रतिनग 600 रुपयापर्यंत  - शेतकऱ्यांकडील गायीच्या दुधाला 46 ते 50 रु.  - म्हैशीच्या दुधाला 56 ते 60 रुपये दर  - बकऱ्याच्या मटणाचा दर 650 रुपये प्रतिकिलो  नव्या बाजारपेठाही उपलब्ध  लॉकडाउनमध्ये शिथिलता आली असली तरी परजिल्ह्यातून येणाऱ्या भाजी आणि फळ विक्रेत्यांची संख्या घटली आहे. याखेरीज या व्यवसायात असणारे परराज्यातील मजूर देखील आपापल्या गावी परतले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्याकडील शेतमाल विक्रीसाठी नव्या बाजारपेठा देखील उपलब्ध झाल्या आहेत.  ...तर रोजगार शक्‍य  कोरोनामुळे हजारो चाकरमान्यांचा कामधंदा बुडाला. अनेकजण कुटुंब कबिला घेऊन गावी परतले. चाकरमान्यांनी शेती आणि शेतीपूरक उद्योग सुरू केले तर जिल्ह्यातच रोजगाराची संधी उपलब्ध होण्याची शक्‍यता तज्ज्ञांकडून व्यक्‍त केली जात आहे. व्यावसायिक तत्त्वावर शेती आणि शेतीपूरक उद्योग सुरू झाले तर रोजगाराचे नवे दालनही सुरू होईल.  लॉकडाउनच्या प्रारंभी सर्वच व्यवहार ठप्प झाले. भाजीपाला उत्पादनाचे प्रचंड नुकसान होण्याची भीती होती; मात्र आठवडा बाजारातच मोठी मागणी झाली. त्यानंतर शहरातही भाजी विक्रीला मुभा मिळाली. ग्राहकांनीही स्थानिक भाजी खरेदी केली. त्यामुळे लॉकडाउनमध्येही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडील उत्पादनांना चांगली मागणी राहिली.  - प्रशांत राणे, जानवली- घरटणवाडी  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 11, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2N33EIB
Read More
कोकणकन्येच्या धाडसाला सलाम! अनोळखींना पुनर्जन्म देण्यासाठी आयुष्य पणाला

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - कोरोनाने अख्खे जग भीतीच्या छायेखाली आहे. सख्खी रक्ताची नाती दहशतीमुळे आटलीत; पण काही दिवसांपूर्वी डॉक्‍टर झालेली एक तरुणी कल्याणमध्ये कोरोनाशी दोन हात करतेय. ओळख-पाळख नसलेल्या लोकांना पुनर्जन्म देण्यासाठी आयुष्य पणाला लावतेय. मूळ कोकणातील या कोरोना वॉरिअरचे नाव आहे. डॉ. गायत्री गिरीष करंदीकर. 

कोरोनाने अख्खे जग अनिश्‍चिततेच्या विश्‍वात लोटून गेलं आहे. भीतीने सख्खी रक्ताची नाती दुरावली आहेत. कोरोना झालेल्या कित्येकांचे मृतदेह त्यांचे नातेवाईक स्वीकारत नाहीत. मुंबई आणि परिसरात तर अधिकच भीती आहे. कित्येक खासगी दवाखाने बंद आहेत. अशावेळी अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी डॉक्‍टर झालेल्या गायत्री यांचे धाडस नक्कीच "तेजस्वी' म्हणायला हवे. 

डॉ. गायत्री यांचे कुटुंब मूळ महाड येथील. वडील कोकण रेल्वेत जनसंपर्क अधिकारी. "डीएनए'तच सेवाभाव असल्याने गायत्री यांनी वैद्यकीय क्षेत्र निवडले. डी. वाय. पाटील महाविद्यालयातून 2019 ला एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. यंदाच्या फेब्रुवारीत इंटरनशीप, रजिस्ट्रेशन वगैरे पूर्ण करून डॉ. गायत्री खऱ्या अर्थाने वैद्यकीय पेशासाठी सज्ज झाल्या. हातात पदवी सर्टिफिकेट मिळाल्यानंतर काही दिवसांतच कोरोनाचा कहर सुरू झाला.

डॉक्‍टरांची कमतरता जाणवू लागली. डॉ. गायत्री यांनी या संकटकाळात कोरोनाशी लढण्यासाठी उतरण्याचा धाडसी निर्णय घेतला. रीतसर मुलाखत व इतर प्रक्रिया पूर्ण करून त्या 15 फेब्रुवारीच्या दरम्यान कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वैद्यकीय सेवेत दाखल झाल्या. त्या कोरोनाचा जोर ओसरेपर्यंत या क्षेत्रात थांबू शकल्या असत्या; पण कोणताही अनुभव पाठीशी नसताना आणि जीवावरची लढाई असताना त्यांनी उचललेले पाऊल नक्कीच धाडसी म्हणायला हवे.

सध्या त्यांच्याकडे तेथील आंबेडकर रोड हेल्थ पोस्टची जबाबदारी आहे. तपासणीची जबाबदारी पार पाडताना सहकारी कोरोना पॉझिटिव्ह निघत आहेत. एक दिवस आराम मिळत नाही. स्वतः पॉझिटिव्ह होण्याचा धोका क्षणाक्षणाला आहे; पण कोरोनावर मात करण्याची जिद्द आणखी मजबूत झाली आहे. कोकण कन्येच्या या धाडसाला सलाम करावा तितका थोडाच आहे. 

कोरोनाचे संकट तर मोठे आहे. त्याच्याशी लढा दिलाच पाहिजे. डॉक्‍टर, नर्स आणि वैद्यकीय क्षेत्रातील सर्वचजण त्याच्याशी दोन हात करत आहेत. सरकारनेही या यंत्रणेला आणखी प्रोत्साहन द्यायला हवे. 
- डॉ. गायत्री गिरीष करंदीकर

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कोकणकन्येच्या धाडसाला सलाम! अनोळखींना पुनर्जन्म देण्यासाठी आयुष्य पणाला सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - कोरोनाने अख्खे जग भीतीच्या छायेखाली आहे. सख्खी रक्ताची नाती दहशतीमुळे आटलीत; पण काही दिवसांपूर्वी डॉक्‍टर झालेली एक तरुणी कल्याणमध्ये कोरोनाशी दोन हात करतेय. ओळख-पाळख नसलेल्या लोकांना पुनर्जन्म देण्यासाठी आयुष्य पणाला लावतेय. मूळ कोकणातील या कोरोना वॉरिअरचे नाव आहे. डॉ. गायत्री गिरीष करंदीकर.  कोरोनाने अख्खे जग अनिश्‍चिततेच्या विश्‍वात लोटून गेलं आहे. भीतीने सख्खी रक्ताची नाती दुरावली आहेत. कोरोना झालेल्या कित्येकांचे मृतदेह त्यांचे नातेवाईक स्वीकारत नाहीत. मुंबई आणि परिसरात तर अधिकच भीती आहे. कित्येक खासगी दवाखाने बंद आहेत. अशावेळी अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी डॉक्‍टर झालेल्या गायत्री यांचे धाडस नक्कीच "तेजस्वी' म्हणायला हवे.  डॉ. गायत्री यांचे कुटुंब मूळ महाड येथील. वडील कोकण रेल्वेत जनसंपर्क अधिकारी. "डीएनए'तच सेवाभाव असल्याने गायत्री यांनी वैद्यकीय क्षेत्र निवडले. डी. वाय. पाटील महाविद्यालयातून 2019 ला एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. यंदाच्या फेब्रुवारीत इंटरनशीप, रजिस्ट्रेशन वगैरे पूर्ण करून डॉ. गायत्री खऱ्या अर्थाने वैद्यकीय पेशासाठी सज्ज झाल्या. हातात पदवी सर्टिफिकेट मिळाल्यानंतर काही दिवसांतच कोरोनाचा कहर सुरू झाला. डॉक्‍टरांची कमतरता जाणवू लागली. डॉ. गायत्री यांनी या संकटकाळात कोरोनाशी लढण्यासाठी उतरण्याचा धाडसी निर्णय घेतला. रीतसर मुलाखत व इतर प्रक्रिया पूर्ण करून त्या 15 फेब्रुवारीच्या दरम्यान कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वैद्यकीय सेवेत दाखल झाल्या. त्या कोरोनाचा जोर ओसरेपर्यंत या क्षेत्रात थांबू शकल्या असत्या; पण कोणताही अनुभव पाठीशी नसताना आणि जीवावरची लढाई असताना त्यांनी उचललेले पाऊल नक्कीच धाडसी म्हणायला हवे. सध्या त्यांच्याकडे तेथील आंबेडकर रोड हेल्थ पोस्टची जबाबदारी आहे. तपासणीची जबाबदारी पार पाडताना सहकारी कोरोना पॉझिटिव्ह निघत आहेत. एक दिवस आराम मिळत नाही. स्वतः पॉझिटिव्ह होण्याचा धोका क्षणाक्षणाला आहे; पण कोरोनावर मात करण्याची जिद्द आणखी मजबूत झाली आहे. कोकण कन्येच्या या धाडसाला सलाम करावा तितका थोडाच आहे.  कोरोनाचे संकट तर मोठे आहे. त्याच्याशी लढा दिलाच पाहिजे. डॉक्‍टर, नर्स आणि वैद्यकीय क्षेत्रातील सर्वचजण त्याच्याशी दोन हात करत आहेत. सरकारनेही या यंत्रणेला आणखी प्रोत्साहन द्यायला हवे.  - डॉ. गायत्री गिरीष करंदीकर News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 11, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3cTsZ21
Read More
पुण्यातल्या उद्योजकांना एकच काळजी, कामगार आणायचे कुठून?

पिंपरी : कोरोनामुळे राज्यातून निघून गेलेले परप्रांतीय कामगार लवकर परतणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. किमान 40 टक्के कामगार पुन्हा कधीच परतणार नसल्याची भीती उद्योजकांनी व्यक्त केली. त्यामुळे ते धास्तावले आहेत. कुशल मनुष्यबळाच्या कमतरतेसह खंडित वीजपुरवठा, कच्च्या मालाचा अपुरा पुरवठा आदी समस्यांनी ते त्रस्त आहेत. बॅंकांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडण्याबाबत रिझर्व्ह बॅंकेने ऑगस्टपर्यंत सवलत दिली आहे. मात्र, तोपर्यंत उद्योगचक्र सुरळीत होईल, याची खात्री अनेकांना नाही. 

- 'यहाँ के हम सिकंदर'; सलग चौथ्या वर्षी पुणे विद्यापीठ देशातील 'टॉप-10' विद्यापीठांच्या यादीत!

सद्य:स्थिती 
सरकारने योजनांचा लाभ थेट सूक्ष्म, लघू, मध्यम (एमएसएमइ) उद्योजकांनाच द्यावा. अभियांत्रिकी पदविकाधारक आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून शिक्षण घेतलेले उमेदवार मोठ्या कंपन्यांमध्ये रोजगारासाठी जातात. ते एसएमएमई क्षेत्रात काम करत नाहीत. त्यामुळे या क्षेत्रात हेल्परपासून कामास सुरुवात करणारे कुशल कामगार झाले आहेत. मात्र, आता त्यापैकी अनेकजण निघून गेले. त्यामुळे त्यांची उणीव भरून काढता येणे अवघड आहे. सरकारने परवानगी दिली असली तरी कामगारच नसल्याने कामगारांची संख्या दहापर्यंत असणाऱ्या कंपन्या केवळ त्यांच्याअभावी सुरू झाल्या नाहीत. भोसरी येथील एका इंडस्ट्रियल हबमध्ये 225 गाळे आहेत. त्यातील निम्मे गाळे (छोट्या कंपन्या) कामगारांअभावी बंदच आहेत. 

परत येणे अवघड 
यासंदर्भात पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे म्हणाले, "कोरोनामुळे निघून गेलेल्या कामगारांना उद्योजक फोन करून बोलवीत आहेत. मात्र, कुशल कामगारांपैकी 35 ते 40 टक्के कामगार परत येणे अवघड आहे.'' 

- 'कम्युनिटी ट्रान्समिशन'बाबत आरोग्य मंत्रालयाने काय केलाय दावा? वाचा सविस्तर

संघटनेचे खजिनदार संजय ववले म्हणाले, "पूर्वी पारंपरिक यंत्रे होती. आताची यंत्रे संगणकीय प्रोग्रामवर चालतात. अनेक कामगारांना इंग्रजी येत नाही. नवीन कामगारांना ही यंत्रे शिकविण्यासाठी तीन ते सहा महिन्यांचा कालावधी हवा. मात्र, शिकविण्यासाठी तेवढा वेळ नाही.'' 

आकडे बोलतात 
राज्यातून निघून गेलेले एकूण कामगार - 23 लाख 
त्यापैकी पुणे जिल्ह्यातून निघून गेलेले परप्रांतीय कामगार - 10 लाखांहून अधिक 
पुणे जिल्ह्यातील उद्योगांची संख्या - 45, 000 

उपाय 
कामगारांसाठी कौशल्यप्रधान अभ्यासक्रम राबविणे 
जीएसटी कर, वीजदर यात सवलत 
कामगारांच्या निवासाची अल्पभाडे असलेल्या घरांची उभारणी 
कामगार टिकण्यासाठी रोजगाराची शाश्‍वती 
 मोठ्या उद्योजकांनी लघुउद्योजकांना त्यांच्या कामाचे पैसे 45 दिवसांत देण्याच्या कायद्याची अंमलबजावणी 

- व्यसनेही झाली अनलॉक; लॉकडाउनमुळे थांबलेली तलफ पुन्हा वाढली

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या "आत्मनिर्भर भारत' पॅकेजमध्ये लघू, मध्यम उद्योगांना देऊ केलेली मदत ही कर्ज हमीसह देण्यात येणाऱ्या वाढीव कर्जाच्या स्वरूपात आहे. घोषणेनंतर आजपर्यंत झालेले कर्जवितरण नक्कीच उत्साहवर्धक नाही. अनेक छोट्या उद्योजकांची बॅंक खाती सहकारी बॅंकांमध्ये आहेत आणि सहकारी बॅंकांसाठी ही योजना नाही. त्यामुळे असे उद्योजक या योजनेपासून वंचित राहण्याच्या धोक्‍याकडे सरकारने विशेष लक्ष द्यावे. 
- प्रशांत गिरबने, सरसंचालक, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पुण्यातल्या उद्योजकांना एकच काळजी, कामगार आणायचे कुठून? पिंपरी : कोरोनामुळे राज्यातून निघून गेलेले परप्रांतीय कामगार लवकर परतणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. किमान 40 टक्के कामगार पुन्हा कधीच परतणार नसल्याची भीती उद्योजकांनी व्यक्त केली. त्यामुळे ते धास्तावले आहेत. कुशल मनुष्यबळाच्या कमतरतेसह खंडित वीजपुरवठा, कच्च्या मालाचा अपुरा पुरवठा आदी समस्यांनी ते त्रस्त आहेत. बॅंकांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडण्याबाबत रिझर्व्ह बॅंकेने ऑगस्टपर्यंत सवलत दिली आहे. मात्र, तोपर्यंत उद्योगचक्र सुरळीत होईल, याची खात्री अनेकांना नाही.  - 'यहाँ के हम सिकंदर'; सलग चौथ्या वर्षी पुणे विद्यापीठ देशातील 'टॉप-10' विद्यापीठांच्या यादीत! सद्य:स्थिती  सरकारने योजनांचा लाभ थेट सूक्ष्म, लघू, मध्यम (एमएसएमइ) उद्योजकांनाच द्यावा. अभियांत्रिकी पदविकाधारक आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून शिक्षण घेतलेले उमेदवार मोठ्या कंपन्यांमध्ये रोजगारासाठी जातात. ते एसएमएमई क्षेत्रात काम करत नाहीत. त्यामुळे या क्षेत्रात हेल्परपासून कामास सुरुवात करणारे कुशल कामगार झाले आहेत. मात्र, आता त्यापैकी अनेकजण निघून गेले. त्यामुळे त्यांची उणीव भरून काढता येणे अवघड आहे. सरकारने परवानगी दिली असली तरी कामगारच नसल्याने कामगारांची संख्या दहापर्यंत असणाऱ्या कंपन्या केवळ त्यांच्याअभावी सुरू झाल्या नाहीत. भोसरी येथील एका इंडस्ट्रियल हबमध्ये 225 गाळे आहेत. त्यातील निम्मे गाळे (छोट्या कंपन्या) कामगारांअभावी बंदच आहेत.  परत येणे अवघड  यासंदर्भात पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे म्हणाले, "कोरोनामुळे निघून गेलेल्या कामगारांना उद्योजक फोन करून बोलवीत आहेत. मात्र, कुशल कामगारांपैकी 35 ते 40 टक्के कामगार परत येणे अवघड आहे.''  - 'कम्युनिटी ट्रान्समिशन'बाबत आरोग्य मंत्रालयाने काय केलाय दावा? वाचा सविस्तर संघटनेचे खजिनदार संजय ववले म्हणाले, "पूर्वी पारंपरिक यंत्रे होती. आताची यंत्रे संगणकीय प्रोग्रामवर चालतात. अनेक कामगारांना इंग्रजी येत नाही. नवीन कामगारांना ही यंत्रे शिकविण्यासाठी तीन ते सहा महिन्यांचा कालावधी हवा. मात्र, शिकविण्यासाठी तेवढा वेळ नाही.''  आकडे बोलतात  राज्यातून निघून गेलेले एकूण कामगार - 23 लाख  त्यापैकी पुणे जिल्ह्यातून निघून गेलेले परप्रांतीय कामगार - 10 लाखांहून अधिक  पुणे जिल्ह्यातील उद्योगांची संख्या - 45, 000  उपाय  कामगारांसाठी कौशल्यप्रधान अभ्यासक्रम राबविणे  जीएसटी कर, वीजदर यात सवलत  कामगारांच्या निवासाची अल्पभाडे असलेल्या घरांची उभारणी  कामगार टिकण्यासाठी रोजगाराची शाश्‍वती   मोठ्या उद्योजकांनी लघुउद्योजकांना त्यांच्या कामाचे पैसे 45 दिवसांत देण्याच्या कायद्याची अंमलबजावणी  - व्यसनेही झाली अनलॉक; लॉकडाउनमुळे थांबलेली तलफ पुन्हा वाढली केंद्र सरकारने जाहीर केलेल्या "आत्मनिर्भर भारत' पॅकेजमध्ये लघू, मध्यम उद्योगांना देऊ केलेली मदत ही कर्ज हमीसह देण्यात येणाऱ्या वाढीव कर्जाच्या स्वरूपात आहे. घोषणेनंतर आजपर्यंत झालेले कर्जवितरण नक्कीच उत्साहवर्धक नाही. अनेक छोट्या उद्योजकांची बॅंक खाती सहकारी बॅंकांमध्ये आहेत आणि सहकारी बॅंकांसाठी ही योजना नाही. त्यामुळे असे उद्योजक या योजनेपासून वंचित राहण्याच्या धोक्‍याकडे सरकारने विशेष लक्ष द्यावे.  - प्रशांत गिरबने, सरसंचालक, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 11, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2C2prOl
Read More
'पी साले दारू' म्हटल्याने काल्याने मारायला आणला हातोडा; आणि नंतर घडले भयानक... 

नागपूर : गुन्हेगारी जगतात सक्रिय असलेले तीन मित्र दारू पीत बसले होते. दारूचे ग्लास भरण्यावरून तिघांमध्ये वाद झाला. दोघा मित्रांनी एकाचा हातोड्याने ठेचून खात्मा केला आणि पळ काढला. हा थरार आज दुपारी साईनगरात घडला. काल्या ऊर्फ सुरेंद्र सुखदेव तभाणे (वय 32, साईनगर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर जल्या ऊर्फ दीपक किसनलाल सोनी आणि शेख जलील ऊर्फ बाबा पन्नी अशी आरोपींची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील कायदा व सुव्यवस्था पुन्हा बिघडली आहे. कारागृहातून सुटका झालेले काही गुन्हेगार शहरातच मोकाट फिरत आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून बेरोजगार आणि आर्थिक चणचण असल्याच्या स्थितीत गुन्हेगारांनी दिवस काढले आहेत. त्यामुळे लॉकडाउन संपताच कारागृहातून सुटलेले आणि लॉकडाउनमध्ये अंडरग्राउंड असलेले गुंड गुन्हेगारीत भर घालीत आहेत. त्यामुळे शहरात चोरी, लूटपाट, हत्या, घरफोडी आणि फसवणुकीच्या घटनांत वाढ झाली आहे. गेल्या 11 दिवसांत 9 हत्याकांड घडले आहेत. त्यावरून पोलिसांचा वचक संपल्याचे संकेत मिळत आहेत.

सुरेंद्र तभाणे हा आठवडीबाजाराच्या ठिकाणी जाऊन हॉटेल लावत होता. त्याला पत्नी आणि दोन मुले आहेत. तो लॉकडाउन काळात सारेच बंद असल्याने घरी होता. आता लॉकडाउनमध्ये शिथिलता मिळाल्याने त्यानेही आपले दुकान सुरू केले होते. त्याचे मित्र बाबा पन्नी, जल्या ऊर्फ दीपक सोनी यांच्यासोबत सकाळपासूनच घरी दारू पीत होता. दारूची नशा चढत गेल्याने त्यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला. घरात शिवीगाळ होत असल्याने सुरेंद्रची पत्नी त्यांच्यावर रागावली.

हेही वाचा : किती बॉयफ्रेंड आहेत तुला, मित्राने केली विचारणा आणि...

काही वेळातच तिघेही घराबाहेर निघाले. घराजवळच असलेल्या एका मंदिर परिसरातील मोकळ्या मैदानावर गेले. पुन्हा तिथे दारूची मैफल जमविली. त्यांचा पुन्हा वाद उफाळला. वाद वाढतच गेल्याने संतापलेल्या दोन मित्रांनी सुरेंद्रच्या डोक्‍यावर हातोड्याने वार करून त्याला रक्तबंबाळ केले. रक्ताच्या थारोळ्यात लोळवताच त्यांनी पळ काढला. सुरेंद्रचा जागीच मृत्यू झाला. हत्याकांडाची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. पाहता पाहता लोकांची गर्दी वाढत गेली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. शव विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. शांतीनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटकेसाठी शोध सुरू केला. 

फुकट की दारू हैं... पी साले! 
बाबा पन्नी आणि जल्या यांनी "फुकट की दारू हैं... पी साले' असे म्हणून चिडवले होते. मात्र, काल्याने या शब्दावरून वाद घालून शिवीगाळ केली. त्यानंतर तो पळतच घरात गेला आणि त्याने हातोडा आणला. जल्या आणि पन्नीला जीव घेईल, अशी भीती वाटली. त्यामुळे दोघांनीही त्याच्या हातातील हातोडा हिसकावून काल्याचा मुडदा पाडला. 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

'पी साले दारू' म्हटल्याने काल्याने मारायला आणला हातोडा; आणि नंतर घडले भयानक...  नागपूर : गुन्हेगारी जगतात सक्रिय असलेले तीन मित्र दारू पीत बसले होते. दारूचे ग्लास भरण्यावरून तिघांमध्ये वाद झाला. दोघा मित्रांनी एकाचा हातोड्याने ठेचून खात्मा केला आणि पळ काढला. हा थरार आज दुपारी साईनगरात घडला. काल्या ऊर्फ सुरेंद्र सुखदेव तभाणे (वय 32, साईनगर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर जल्या ऊर्फ दीपक किसनलाल सोनी आणि शेख जलील ऊर्फ बाबा पन्नी अशी आरोपींची नावे आहेत.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील कायदा व सुव्यवस्था पुन्हा बिघडली आहे. कारागृहातून सुटका झालेले काही गुन्हेगार शहरातच मोकाट फिरत आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून बेरोजगार आणि आर्थिक चणचण असल्याच्या स्थितीत गुन्हेगारांनी दिवस काढले आहेत. त्यामुळे लॉकडाउन संपताच कारागृहातून सुटलेले आणि लॉकडाउनमध्ये अंडरग्राउंड असलेले गुंड गुन्हेगारीत भर घालीत आहेत. त्यामुळे शहरात चोरी, लूटपाट, हत्या, घरफोडी आणि फसवणुकीच्या घटनांत वाढ झाली आहे. गेल्या 11 दिवसांत 9 हत्याकांड घडले आहेत. त्यावरून पोलिसांचा वचक संपल्याचे संकेत मिळत आहेत. सुरेंद्र तभाणे हा आठवडीबाजाराच्या ठिकाणी जाऊन हॉटेल लावत होता. त्याला पत्नी आणि दोन मुले आहेत. तो लॉकडाउन काळात सारेच बंद असल्याने घरी होता. आता लॉकडाउनमध्ये शिथिलता मिळाल्याने त्यानेही आपले दुकान सुरू केले होते. त्याचे मित्र बाबा पन्नी, जल्या ऊर्फ दीपक सोनी यांच्यासोबत सकाळपासूनच घरी दारू पीत होता. दारूची नशा चढत गेल्याने त्यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला. घरात शिवीगाळ होत असल्याने सुरेंद्रची पत्नी त्यांच्यावर रागावली. हेही वाचा : किती बॉयफ्रेंड आहेत तुला, मित्राने केली विचारणा आणि... काही वेळातच तिघेही घराबाहेर निघाले. घराजवळच असलेल्या एका मंदिर परिसरातील मोकळ्या मैदानावर गेले. पुन्हा तिथे दारूची मैफल जमविली. त्यांचा पुन्हा वाद उफाळला. वाद वाढतच गेल्याने संतापलेल्या दोन मित्रांनी सुरेंद्रच्या डोक्‍यावर हातोड्याने वार करून त्याला रक्तबंबाळ केले. रक्ताच्या थारोळ्यात लोळवताच त्यांनी पळ काढला. सुरेंद्रचा जागीच मृत्यू झाला. हत्याकांडाची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. पाहता पाहता लोकांची गर्दी वाढत गेली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. शव विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. शांतीनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटकेसाठी शोध सुरू केला.  फुकट की दारू हैं... पी साले!  बाबा पन्नी आणि जल्या यांनी "फुकट की दारू हैं... पी साले' असे म्हणून चिडवले होते. मात्र, काल्याने या शब्दावरून वाद घालून शिवीगाळ केली. त्यानंतर तो पळतच घरात गेला आणि त्याने हातोडा आणला. जल्या आणि पन्नीला जीव घेईल, अशी भीती वाटली. त्यामुळे दोघांनीही त्याच्या हातातील हातोडा हिसकावून काल्याचा मुडदा पाडला.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 11, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3fhZIQc
Read More
अश्वेत को Ugly पढ़ाने पर बंगाल सरकार की कार्रवाई, दो टीचर सस्पेंड https://ift.tt/2UvHUZV
दिल्ली: डॉक्टरों को 3 महीने से नहीं मिला वेतन, DMA ने शाह को लिखा खत https://ift.tt/2XUH1w7