Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, June 10, 2020

50 वर्षांपूर्वी मिळविला होता विदर्भाने ग्वाल्हेरमध्ये अविस्मरणीय विजय

नागपूर : सत्तरच्या दशकातील विदर्भ रणजी संघात रथीमहारथींचा समावेश होता. मात्र, सांघिक कामगिरीअभावी बहुतांश वेळा प्रतिस्पर्धी संघ भारी पडायचे. परंतु, डिसेंबर 1970 मध्ये ऐतिहासिक ग्वाल्हेर शहरात खेळला गेलेला सामना त्याला अपवाद ठरला. या सामन्यात विदर्भाच्या खेळाडूंनी एकजूटतेचे उत्कृष्ट प्रदर्शन करीत बलाढ्य मध्य प्रदेशला त्यांच्याच भूमीत पराभवाचा दणका देत क्रिकेटप्रेमींची वाहवा मिळविली. विदर्भ क्रिकेटच्या इतिहासातील त्या अविस्मरणीय विजयाची आजही चर्चा होते. 

पाच दशकांपूर्वी झालेल्या तीनदिवसीय सामन्यात दोन्ही संघांमध्ये दिग्गज खेळाडूंचा समावेश होता. कर्णधार नितीन मेनन यांच्या नेतृत्वाखालील मध्य प्रदेश संघात बीसीसीआचे सचिव राहिलेले संजय जगदाळे व त्यांचे बंधू अशोक जगदाळेंसह राजेश चौहान यांचे वडील गोविंद राजा चौहान, एस. गुलरेज अली, एस. पी. दळवी, एस. सक्‍सेना, व्ही. के. नायडू, नरेंद्र दुआसारखे धुरंधर होते. तर, विदर्भ संघात कर्णधार अरुण ओगिराल, मूर्तिराजन, इम्रान अली, विजय तेलंग, अनिल देशपांडे, विजय पिंप्रीकर, अशोक भागवत, प्रकाश सहस्रबुद्धे, शिरीष नजबिले, एम. जोशी, राकेश टंडन होते. "होमग्राउंडवर'वर खेळणाऱ्या मध्य प्रदेशला विदर्भाने अवघ्या 267 धावांमध्ये गुंडाळून विजयाच्या दिशेने पाऊल टाकले. प्रेक्षकांचा सपोर्ट असूनही यजमानांचा एकही फलंदाज अर्धशतक नोंदवू शकला नाही हे उल्लेखनीय. विदर्भाकडून ओगिराल यांनी तीन आणि देशपांडे व टंडन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. 

हेही वाचा  : विदर्भाने 29 वर्षांपूर्वी दाखवला होता राजस्थानला इंगा
 

विदर्भाचीही सुरुवात डळमळीतच झाली. 59 धावांमध्ये पहिले चार फलंदाज गमावल्यानंतर आठव्या स्थानावर फलंदाजीस आलेल्या सहस्रबुद्धे (नाबाद 74 धावा) यांनी एक टोक सांभाळत विदर्भाला पहिल्या डावात 43 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. मधल्या फळीतील नजबिले (47 धावा), इम्रान अली (44 धावा) व राकेश टंडन (40 धावा) यांनीही महत्त्वपूर्ण योगदान देत विदर्भाला 310 धावांपर्यंत पोहोचविले. मध्य प्रदेशकडून त्यांच्या चाहत्यांना दुसऱ्या डावात अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र, यावेळी त्यांची अवस्था पहिल्या डावापेक्षाही खराब झाली आणि अख्खा संघ 122 धावांत गारद झाला. गुलरेज अली (57 धावा) यांचा अपवाद वगळता यजमान संघाचा एकही फलंदाज खेळपट्‌टीवर टिकू शकला नाही. भागवत यांनी सर्वाधिक तीन आणि देशपांडे, ओगिराल व टंडन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून विदर्भाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले. 

धडाक्‍यात केला विजय साजरा 

विदर्भासाठी 80 धावांचे छोटेसे विजयी लक्ष्य म्हणजे "बाये हात का खेल' होता. मात्र, कुणीही घाई न करता संयमाने फलंदाजी करत 29 षटकांतच तीन गडी गमावून विजयाला थाटात गवसणी घातली. टंडन यांनी पुन्हा नाबाद 24 धावांची खेळी केली. ग्वाल्हेरचे युद्ध जिंकल्यानंतर विदर्भाच्या खेळाडूंनी धडाक्‍यात विजय "सेलिब्रेट' केला. तर मध्य प्रदेशचे खेळाडू सामन्यादरम्यान झालेल्या चुकांवर आत्मपरीक्षण करीत पुढच्या सामन्याच्या तयारीला लागले. त्या काळात धावा आणि बळींच्या आधारावर गुण मिळत असले तरी, विदर्भाने या सामन्यात मध्य प्रदेशला एकही गुण घेऊ दिला नाही. विदर्भाने आठ गुणांची कमाई केली. मध्य प्रदेशची गुणांची पाटी कोरीच राहिली. "मॅटिन विकेट'वर चेंडू उसळत असल्यामुळे धावा काढणे खूपच कठीण होते. अशा परिस्थितीत सामन्यात सर्वाधिक धावा काढणारे सहस्रबुद्धे यांनीही त्या विजयाला अविस्मरणीय संबोधले. 

 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

50 वर्षांपूर्वी मिळविला होता विदर्भाने ग्वाल्हेरमध्ये अविस्मरणीय विजय नागपूर : सत्तरच्या दशकातील विदर्भ रणजी संघात रथीमहारथींचा समावेश होता. मात्र, सांघिक कामगिरीअभावी बहुतांश वेळा प्रतिस्पर्धी संघ भारी पडायचे. परंतु, डिसेंबर 1970 मध्ये ऐतिहासिक ग्वाल्हेर शहरात खेळला गेलेला सामना त्याला अपवाद ठरला. या सामन्यात विदर्भाच्या खेळाडूंनी एकजूटतेचे उत्कृष्ट प्रदर्शन करीत बलाढ्य मध्य प्रदेशला त्यांच्याच भूमीत पराभवाचा दणका देत क्रिकेटप्रेमींची वाहवा मिळविली. विदर्भ क्रिकेटच्या इतिहासातील त्या अविस्मरणीय विजयाची आजही चर्चा होते.  पाच दशकांपूर्वी झालेल्या तीनदिवसीय सामन्यात दोन्ही संघांमध्ये दिग्गज खेळाडूंचा समावेश होता. कर्णधार नितीन मेनन यांच्या नेतृत्वाखालील मध्य प्रदेश संघात बीसीसीआचे सचिव राहिलेले संजय जगदाळे व त्यांचे बंधू अशोक जगदाळेंसह राजेश चौहान यांचे वडील गोविंद राजा चौहान, एस. गुलरेज अली, एस. पी. दळवी, एस. सक्‍सेना, व्ही. के. नायडू, नरेंद्र दुआसारखे धुरंधर होते. तर, विदर्भ संघात कर्णधार अरुण ओगिराल, मूर्तिराजन, इम्रान अली, विजय तेलंग, अनिल देशपांडे, विजय पिंप्रीकर, अशोक भागवत, प्रकाश सहस्रबुद्धे, शिरीष नजबिले, एम. जोशी, राकेश टंडन होते. "होमग्राउंडवर'वर खेळणाऱ्या मध्य प्रदेशला विदर्भाने अवघ्या 267 धावांमध्ये गुंडाळून विजयाच्या दिशेने पाऊल टाकले. प्रेक्षकांचा सपोर्ट असूनही यजमानांचा एकही फलंदाज अर्धशतक नोंदवू शकला नाही हे उल्लेखनीय. विदर्भाकडून ओगिराल यांनी तीन आणि देशपांडे व टंडन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.  हेही वाचा  : विदर्भाने 29 वर्षांपूर्वी दाखवला होता राजस्थानला इंगा   विदर्भाचीही सुरुवात डळमळीतच झाली. 59 धावांमध्ये पहिले चार फलंदाज गमावल्यानंतर आठव्या स्थानावर फलंदाजीस आलेल्या सहस्रबुद्धे (नाबाद 74 धावा) यांनी एक टोक सांभाळत विदर्भाला पहिल्या डावात 43 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. मधल्या फळीतील नजबिले (47 धावा), इम्रान अली (44 धावा) व राकेश टंडन (40 धावा) यांनीही महत्त्वपूर्ण योगदान देत विदर्भाला 310 धावांपर्यंत पोहोचविले. मध्य प्रदेशकडून त्यांच्या चाहत्यांना दुसऱ्या डावात अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र, यावेळी त्यांची अवस्था पहिल्या डावापेक्षाही खराब झाली आणि अख्खा संघ 122 धावांत गारद झाला. गुलरेज अली (57 धावा) यांचा अपवाद वगळता यजमान संघाचा एकही फलंदाज खेळपट्‌टीवर टिकू शकला नाही. भागवत यांनी सर्वाधिक तीन आणि देशपांडे, ओगिराल व टंडन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून विदर्भाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले.  धडाक्‍यात केला विजय साजरा  विदर्भासाठी 80 धावांचे छोटेसे विजयी लक्ष्य म्हणजे "बाये हात का खेल' होता. मात्र, कुणीही घाई न करता संयमाने फलंदाजी करत 29 षटकांतच तीन गडी गमावून विजयाला थाटात गवसणी घातली. टंडन यांनी पुन्हा नाबाद 24 धावांची खेळी केली. ग्वाल्हेरचे युद्ध जिंकल्यानंतर विदर्भाच्या खेळाडूंनी धडाक्‍यात विजय "सेलिब्रेट' केला. तर मध्य प्रदेशचे खेळाडू सामन्यादरम्यान झालेल्या चुकांवर आत्मपरीक्षण करीत पुढच्या सामन्याच्या तयारीला लागले. त्या काळात धावा आणि बळींच्या आधारावर गुण मिळत असले तरी, विदर्भाने या सामन्यात मध्य प्रदेशला एकही गुण घेऊ दिला नाही. विदर्भाने आठ गुणांची कमाई केली. मध्य प्रदेशची गुणांची पाटी कोरीच राहिली. "मॅटिन विकेट'वर चेंडू उसळत असल्यामुळे धावा काढणे खूपच कठीण होते. अशा परिस्थितीत सामन्यात सर्वाधिक धावा काढणारे सहस्रबुद्धे यांनीही त्या विजयाला अविस्मरणीय संबोधले.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 10, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3hdQEgR
Read More
बहिणींसाठी खुशखबर! कोरोनाकाळात भावांना बांधू शकतील या राख्या

धारणी (अमरावती) : सध्या कोरोनामुळे रोजच्या जगण्यावर अनेक प्रतिबंध आले आहेत. घराबाहेर पडताना किंवा वस्तूंची खरेदी करताना खूप काळजी घ्यावी लागत आहे. पुढे येणाऱ्या रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने भावासाठी राखी घेता येईल की नाही, अशी चिंता बहिणींना होती. मात्र, त्यांची ही चिंता मिटणार आहे. आता त्या भावाच्या हातावर कोरोनामुक्त राखी बांधू शकतील. अशा राखींची आता निर्मिती झाली असून, त्यापासून पर्यावरणासंबंधी अनेक फायदे आहेत. 

शेणापासून तयार करण्यात आलेल्या डब्यांमध्ये या बांबूच्या राख्या राहणार आहेत. पोळ्याला ही राखी शेणाच्या वाटीसारख्या दिसणाऱ्या डब्यात टाकायची. त्यात थोडे पाणी टाकले म्हणजे काही दिवसांनी त्यातून रोपटे निघेल. हे रोपटे घराच्या अंगणात लावायचे. त्यातून निर्माण होणाऱ्या झाडामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मदत होणार आहे. राखीच्या मध्यभागी पेरू, तुळस, सदाफुली, सीताफळ आदी फळ व फुलांच्या बिया लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे राखी फेकून न देता त्यातून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मदत होणार आहे. 

मेळघाटातील आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावे, त्यांच्या हाताला काम मिळावे, कुपोषण व मातामृत्यूची समस्या निकाली निघावी यासाठी संपूर्ण बांबू केंद्राच्या माध्यमाने 2011 पासून मेळघाटच्या लवादा या गावात सुनील देशपांडे यांचे काम सुरू आहे. 

विशेष म्हणजे, मेळघाटच्या या राख्या पुणे, मुंबई, नागपूर तसेच अन्य महानगरांमध्ये तसेच काही देशांमध्येसुद्धा जातात. यंदाच्या राख्यांमध्ये असलेली विशेषतः पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मदत करण्यासोबतच कोरोनाशी दोन हात करण्यासाठी अनेकांच्या हाताला बळ देईल, असा विश्‍वास व्यक्त करण्यात येत आहे. 

यावर्षी एक लाख राख्या तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठी अनेकांना प्रशिक्षणसुद्धा देण्यात आले आहे. विविध देशांतसुद्धा या राख्या पाठविल्या जातात. त्यासाठी कच्चा माल कुठूनही विकत घेतला जात नाही. निसर्गाने आपल्याला जे दिले त्यातूनच वस्तू तयार करण्यात येतात. 

शेणाचा उपयोग करून झाडाचे पान लावून शेणाच्या वाटीची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचा साचा येथेच बनला आहे. दोन वाट्या एकदुसऱ्यावर ठेवण्याची व्यवस्था आहे. तयार करण्यात आलेल्या बॉक्‍समध्ये कुंकू तसेच अक्षदासुद्धा आहे. त्यामुळे बहिणीला इतरत्र जाण्याची गरज नाही. कुंकू व अक्षदा लावल्या की ती राखी बांधू शकते. 

वेगळ्याच प्रकारचा मास्क 
या ठिकाणी तयार करण्यात आलेला मास्क वेगळ्याच स्वरूपाचा आहे. त्यामध्ये एक कप्पा आहे. त्यात लवंग, कापूर व लसणाची कळी ठेवण्यात येईल. तोंड व नाकापाशी व्हायरस रोखणारे हे साधन आहे. त्यामुळे भावाची सुरक्षा होईल. नंतर बहीण भावाला राखी बांधेल. 

हेही वाचा : बेसा पॉवर हाऊस परिसरात फिरत होता रमजान, पोलिसांना समजताच... 

ज्वेलरी, क्राफ्ट, फर्निचर, सबकुछ.... 
बांबूपासून काय होऊ शकत नाही हे संपूर्ण बांबू केंद्राने दाखवून दिले आहे. ज्वेलरी, क्राफ्ट, फर्निचरपासून ते गृहनिर्माणपर्यंतचे कार्य या ठिकाणी चालते. तब्बल शंभर लोकांना त्यामुळे रोजगार मिळाला आहे. 

 

आपण निसर्ग तयार करू शकत नाही. त्यामुळे तो खराब करण्याचा आपल्याला अधिकार नाही. निसर्गाने जे दिले, त्यापासूनच येथे विविध वस्तू तयार करण्यात येतात. त्यातून अनेकांना रोजगारसुद्धा मिळतो व निसर्गाचे संवर्धनदेखील होते. हाच आमच्या कार्याचा महत्त्वाचा गाभा आहे. 
-सुनील देशपांडे, संचालक, संपूर्ण बांबू केंद्र, लवादा. 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

बहिणींसाठी खुशखबर! कोरोनाकाळात भावांना बांधू शकतील या राख्या धारणी (अमरावती) : सध्या कोरोनामुळे रोजच्या जगण्यावर अनेक प्रतिबंध आले आहेत. घराबाहेर पडताना किंवा वस्तूंची खरेदी करताना खूप काळजी घ्यावी लागत आहे. पुढे येणाऱ्या रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने भावासाठी राखी घेता येईल की नाही, अशी चिंता बहिणींना होती. मात्र, त्यांची ही चिंता मिटणार आहे. आता त्या भावाच्या हातावर कोरोनामुक्त राखी बांधू शकतील. अशा राखींची आता निर्मिती झाली असून, त्यापासून पर्यावरणासंबंधी अनेक फायदे आहेत.  शेणापासून तयार करण्यात आलेल्या डब्यांमध्ये या बांबूच्या राख्या राहणार आहेत. पोळ्याला ही राखी शेणाच्या वाटीसारख्या दिसणाऱ्या डब्यात टाकायची. त्यात थोडे पाणी टाकले म्हणजे काही दिवसांनी त्यातून रोपटे निघेल. हे रोपटे घराच्या अंगणात लावायचे. त्यातून निर्माण होणाऱ्या झाडामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मदत होणार आहे. राखीच्या मध्यभागी पेरू, तुळस, सदाफुली, सीताफळ आदी फळ व फुलांच्या बिया लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे राखी फेकून न देता त्यातून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मदत होणार आहे.  मेळघाटातील आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावे, त्यांच्या हाताला काम मिळावे, कुपोषण व मातामृत्यूची समस्या निकाली निघावी यासाठी संपूर्ण बांबू केंद्राच्या माध्यमाने 2011 पासून मेळघाटच्या लवादा या गावात सुनील देशपांडे यांचे काम सुरू आहे.  विशेष म्हणजे, मेळघाटच्या या राख्या पुणे, मुंबई, नागपूर तसेच अन्य महानगरांमध्ये तसेच काही देशांमध्येसुद्धा जातात. यंदाच्या राख्यांमध्ये असलेली विशेषतः पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मदत करण्यासोबतच कोरोनाशी दोन हात करण्यासाठी अनेकांच्या हाताला बळ देईल, असा विश्‍वास व्यक्त करण्यात येत आहे.  यावर्षी एक लाख राख्या तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठी अनेकांना प्रशिक्षणसुद्धा देण्यात आले आहे. विविध देशांतसुद्धा या राख्या पाठविल्या जातात. त्यासाठी कच्चा माल कुठूनही विकत घेतला जात नाही. निसर्गाने आपल्याला जे दिले त्यातूनच वस्तू तयार करण्यात येतात.  शेणाचा उपयोग करून झाडाचे पान लावून शेणाच्या वाटीची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचा साचा येथेच बनला आहे. दोन वाट्या एकदुसऱ्यावर ठेवण्याची व्यवस्था आहे. तयार करण्यात आलेल्या बॉक्‍समध्ये कुंकू तसेच अक्षदासुद्धा आहे. त्यामुळे बहिणीला इतरत्र जाण्याची गरज नाही. कुंकू व अक्षदा लावल्या की ती राखी बांधू शकते.  वेगळ्याच प्रकारचा मास्क  या ठिकाणी तयार करण्यात आलेला मास्क वेगळ्याच स्वरूपाचा आहे. त्यामध्ये एक कप्पा आहे. त्यात लवंग, कापूर व लसणाची कळी ठेवण्यात येईल. तोंड व नाकापाशी व्हायरस रोखणारे हे साधन आहे. त्यामुळे भावाची सुरक्षा होईल. नंतर बहीण भावाला राखी बांधेल.  हेही वाचा : बेसा पॉवर हाऊस परिसरात फिरत होता रमजान, पोलिसांना समजताच...  ज्वेलरी, क्राफ्ट, फर्निचर, सबकुछ....  बांबूपासून काय होऊ शकत नाही हे संपूर्ण बांबू केंद्राने दाखवून दिले आहे. ज्वेलरी, क्राफ्ट, फर्निचरपासून ते गृहनिर्माणपर्यंतचे कार्य या ठिकाणी चालते. तब्बल शंभर लोकांना त्यामुळे रोजगार मिळाला आहे.    आपण निसर्ग तयार करू शकत नाही. त्यामुळे तो खराब करण्याचा आपल्याला अधिकार नाही. निसर्गाने जे दिले, त्यापासूनच येथे विविध वस्तू तयार करण्यात येतात. त्यातून अनेकांना रोजगारसुद्धा मिळतो व निसर्गाचे संवर्धनदेखील होते. हाच आमच्या कार्याचा महत्त्वाचा गाभा आहे.  -सुनील देशपांडे, संचालक, संपूर्ण बांबू केंद्र, लवादा.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 10, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3he6Vm1
Read More
कोरोना रुग्णांच्या मृत्यूसाठी कोण जबाबदार; वाचा सविस्तर

पुणे - कोरोना रुग्णांच्या मृत्यूसाठी प्रशासकीय दिरंगाई आणि वैद्यकीय यंत्रणेचा बेजबाबदारपणाही तितकाच कारणीभूत असल्याचे मत केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. या निरीक्षणामुळे संशयित रुग्णांच्या ‘स्वॅब’ची तपासणी, तिचा अहवाल आणि त्यानंतरच्या उपचारांदरम्यान काही जणांचा बळी गेल्याने या दोन्ही यंत्रणांनी कामाचा वेग वाढविण्याची अपेक्षावजा सूचना या पथकाने महापालिकेला केली आहे. ‘स्वॅब’ तपासणीचे प्रमाण वाढवतानाच रुग्ण शोधून काढण्याची गरजही पथकाने स्पष्ट केली आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारमधील वरिष्ठ अधिकारी कुणाल कुमार यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांच्या पथकाने पाहणी करीत; प्रत्यक्ष वस्तुस्थिती जाणून घेतली.रुग्ण वाढीचा वेग, त्यामागची कारणे, त्यावरचे उपाय, रुग्णांवरील उपचार, कोरोनामुक्तांचे प्रमाण, मृत्यूदर, त्यांच्या कारणांचाही त्यांनी शोध घेतला. यासंदर्भात महापालिका, खासगी हॉस्पिटल, कोविड केअर सेंटरमधील रुग्ण, वैद्यकीय-प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून पथकातील अधिकाऱ्यांनी काही बदल सूचविले आहेत.  विशेषत: रुग्णांचा शोध, तपासणी आणि प्रत्यक्ष उपचार यंत्रणेत वेळ जात असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदविले असून, त्याला प्रशासकीय आणि वैद्यकीय यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव कारणीभूत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

विमाननगरमध्ये सापडल्या ४७ कोटींच्या बनावट नोटा; १ हजारच्या...

यंत्रणेवर मर्यादा
आधीच अुपऱ्या असलेल्या आरोग्य आणि त्यासंबंधीच्या यंत्रणेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांवर ताण आला आहे. सगल अडीच-तीन महिने काम सुरू असून, त्यामुळे यंत्रणेतील बहुतांशी घटकांवर मर्यादा आल्या आहेत. आरोग्य खात्याची व्याप्ती वाढविण्याची गरजही या पथकाच्या पाहणीतून पुढे आले आहे. त्यामुळे वैद्यकीय अभ्याक्रमातील विद्यार्थ्यांना ‘इंटर्नशीप’ साठी घेण्याचा प्रयोग करता येईल, अशी सूचनाही करण्यात आली आहे. 

बेरोजगार तरुण-तरुणींसाठी नोकरीची संधी; ऑनलाईन रोजगार मेळाव्यात व्हा सहभागी!

बदल्यांची शिफारस
कोरोनाचे संकट उभे ठाकले असतानाही महापालिका, जिल्हा प्रशासन आणि अन्य सरकारी खात्यातील अधिकारी यांचा बेजबाबदारपणा लपून राहिलेला नाही. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांना बदलण्याची शिफारस हे पथक करणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

खबरदार! सोसायटीवाल्यांनो, 'त्यांच्या'वर बहिष्कार टाकाल तर...!

उपचारांचे ऑडिट हवे
नागरिकांची तपासणी करून त्यांना वेळीच आणि नेमके उपचार दिले जात आहेत का याचेही ऑडिट करण्याची गरज या पथकाने व्यक्त केली आहे. ही कारणे स्पष्ट झाल्यानंतरच नेमके उपाय करून मृत्यूदर कमी करता येणार आहे, असेही या पथकाने महापालिकेच्या निदर्शनास आणून दिले. 

केंद्रीय पथकाचा सल्ला

रोजच्या रुग्णांच्या तपासणीत सातत्य हवे.

तपासणी वाढवून रुग्णांचा लवकर शोध घ्यावा. 

रुग्ण सापडल्यानंतर लवकर पावले उचलावीत.  

अहवाल लवकर देऊन रुग्ण आणि संपर्कातील व्यक्तींवर उपचार.

या आहेत त्रुटी

कधी दीड हजार तर कधी अडीचशे ते चारशेच नागरिकांचे स्वॅब.

रुग्णवाहिका वेळेत रुग्णांपर्यंत पोचत नसल्याच्या तक्रारी

पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचाराला विलंब

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोना रुग्णांच्या मृत्यूसाठी कोण जबाबदार; वाचा सविस्तर पुणे - कोरोना रुग्णांच्या मृत्यूसाठी प्रशासकीय दिरंगाई आणि वैद्यकीय यंत्रणेचा बेजबाबदारपणाही तितकाच कारणीभूत असल्याचे मत केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. या निरीक्षणामुळे संशयित रुग्णांच्या ‘स्वॅब’ची तपासणी, तिचा अहवाल आणि त्यानंतरच्या उपचारांदरम्यान काही जणांचा बळी गेल्याने या दोन्ही यंत्रणांनी कामाचा वेग वाढविण्याची अपेक्षावजा सूचना या पथकाने महापालिकेला केली आहे. ‘स्वॅब’ तपासणीचे प्रमाण वाढवतानाच रुग्ण शोधून काढण्याची गरजही पथकाने स्पष्ट केली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारमधील वरिष्ठ अधिकारी कुणाल कुमार यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांच्या पथकाने पाहणी करीत; प्रत्यक्ष वस्तुस्थिती जाणून घेतली.रुग्ण वाढीचा वेग, त्यामागची कारणे, त्यावरचे उपाय, रुग्णांवरील उपचार, कोरोनामुक्तांचे प्रमाण, मृत्यूदर, त्यांच्या कारणांचाही त्यांनी शोध घेतला. यासंदर्भात महापालिका, खासगी हॉस्पिटल, कोविड केअर सेंटरमधील रुग्ण, वैद्यकीय-प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून पथकातील अधिकाऱ्यांनी काही बदल सूचविले आहेत.  विशेषत: रुग्णांचा शोध, तपासणी आणि प्रत्यक्ष उपचार यंत्रणेत वेळ जात असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदविले असून, त्याला प्रशासकीय आणि वैद्यकीय यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव कारणीभूत असल्याचा दावा करण्यात आला आहे. विमाननगरमध्ये सापडल्या ४७ कोटींच्या बनावट नोटा; १ हजारच्या... यंत्रणेवर मर्यादा आधीच अुपऱ्या असलेल्या आरोग्य आणि त्यासंबंधीच्या यंत्रणेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांवर ताण आला आहे. सगल अडीच-तीन महिने काम सुरू असून, त्यामुळे यंत्रणेतील बहुतांशी घटकांवर मर्यादा आल्या आहेत. आरोग्य खात्याची व्याप्ती वाढविण्याची गरजही या पथकाच्या पाहणीतून पुढे आले आहे. त्यामुळे वैद्यकीय अभ्याक्रमातील विद्यार्थ्यांना ‘इंटर्नशीप’ साठी घेण्याचा प्रयोग करता येईल, अशी सूचनाही करण्यात आली आहे.  बेरोजगार तरुण-तरुणींसाठी नोकरीची संधी; ऑनलाईन रोजगार मेळाव्यात व्हा सहभागी! बदल्यांची शिफारस कोरोनाचे संकट उभे ठाकले असतानाही महापालिका, जिल्हा प्रशासन आणि अन्य सरकारी खात्यातील अधिकारी यांचा बेजबाबदारपणा लपून राहिलेला नाही. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांना बदलण्याची शिफारस हे पथक करणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. खबरदार! सोसायटीवाल्यांनो, 'त्यांच्या'वर बहिष्कार टाकाल तर...! उपचारांचे ऑडिट हवे नागरिकांची तपासणी करून त्यांना वेळीच आणि नेमके उपचार दिले जात आहेत का याचेही ऑडिट करण्याची गरज या पथकाने व्यक्त केली आहे. ही कारणे स्पष्ट झाल्यानंतरच नेमके उपाय करून मृत्यूदर कमी करता येणार आहे, असेही या पथकाने महापालिकेच्या निदर्शनास आणून दिले.  केंद्रीय पथकाचा सल्ला रोजच्या रुग्णांच्या तपासणीत सातत्य हवे. तपासणी वाढवून रुग्णांचा लवकर शोध घ्यावा.  रुग्ण सापडल्यानंतर लवकर पावले उचलावीत.   अहवाल लवकर देऊन रुग्ण आणि संपर्कातील व्यक्तींवर उपचार. या आहेत त्रुटी कधी दीड हजार तर कधी अडीचशे ते चारशेच नागरिकांचे स्वॅब. रुग्णवाहिका वेळेत रुग्णांपर्यंत पोचत नसल्याच्या तक्रारी पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचाराला विलंब News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 10, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2BSiOhf
Read More
दगडी चाळीतून खासगी गाडीने नगपूरकडे निघाला डॅडी, मात्र शहरात पोहोचताच...

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी (डॅडी) 3 जून रोजी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शरण आला. मात्र, गवळी मुंबई येथून आला असल्याने कारागृह प्रशासनाने त्याला ताबडतोब प्रवेश न देता सर्वप्रथम त्याची कोरोनाची तपासणी केली, अशी माहिती त्याचे वकील ऍड. मीर नगमान अली यांनी दिली.

13 मार्च रोजी अरुण गवळीला नागपूर खंडपीठाने 45 दिवसांची पॅरोल रजा मंजूर केली होती. लॉकडाऊन घोषित झाल्याने त्याने दोनचा पॅरोलसाठी अर्ज केला आणि रजा वाढवून घेतली. तिसऱ्यांदा मात्र न्यायालयाने त्याची विनंती फेटाळून त्याला मुंबई येथील तळोजा कारागृहामध्ये शरण येण्याचे आदेश दिले. परंतु, तळोजा कारागृहाने कोरोनाच्या भीतीमुळे गवळीला प्रवेश नाकारला.

वय वर्षे वीस, घरी बागायती शेती तरी केल्या तब्बल ३० चोऱ्या... वाचा ही अजब कहाणी

त्याने 29 मे रोजी चौथ्यांदा नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल करीत रजा वाढवून देण्याची विनंती केली. न्यायालयाने त्याचे सततचे गाऱ्हाणे न एकता त्याला पाच दिवसांच्या आत नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये शरण येण्याचे आदेश दिले.

त्यानुसार तो 3 जून रोजी कारागृहामध्ये शरण गेला. गवळी राहत असलेल्या दगडी चाळीत 26 कोरोनाचे रुग्ण आढळल्याने मुंबई येथील वैद्यकीय अधिकाऱ्याने डॅडीला 20 मेपासून ते 2 जूनपर्यत क्वारंटाईन केले होते. त्यामुळे नागपुरात येताच त्याची मेडिकलमध्ये कोरोना चाचणी घेण्यात आली. कोरोना तपासणीचे अहवाल येईपर्यंत त्याला कारागृहातील वेगळ्या कोठडीमध्ये ठेवण्यात आले, अशी माहिती ऍड. मीर नगमान अली यांनी दिली. गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांदेकर यांच्या हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे.

 

खासगी गाडीने गाठले नागपूर

अरुण गवळी याने मुंबई ते नागपूर (मध्यवर्ती कारागृह) हा सुमारे 850 किमीचा प्रवास खासगी गाडीने पूर्ण केला. मुंबईच्या प्रशासनाकडे नागपूर प्रवासाची परवानगी त्याने घेतली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एका दिवसामध्ये त्याची परवानगी मंजूर करण्यात आली.

लॉकडाऊनचा पुरेपूर फायदा

पत्नी आजारी असल्याच्या कारणावरून 13 मार्च रोजी त्याला पॅरोल रजा मंजूर झाली. त्यानंतर लॉकडाऊन घोषित झाल्याने त्याला रजा वाढवून मिळाली. याचाच फायदा घेत तो सुमारे 2 महिने 20 दिवस कारागृहाच्या बाहेर होता. यादरम्यान, त्याची मुलगी योगिताचे लग्न अभिनेता अक्षय वाघमारेशी साध्या पद्धतीने पार पडले. गवळीने यादरम्यान अनेकांना रेशन किट देत मदतसुद्धा केली.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

दगडी चाळीतून खासगी गाडीने नगपूरकडे निघाला डॅडी, मात्र शहरात पोहोचताच... नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी (डॅडी) 3 जून रोजी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शरण आला. मात्र, गवळी मुंबई येथून आला असल्याने कारागृह प्रशासनाने त्याला ताबडतोब प्रवेश न देता सर्वप्रथम त्याची कोरोनाची तपासणी केली, अशी माहिती त्याचे वकील ऍड. मीर नगमान अली यांनी दिली. 13 मार्च रोजी अरुण गवळीला नागपूर खंडपीठाने 45 दिवसांची पॅरोल रजा मंजूर केली होती. लॉकडाऊन घोषित झाल्याने त्याने दोनचा पॅरोलसाठी अर्ज केला आणि रजा वाढवून घेतली. तिसऱ्यांदा मात्र न्यायालयाने त्याची विनंती फेटाळून त्याला मुंबई येथील तळोजा कारागृहामध्ये शरण येण्याचे आदेश दिले. परंतु, तळोजा कारागृहाने कोरोनाच्या भीतीमुळे गवळीला प्रवेश नाकारला. वय वर्षे वीस, घरी बागायती शेती तरी केल्या तब्बल ३० चोऱ्या... वाचा ही अजब कहाणी त्याने 29 मे रोजी चौथ्यांदा नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल करीत रजा वाढवून देण्याची विनंती केली. न्यायालयाने त्याचे सततचे गाऱ्हाणे न एकता त्याला पाच दिवसांच्या आत नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये शरण येण्याचे आदेश दिले. त्यानुसार तो 3 जून रोजी कारागृहामध्ये शरण गेला. गवळी राहत असलेल्या दगडी चाळीत 26 कोरोनाचे रुग्ण आढळल्याने मुंबई येथील वैद्यकीय अधिकाऱ्याने डॅडीला 20 मेपासून ते 2 जूनपर्यत क्वारंटाईन केले होते. त्यामुळे नागपुरात येताच त्याची मेडिकलमध्ये कोरोना चाचणी घेण्यात आली. कोरोना तपासणीचे अहवाल येईपर्यंत त्याला कारागृहातील वेगळ्या कोठडीमध्ये ठेवण्यात आले, अशी माहिती ऍड. मीर नगमान अली यांनी दिली. गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांदेकर यांच्या हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे.   खासगी गाडीने गाठले नागपूर अरुण गवळी याने मुंबई ते नागपूर (मध्यवर्ती कारागृह) हा सुमारे 850 किमीचा प्रवास खासगी गाडीने पूर्ण केला. मुंबईच्या प्रशासनाकडे नागपूर प्रवासाची परवानगी त्याने घेतली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एका दिवसामध्ये त्याची परवानगी मंजूर करण्यात आली. लॉकडाऊनचा पुरेपूर फायदा पत्नी आजारी असल्याच्या कारणावरून 13 मार्च रोजी त्याला पॅरोल रजा मंजूर झाली. त्यानंतर लॉकडाऊन घोषित झाल्याने त्याला रजा वाढवून मिळाली. याचाच फायदा घेत तो सुमारे 2 महिने 20 दिवस कारागृहाच्या बाहेर होता. यादरम्यान, त्याची मुलगी योगिताचे लग्न अभिनेता अक्षय वाघमारेशी साध्या पद्धतीने पार पडले. गवळीने यादरम्यान अनेकांना रेशन किट देत मदतसुद्धा केली. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 10, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2YosBmP
Read More
सरकारने प्रवास भत्ता गोठवावा

मुंबई - कोरोना साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाउनच्या काळात घरी बसलेल्या सर्व अधिकारी-कर्मचारी यांचा प्रवास भत्ता सरकारने गोठवावा, असा सल्ला राज्यातील काही अधिकारी-कर्मचारी देत आहेत.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कार्यालयात किंवा सरकारी कामासाठी बाहेर जाण्यासाठी एक पाऊलही टाकले नसेल तर सरकारने आम्हा शासकीय कर्मचाऱ्यांना प्रवास भत्त्याची रक्कम का द्यावी, असा सवालही या अधिकाऱ्याने ‘सकाळ’शी बोलताना केला. असे केल्यास सरकारला सुमारे ५०० कोटी रुपयांपर्यंतचा निधी उपलब्ध होणार आहे. राज्यात लॉकडाउन २५ मार्चपासून ३१ जूनपर्यंत वाढवत नेला आहे. या काळात केवळ अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवा, आरोग्य विभाग, आपत्ती निवारण यंत्रणा, महसूल विभाग वगळता सरकारची इतर कार्यालये जवळपास बंद होती. केवळ पाच टक्के उपस्थिती मंत्रालय तसेच क्षेत्रीय कार्यालयांत होती. आता लॉकडाउन हळूहळू शिथिल होत असून सरकारी कार्यालयातील उपस्थिती दहा टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तरीही अधिकारी-कर्मचारी दांड्या मारतात. 

राज्यात आज सर्वाधिक 3254 कोरोना रुग्णांची नोंद; राज्यातील रुग्णसंख्या तब्बल 94, 041 वर..

सध्या राज्यात १७  लाख अधिकारी-कर्मचारी आहेत. यातील २० टक्के जागा रिक्त धरल्या तरीही याची संख्या १४ लाखांच्या आसपास येते. प्रत्येक कर्मचाऱ्याचा महिन्याला सरासरी भत्ता ८०० रुपये असा गृहीत धरला तरी लॉकडाउनच्या तीन महिन्यांतील ही रक्कम ३३६ कोटींच्या आसपास होते. हा भत्ता कमीत कमी ४०० रुपयांपासून ते २४०० रुपये असा आहे. त्यामुळे सरकारला ५०० कोटी रुपयांच्या आसपास ही रक्कम मिळू शकते, असे सांगण्यात आले.

News Story Feeds https://ift.tt/3heUGWk

सरकारने प्रवास भत्ता गोठवावा मुंबई - कोरोना साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाउनच्या काळात घरी बसलेल्या सर्व अधिकारी-कर्मचारी यांचा प्रवास भत्ता सरकारने गोठवावा, असा सल्ला राज्यातील काही अधिकारी-कर्मचारी देत आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कार्यालयात किंवा सरकारी कामासाठी बाहेर जाण्यासाठी एक पाऊलही टाकले नसेल तर सरकारने आम्हा शासकीय कर्मचाऱ्यांना प्रवास भत्त्याची रक्कम का द्यावी, असा सवालही या अधिकाऱ्याने ‘सकाळ’शी बोलताना केला. असे केल्यास सरकारला सुमारे ५०० कोटी रुपयांपर्यंतचा निधी उपलब्ध होणार आहे. राज्यात लॉकडाउन २५ मार्चपासून ३१ जूनपर्यंत वाढवत नेला आहे. या काळात केवळ अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवा, आरोग्य विभाग, आपत्ती निवारण यंत्रणा, महसूल विभाग वगळता सरकारची इतर कार्यालये जवळपास बंद होती. केवळ पाच टक्के उपस्थिती मंत्रालय तसेच क्षेत्रीय कार्यालयांत होती. आता लॉकडाउन हळूहळू शिथिल होत असून सरकारी कार्यालयातील उपस्थिती दहा टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तरीही अधिकारी-कर्मचारी दांड्या मारतात.  राज्यात आज सर्वाधिक 3254 कोरोना रुग्णांची नोंद; राज्यातील रुग्णसंख्या तब्बल 94, 041 वर.. सध्या राज्यात १७  लाख अधिकारी-कर्मचारी आहेत. यातील २० टक्के जागा रिक्त धरल्या तरीही याची संख्या १४ लाखांच्या आसपास येते. प्रत्येक कर्मचाऱ्याचा महिन्याला सरासरी भत्ता ८०० रुपये असा गृहीत धरला तरी लॉकडाउनच्या तीन महिन्यांतील ही रक्कम ३३६ कोटींच्या आसपास होते. हा भत्ता कमीत कमी ४०० रुपयांपासून ते २४०० रुपये असा आहे. त्यामुळे सरकारला ५०० कोटी रुपयांच्या आसपास ही रक्कम मिळू शकते, असे सांगण्यात आले. News Story Feeds https://ift.tt/3heUGWk

June 10, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/37iQWi0
Read More
‘सायबर बुलिंग’पासून वाचविण्याचे धडे

पुणे - देशभरातील करोडो विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणाकडे वळत आहेत. अशातच शिक्षणाच्या निमित्ताने विविध डिजिटल प्लॅटफॉर्म हाताळणारे विद्यार्थी ‘सायबर बुलिंग’ला बळी पडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. यापासून विद्यार्थ्यांना वाचविण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) आणि ‘युनेस्को’ने पुढाकार घेऊन यासंदर्भात माहितीपुस्तिका तयार केली आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

‘ई-लर्निंग’च्या साहाय्याने शिकण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म हाताळताना विद्यार्थ्यांनी काय करावे अन काय करू नये, हे सांगणारे ‘ऑनलाईनच्या माध्यमातून सुरक्षित शिकणे’ या आशयाची ही मार्गदर्शक पुस्तिका आहे. एनसीईआरटीच्या संकेतस्थळावर इंग्रजी आणि हिंदी भाषेत ही पुस्तिका उपलब्ध आहे.

बेरोजगार तरुण-तरुणींसाठी नोकरीची संधी; ऑनलाईन रोजगार मेळाव्यात व्हा सहभागी!

सायबर बुलिंग म्हणजे ? 
सोशल मिडियाद्वारे खोटी माहिती प्रसारित करून एखाद्यास मानसिक त्रास देणे. ई-मेल, सोशल नेटवर्किंगसारख्या इलेक्‍ट्रॉनिक  संवाद प्रणालीच्या माध्यमातून इतरांना हानी पोचेल, असा मजकूर किंवा आक्षेपार्ह आशयाचा जाणीवपूर्वक वापर करणे.

विमाननगरमध्ये सापडल्या ४७ कोटींच्या बनावट नोटा; १ हजारच्या...

ऑनलाइन सुरक्षिततेसाठी हे करा..

पासवर्ड सातत्याने बदलून लक्षात येणार नाही, असा ठेवा.

प्रायव्हसी सेटिंगमधील सूचना काळजीपूर्वक वाचा.

ओळखीच्याच माणसांसोबत संवाद साधा.

एखादी पोस्ट करताना काळजीपूर्वक वाचा.

अधिकृत व्यक्तीलाच कॉम्प्युटर सिस्टिम्स, लॅब हाताळायला द्या.

अकाउंट हॅक झाल्यास नेटवर्किंग सपोर्ट टीमला कळवा.

चांगल्या नेटवर्क सिक्‍युरिटीच्याच सिस्टिम घ्या.

अधिकृत ॲन्टी व्हायरस सॉफ्टवेअर निवडा.

हे करू नका...

पासवर्ड व वैयक्तिक माहिती कोणाला सांगू नका.

भावना दुखावणाऱ्या पोस्ट टाकू नका.

मित्रांची माहिती नेटवर्किंग साईट्‌सवर देऊ नका.

सत्यता पडताळल्याशिवाय पोस्ट शेअर करू नका.

लॉग आउट केल्याची खात्री करा.

कोणतेही फेक अकाउंट तयार करू नका.

युएसबी, हार्ड डिवाइज पब्लिक नेटवर्कमध्ये वापरू नका.

सायबर बुलिंग रोखण्यासाठी हे करा..

सायबर बुलिंग करणाऱ्याला प्रतिसाद देऊ नका.

त्यासंदर्भात अधिकाधिक माहिती जमा करा. (उदा. स्क्रिनशॉट काढा, रेकॉर्डिंग करा)

संबंधित बुलिंग करणाऱ्या व्यक्तीला ‘ब्लॉक’ करा आणि त्याबाबत माहिती द्या.

पालक आणि शिक्षकांशी संवाद साधा.

सोशल मीडिया प्रायव्हसी सेटिंग ‘हाय’ ठेवा. अनोळखी व्यक्तीचा संपर्क नको.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

‘सायबर बुलिंग’पासून वाचविण्याचे धडे पुणे - देशभरातील करोडो विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणाकडे वळत आहेत. अशातच शिक्षणाच्या निमित्ताने विविध डिजिटल प्लॅटफॉर्म हाताळणारे विद्यार्थी ‘सायबर बुलिंग’ला बळी पडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. यापासून विद्यार्थ्यांना वाचविण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) आणि ‘युनेस्को’ने पुढाकार घेऊन यासंदर्भात माहितीपुस्तिका तयार केली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा ‘ई-लर्निंग’च्या साहाय्याने शिकण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म हाताळताना विद्यार्थ्यांनी काय करावे अन काय करू नये, हे सांगणारे ‘ऑनलाईनच्या माध्यमातून सुरक्षित शिकणे’ या आशयाची ही मार्गदर्शक पुस्तिका आहे. एनसीईआरटीच्या संकेतस्थळावर इंग्रजी आणि हिंदी भाषेत ही पुस्तिका उपलब्ध आहे. बेरोजगार तरुण-तरुणींसाठी नोकरीची संधी; ऑनलाईन रोजगार मेळाव्यात व्हा सहभागी! सायबर बुलिंग म्हणजे ?  सोशल मिडियाद्वारे खोटी माहिती प्रसारित करून एखाद्यास मानसिक त्रास देणे. ई-मेल, सोशल नेटवर्किंगसारख्या इलेक्‍ट्रॉनिक  संवाद प्रणालीच्या माध्यमातून इतरांना हानी पोचेल, असा मजकूर किंवा आक्षेपार्ह आशयाचा जाणीवपूर्वक वापर करणे. विमाननगरमध्ये सापडल्या ४७ कोटींच्या बनावट नोटा; १ हजारच्या... ऑनलाइन सुरक्षिततेसाठी हे करा.. पासवर्ड सातत्याने बदलून लक्षात येणार नाही, असा ठेवा. प्रायव्हसी सेटिंगमधील सूचना काळजीपूर्वक वाचा. ओळखीच्याच माणसांसोबत संवाद साधा. एखादी पोस्ट करताना काळजीपूर्वक वाचा. अधिकृत व्यक्तीलाच कॉम्प्युटर सिस्टिम्स, लॅब हाताळायला द्या. अकाउंट हॅक झाल्यास नेटवर्किंग सपोर्ट टीमला कळवा. चांगल्या नेटवर्क सिक्‍युरिटीच्याच सिस्टिम घ्या. अधिकृत ॲन्टी व्हायरस सॉफ्टवेअर निवडा. हे करू नका... पासवर्ड व वैयक्तिक माहिती कोणाला सांगू नका. भावना दुखावणाऱ्या पोस्ट टाकू नका. मित्रांची माहिती नेटवर्किंग साईट्‌सवर देऊ नका. सत्यता पडताळल्याशिवाय पोस्ट शेअर करू नका. लॉग आउट केल्याची खात्री करा. कोणतेही फेक अकाउंट तयार करू नका. युएसबी, हार्ड डिवाइज पब्लिक नेटवर्कमध्ये वापरू नका. सायबर बुलिंग रोखण्यासाठी हे करा.. सायबर बुलिंग करणाऱ्याला प्रतिसाद देऊ नका. त्यासंदर्भात अधिकाधिक माहिती जमा करा. (उदा. स्क्रिनशॉट काढा, रेकॉर्डिंग करा) संबंधित बुलिंग करणाऱ्या व्यक्तीला ‘ब्लॉक’ करा आणि त्याबाबत माहिती द्या. पालक आणि शिक्षकांशी संवाद साधा. सोशल मीडिया प्रायव्हसी सेटिंग ‘हाय’ ठेवा. अनोळखी व्यक्तीचा संपर्क नको. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 10, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3f9U2HO
Read More
कैद्यांचा मुक्काम शाळा आणि महाविद्यालयात!

येरवडा - राज्यातील  कारागृहातील कैद्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून प्रशासनाने मध्यवर्ती व जिल्हा कारागृह संपूर्णपणे लाॅकडाउन केले आहे. त्यामुळे नवीन येणाऱ्या कैद्यांची सोय चक्क शाळा आणि महाविद्यालयांत केली आहे. त्यामुळे कैदी, अशा शाळा व महाविद्यालयात पुन्हा  संस्काराचे धडे गिरवतील कि कुसंगतीमुळे गुन्हेगारी क्षेत्रात आल्याचा पश्‍चाताप करतील हे सांगणे अवघड आहे. तरी सुद्धा कैद्यांना शाळेतील भूतकाळ आठवला असणार (नॉस्टेलजिया) हे मात्र नक्की.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यात ६० कारागृहे आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कारागृह प्रशासनाने  मध्यवर्ती व जिल्हा कारागृहे संपूर्णपणे लॉकडाउन केले आहे. त्यामुळे नवीन आलेल्या कैद्यांना ठेवायचे कुठे हा प्रश्‍न प्रशासनाला पडला होता. त्यामुळे त्यांनी प्रमुख शहरातील शाळा, महाविद्यालयांना तात्पुरत्या कारागृहाचे स्वरूप दिले आहे. या ठिकाणी नवीन येणाऱ्या कैद्यांना ठेवण्यात आले आहे. 

रविवारची सुटी झाली 130 वर्षांची; रविवारीच सुटी का असते?, यामागचे कारण तुम्हाला माहीत आहे का?...वाचा

सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, धुळे, रायगड, ठाणे, यवतमाळ अशा ठिकाणच्या जिल्हा व मध्यवर्ती कारागृहांचा तात्पुरता पत्ता हा स्थानिक शाळा व महाविद्यालयांचा आहे. त्यानूसार, येरवडा मध्यवर्ती कारागृह मुलींच्या वसतिगृहात, बुलडाणा जिल्हा कारागृह ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात, वाशिम कारागृह शासकीय बहुद्देशीय अंपग केंद्रात, सिंधुदुर्ग कारागृहाचे रूपांतर प्राध्यापक महाविद्यालयात केले आहे.  राज्यातील जवळपास दीड हजार कैद्यांचा मुक्काम अशा शाळा व महाविद्यालयात आहे. त्यामुळे शाळेच्या भिंती, फळे, शाळेतील सुविचार वाचल्यानंतर  कैद्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला असणार.  त्यांना या ठिकाणी येण्यापर्यंतचा प्रवास नक्की आठवला असणार. त्यांनी केलेल्या कृत्याचा पश्‍चाताप झाला असणार कि पुन्हा या शाळेतून जीवनात चांगला नागरिक होणार असल्याचे ठरविले असणार, असे अनेक प्रश्‍न अनुत्तरीत आहेत.

राज्यातील डीएड शिक्षकांवर होणार अन्याय...का ते वाचा... 

कैद्यांचा मुक्काम शासकीय विश्रामगृहात !
अकोला जिल्हा कारागृहाला कैद्यांना ठेवण्यासाठी सुरक्षित जागा न मिळाल्यामुळे त्यांनी चक्क कैद्यांच्या मुक्कामाची सोय शासकीय विश्रामगृहात केली आहे. याठिकाणी प्रशासनाने २५ कैद्यांना ठेवले आहे. त्यामुळे कैदी कारागृहातील मुक्काम वाढू दे, अशी प्रार्थना देवाकडे करत नसतील तर नवलच म्हणावे लागेल.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कैद्यांचा मुक्काम शाळा आणि महाविद्यालयात! येरवडा - राज्यातील  कारागृहातील कैद्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून प्रशासनाने मध्यवर्ती व जिल्हा कारागृह संपूर्णपणे लाॅकडाउन केले आहे. त्यामुळे नवीन येणाऱ्या कैद्यांची सोय चक्क शाळा आणि महाविद्यालयांत केली आहे. त्यामुळे कैदी, अशा शाळा व महाविद्यालयात पुन्हा  संस्काराचे धडे गिरवतील कि कुसंगतीमुळे गुन्हेगारी क्षेत्रात आल्याचा पश्‍चाताप करतील हे सांगणे अवघड आहे. तरी सुद्धा कैद्यांना शाळेतील भूतकाळ आठवला असणार (नॉस्टेलजिया) हे मात्र नक्की. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा राज्यात ६० कारागृहे आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कारागृह प्रशासनाने  मध्यवर्ती व जिल्हा कारागृहे संपूर्णपणे लॉकडाउन केले आहे. त्यामुळे नवीन आलेल्या कैद्यांना ठेवायचे कुठे हा प्रश्‍न प्रशासनाला पडला होता. त्यामुळे त्यांनी प्रमुख शहरातील शाळा, महाविद्यालयांना तात्पुरत्या कारागृहाचे स्वरूप दिले आहे. या ठिकाणी नवीन येणाऱ्या कैद्यांना ठेवण्यात आले आहे.  रविवारची सुटी झाली 130 वर्षांची; रविवारीच सुटी का असते?, यामागचे कारण तुम्हाला माहीत आहे का?...वाचा सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, धुळे, रायगड, ठाणे, यवतमाळ अशा ठिकाणच्या जिल्हा व मध्यवर्ती कारागृहांचा तात्पुरता पत्ता हा स्थानिक शाळा व महाविद्यालयांचा आहे. त्यानूसार, येरवडा मध्यवर्ती कारागृह मुलींच्या वसतिगृहात, बुलडाणा जिल्हा कारागृह ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात, वाशिम कारागृह शासकीय बहुद्देशीय अंपग केंद्रात, सिंधुदुर्ग कारागृहाचे रूपांतर प्राध्यापक महाविद्यालयात केले आहे.  राज्यातील जवळपास दीड हजार कैद्यांचा मुक्काम अशा शाळा व महाविद्यालयात आहे. त्यामुळे शाळेच्या भिंती, फळे, शाळेतील सुविचार वाचल्यानंतर  कैद्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला असणार.  त्यांना या ठिकाणी येण्यापर्यंतचा प्रवास नक्की आठवला असणार. त्यांनी केलेल्या कृत्याचा पश्‍चाताप झाला असणार कि पुन्हा या शाळेतून जीवनात चांगला नागरिक होणार असल्याचे ठरविले असणार, असे अनेक प्रश्‍न अनुत्तरीत आहेत. राज्यातील डीएड शिक्षकांवर होणार अन्याय...का ते वाचा...  कैद्यांचा मुक्काम शासकीय विश्रामगृहात ! अकोला जिल्हा कारागृहाला कैद्यांना ठेवण्यासाठी सुरक्षित जागा न मिळाल्यामुळे त्यांनी चक्क कैद्यांच्या मुक्कामाची सोय शासकीय विश्रामगृहात केली आहे. याठिकाणी प्रशासनाने २५ कैद्यांना ठेवले आहे. त्यामुळे कैदी कारागृहातील मुक्काम वाढू दे, अशी प्रार्थना देवाकडे करत नसतील तर नवलच म्हणावे लागेल. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 10, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2UzCQ6R
Read More

Tuesday, June 9, 2020

हर्सूल कारागृहातील कोरोनाबाधित कैद्यांची खंडपीठाने घेतली दखल

औरंगाबाद  : हर्सूल मध्यवर्ती कारागृहातील २९ बंदीवानांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमात प्रकाशित झाले होते. या वृत्ताची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे व न्यायमूर्ती श्रीकांत डी. कुलकर्णी यांच्या पीठाने सुमोटो याचिका दाखल करुन घेतली आहे. प्रकरणाची पुढील सुनावणी १२ जून रोजी ठेवण्यात आली आहे. 

कारागृहातील संबंधित घटनेने कारागृहातील अन्य बंदीवानांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या बंदीवानांना तातडीने एका वसतिगृहात हलविण्यात आले, तसेच त्याच ठिकाणी कोविड-१९ सेंटर स्थापन करून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. शिवाय कैद्यांच्या संपर्कात आलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना याच वसतिगृहाच्या अन्य खोल्यांमध्ये क्वारंटाइन करण्यात आल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते.

हर्सूल कारागृहात हत्येच्या गुन्ह्यात गेल्या चार महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका बंदीवानाला २१ मे रोजी कोरोनाची लागण झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली होती. या वृत्ताला पोलिस प्रशासनाकडून दुजोरा मिळाला होता. मात्र, कारागृहाचे अधीक्षक हिरालाल जाधव यांनी आमच्याकडे कोणताही बंदी हा कोरोनाबाधित नसल्याचा दावा केला होता. या प्रकरणात अमायकस क्यूरी (न्यायालयाचे मित्र) म्हणून अॅड. संगीता तांबट धुमाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासनातर्फे सरकारी वकील अॅड. डी. आर. काळे काम पाहत आहेत. 

औरंगाबाद येथील थरार : भिंतीवरून उडी मारली अन् पडला वाघाच्या पिंजऱ्यात 
  
बाधित रुग्णाला इतर बंदीवानांसोबत ठेवल्याचा आरोप 
हत्या प्रकरणातल्या एका आरोपीला २० मे रोजी अस्वस्थ वाटत असल्याने आणि त्याला कोरोनाची लक्षणे दिसून येत असल्याने घाटी रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी त्याचा कोविड-१९ विषाणू चाचणीसाठी स्वॅब घेण्यात आला. यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. चाचणी घेतल्यानंतरही संशयित बंदीवानाला अलगीकरणात न ठेवता त्याला बंद्यांच्या बराकीमध्ये ठेवले गेले. २१ मे रोजी या बंदीवानाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तरी कारागृह प्रशासनाने आमच्याकडे कोणताही बंदीवान हा बाधित नसल्याचा दावा केला होता. तो दावा आता महागात पडल्याचे वृत्त होते. 

मॉन्सून येतो कसा, महाराष्ट्रातील कोणत्या भागात कधी येणार? जाणून घ्या प्रवास
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

हर्सूल कारागृहातील कोरोनाबाधित कैद्यांची खंडपीठाने घेतली दखल औरंगाबाद  : हर्सूल मध्यवर्ती कारागृहातील २९ बंदीवानांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमात प्रकाशित झाले होते. या वृत्ताची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे व न्यायमूर्ती श्रीकांत डी. कुलकर्णी यांच्या पीठाने सुमोटो याचिका दाखल करुन घेतली आहे. प्रकरणाची पुढील सुनावणी १२ जून रोजी ठेवण्यात आली आहे.  कारागृहातील संबंधित घटनेने कारागृहातील अन्य बंदीवानांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या बंदीवानांना तातडीने एका वसतिगृहात हलविण्यात आले, तसेच त्याच ठिकाणी कोविड-१९ सेंटर स्थापन करून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. शिवाय कैद्यांच्या संपर्कात आलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना याच वसतिगृहाच्या अन्य खोल्यांमध्ये क्वारंटाइन करण्यात आल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते. हर्सूल कारागृहात हत्येच्या गुन्ह्यात गेल्या चार महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका बंदीवानाला २१ मे रोजी कोरोनाची लागण झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली होती. या वृत्ताला पोलिस प्रशासनाकडून दुजोरा मिळाला होता. मात्र, कारागृहाचे अधीक्षक हिरालाल जाधव यांनी आमच्याकडे कोणताही बंदी हा कोरोनाबाधित नसल्याचा दावा केला होता. या प्रकरणात अमायकस क्यूरी (न्यायालयाचे मित्र) म्हणून अॅड. संगीता तांबट धुमाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासनातर्फे सरकारी वकील अॅड. डी. आर. काळे काम पाहत आहेत.  औरंगाबाद येथील थरार : भिंतीवरून उडी मारली अन् पडला वाघाच्या पिंजऱ्यात     बाधित रुग्णाला इतर बंदीवानांसोबत ठेवल्याचा आरोप  हत्या प्रकरणातल्या एका आरोपीला २० मे रोजी अस्वस्थ वाटत असल्याने आणि त्याला कोरोनाची लक्षणे दिसून येत असल्याने घाटी रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी त्याचा कोविड-१९ विषाणू चाचणीसाठी स्वॅब घेण्यात आला. यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. चाचणी घेतल्यानंतरही संशयित बंदीवानाला अलगीकरणात न ठेवता त्याला बंद्यांच्या बराकीमध्ये ठेवले गेले. २१ मे रोजी या बंदीवानाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तरी कारागृह प्रशासनाने आमच्याकडे कोणताही बंदीवान हा बाधित नसल्याचा दावा केला होता. तो दावा आता महागात पडल्याचे वृत्त होते.  मॉन्सून येतो कसा, महाराष्ट्रातील कोणत्या भागात कधी येणार? जाणून घ्या प्रवास   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 09, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2XMdbK0
Read More
विदर्भाने 29 वर्षांपूर्वी दाखवला होता राजस्थानला इंगा

नागपूर : एखाद्या बलाढ्य संघाला त्यांच्या मैदानावर पराभूत करण्याचा आनंद निश्‍चितच मोठा असतो. असाच एक पराक्रम 29 वर्षांपूर्वी कर्णधार प्रवीण हिंगणीकर यांच्या नेतृत्वात विदर्भ रणजी संघाने राजस्थानविरुद्ध बिकानेरमध्ये केला होता. यजमान राजस्थानला चारदिवसांच्या रणजी सामन्यात पहिल्या डावाच्या आघाडीवर नमवून विदर्भाने आपली ताकद दाखवून दिली. विदर्भाचा निर्णायक विजय थोडक्‍यात हुकला, मात्र राजस्थानला ते अपयश चांगलेच जिव्हारी लागले. 

डिसेंबर 1991 मध्ये खेळल्या गेलेल्या चारदिवसीय सामन्यात राजस्थानकडून कर्णधार परमिंदर सिंगशिवाय गगन खोडा, के. झुल्फीखार अली, अस्लम बेग, आर. एस. राठोड, युनूस अली, विलाज जोशी व हरीश जोशीसारखे मातब्बर खेळाडू होते, तर विदर्भ संघात कर्णधार हिंगणीकर, अनिरुद्ध सरवटे, योगेश घारे, समीर गुजर, प्रल्हाद रावत, उस्मान गनी, प्रशांत वैद्य, प्रीतम गंधे, राजेश गावंडेचा समावेश होता. खेळपट्टीवर चौथ्या डावात फलंदाजी करणे अवघड असल्यामुळे नाणेफेक जिंकणे आवश्‍यक होते. सुदैवाने त्यात विदर्भ यशस्वी ठरला आणि क्षणाचाही विलंब न करता फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरूवातीच्या धक्‍क्‍यानंतर स्वत:ला सावरत विदर्भाने 312 अशी धावसंख्या उभारली. विदर्भाच्या धावसंख्येत रावत (नाबाद 79 धावा), गनी (58 धावा), घारे (52 धावा) व कर्णधार हिंगणीकर(49 धावा) यांचे महत्त्वपूर्ण योगदान ठरले. 

हेही वाचा  : *50 वर्षांपूर्वी "टेलेंडर्स'नी राखली होती विदर्भ रणजी संघाची लाज!*

प्रत्युत्तरात विदर्भाच्या प्रशांत वैद्य व राजेश गावंडे यांनी तुफान मारा करत यजमानांची तासाभरातच दाणादाण उडविली. वैद्य-गावंडे जोडीने प्रत्येकी तीन गडी बाद करून राजस्थानच्या वरच्या फळीला खिंडार पाडले. 4 बाद 65 या दयनीय स्थितीतून राजस्थान संघ शेवटपर्यंत सावरला नाही आणि अख्खी टीम 238 धावांत गारद झाली. 74 धावांची आघाडी विदर्भासाठी खूप मोठी होती. पण, विदर्भाला केवळ आघाडीवर समाधान मानायचे नव्हते. निर्णायक विजय मिळवून जास्तीत जास्त गुण मिळविण्याचा संघाचा प्रयत्न होता. त्यामुळे दुसऱ्या डावात वेगाने धावा काढून राजस्थानला कोंडीत पकडण्याच्या इराद्याने वैदर्भी फलंदाज दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी मैदानात उतरले. सलामीवीर सरवटे (63 धावा) व घारेंच्या (72) अर्धशतकानंतर गुजर यांच्या तडाखेबंद 98 धावांच्या जोरावर विदर्भाने दुसरा डाव 4 बाद 297 धावांवर घोषित करून राजस्थानपुढे 372 धावांचे लक्ष्य ठेवले. 

...आणि विजय थोडक्‍यात हुकला 
चौथ्या दिवशी चौथ्या डावात पावणेचारशे धावांचे आव्हान पेलण्यापेक्षा केवळ "डिफेन्सिव्ह अप्रोच' ठेवत शेवटचा दिवस खेळून मानहानी टाळणे एवढेच राजस्थानच्या हाती होते. याउलट विदर्भाने मात्र निर्णायक विजयासाठी प्रयत्न सुरू ठेवले. यात त्यांना बऱ्याच प्रमाणात यशही आले. दुर्दैवाने विलास जोशी (नाबाद 77 धावा) व ए. के. सिन्हा (61 धावा) यांच्या चिवट फलंदाजीमुळे विदर्भाचा विजय थोडक्‍यात हुकला. सामना अनिर्णीत संपला तेव्हा राजस्थानच्या 8 बाद 210 धावा फळ्यावर लागल्या होत्या. प्रीतम गंधे यांनी सर्वाधिक पाच व गावंडे यांनी तीन गडी बाद करून संघाला विजय मिळवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. विदर्भाचा निर्णायक विजय अवश्‍य हुकला, पण पहिल्या डावाच्या आघाडीवर सामना जिंकल्याचे खेळाडूंना मानसिक समाधानही होते. 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

विदर्भाने 29 वर्षांपूर्वी दाखवला होता राजस्थानला इंगा नागपूर : एखाद्या बलाढ्य संघाला त्यांच्या मैदानावर पराभूत करण्याचा आनंद निश्‍चितच मोठा असतो. असाच एक पराक्रम 29 वर्षांपूर्वी कर्णधार प्रवीण हिंगणीकर यांच्या नेतृत्वात विदर्भ रणजी संघाने राजस्थानविरुद्ध बिकानेरमध्ये केला होता. यजमान राजस्थानला चारदिवसांच्या रणजी सामन्यात पहिल्या डावाच्या आघाडीवर नमवून विदर्भाने आपली ताकद दाखवून दिली. विदर्भाचा निर्णायक विजय थोडक्‍यात हुकला, मात्र राजस्थानला ते अपयश चांगलेच जिव्हारी लागले.  डिसेंबर 1991 मध्ये खेळल्या गेलेल्या चारदिवसीय सामन्यात राजस्थानकडून कर्णधार परमिंदर सिंगशिवाय गगन खोडा, के. झुल्फीखार अली, अस्लम बेग, आर. एस. राठोड, युनूस अली, विलाज जोशी व हरीश जोशीसारखे मातब्बर खेळाडू होते, तर विदर्भ संघात कर्णधार हिंगणीकर, अनिरुद्ध सरवटे, योगेश घारे, समीर गुजर, प्रल्हाद रावत, उस्मान गनी, प्रशांत वैद्य, प्रीतम गंधे, राजेश गावंडेचा समावेश होता. खेळपट्टीवर चौथ्या डावात फलंदाजी करणे अवघड असल्यामुळे नाणेफेक जिंकणे आवश्‍यक होते. सुदैवाने त्यात विदर्भ यशस्वी ठरला आणि क्षणाचाही विलंब न करता फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरूवातीच्या धक्‍क्‍यानंतर स्वत:ला सावरत विदर्भाने 312 अशी धावसंख्या उभारली. विदर्भाच्या धावसंख्येत रावत (नाबाद 79 धावा), गनी (58 धावा), घारे (52 धावा) व कर्णधार हिंगणीकर(49 धावा) यांचे महत्त्वपूर्ण योगदान ठरले.  हेही वाचा  : *50 वर्षांपूर्वी "टेलेंडर्स'नी राखली होती विदर्भ रणजी संघाची लाज!* प्रत्युत्तरात विदर्भाच्या प्रशांत वैद्य व राजेश गावंडे यांनी तुफान मारा करत यजमानांची तासाभरातच दाणादाण उडविली. वैद्य-गावंडे जोडीने प्रत्येकी तीन गडी बाद करून राजस्थानच्या वरच्या फळीला खिंडार पाडले. 4 बाद 65 या दयनीय स्थितीतून राजस्थान संघ शेवटपर्यंत सावरला नाही आणि अख्खी टीम 238 धावांत गारद झाली. 74 धावांची आघाडी विदर्भासाठी खूप मोठी होती. पण, विदर्भाला केवळ आघाडीवर समाधान मानायचे नव्हते. निर्णायक विजय मिळवून जास्तीत जास्त गुण मिळविण्याचा संघाचा प्रयत्न होता. त्यामुळे दुसऱ्या डावात वेगाने धावा काढून राजस्थानला कोंडीत पकडण्याच्या इराद्याने वैदर्भी फलंदाज दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी मैदानात उतरले. सलामीवीर सरवटे (63 धावा) व घारेंच्या (72) अर्धशतकानंतर गुजर यांच्या तडाखेबंद 98 धावांच्या जोरावर विदर्भाने दुसरा डाव 4 बाद 297 धावांवर घोषित करून राजस्थानपुढे 372 धावांचे लक्ष्य ठेवले.  ...आणि विजय थोडक्‍यात हुकला  चौथ्या दिवशी चौथ्या डावात पावणेचारशे धावांचे आव्हान पेलण्यापेक्षा केवळ "डिफेन्सिव्ह अप्रोच' ठेवत शेवटचा दिवस खेळून मानहानी टाळणे एवढेच राजस्थानच्या हाती होते. याउलट विदर्भाने मात्र निर्णायक विजयासाठी प्रयत्न सुरू ठेवले. यात त्यांना बऱ्याच प्रमाणात यशही आले. दुर्दैवाने विलास जोशी (नाबाद 77 धावा) व ए. के. सिन्हा (61 धावा) यांच्या चिवट फलंदाजीमुळे विदर्भाचा विजय थोडक्‍यात हुकला. सामना अनिर्णीत संपला तेव्हा राजस्थानच्या 8 बाद 210 धावा फळ्यावर लागल्या होत्या. प्रीतम गंधे यांनी सर्वाधिक पाच व गावंडे यांनी तीन गडी बाद करून संघाला विजय मिळवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. विदर्भाचा निर्णायक विजय अवश्‍य हुकला, पण पहिल्या डावाच्या आघाडीवर सामना जिंकल्याचे खेळाडूंना मानसिक समाधानही होते.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 09, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2XSbv1T
Read More
विनामास्क करा जॉगिंग, वॉकिंग

पुणे - सकाळी जॉगिंग, वॉकिंग करताय?..मग मास्क वापरू नका! असे सांगत आहेत वैद्यकीय तज्ज्ञ. कारण हे व्यायाम प्रकार करताना मास्क वापरला तर ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे याबाबतची काळजी घ्या, असा सल्लाही वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महापालिकेची उद्याने खुली
लॉकडाउनच्या काळात केंद्र सरकारने नागरिकांना सकाळी जॉगिंगला बाहेर पडण्यास बंदी घातली होती. हा नियम ३ जूनपासून शिथिल करण्यात आला आहे. त्यानुसार पुण्यातही ४ जूनपासून सकाळी सहा ते आठ आणि सायंकाळी पाच ते सातदरम्यान उद्याने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे; तसेच सकाळी जॉगिंग, वॉकिंगलाही सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून महापालिकेने मुभा दिली आहे. महापालिकेने परवानगी दिल्यावर नागरिकांनी रस्त्यावर सकाळी जॉगिंग, वॉकिंग सुरू केले आहे. मात्र, नागरिक सर्रास मास्क वापरून व्यायाम करीत आहेत. त्यात ज्येष्ठ नागरिकांचाही मोठ्या संख्येने समावेश आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

...तर हे होऊ शकते!
इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, ‘‘६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, दहा वर्षांखालील मुले आणि गर्भवतींनी व्यायामासाठी घराबाहेर पडू नये, असे केंद्र आणि राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. त्याचे पालन केलेच पाहिजे; तसेच धिम्या गतीने चालत असाल तर, मास्क लावू शकता; परंतु जॉगिंग आणि फास्ट वॉकिंग केले तर दम लागू शकतो. अशा परिस्थितीत मास्क लावू नये. कारण दम लागल्यावर प्राणवायू वेगाने घेतला जातो. त्यात अडथळा आला तर, त्या व्यक्तीला चक्कर येऊ शकते किंवा ती बेशुद्ध पडू शकते.’’ जॉगिंग, वॉकिंगसाठी  मैदानात जाताना मास्क लावा; परंतु प्रत्यक्षात व्यायाम करताना तो काढून ठेवा, असेही त्यांनी सांगितले. 

हवेली तालुक्यातील नवीन प्रतिबंधित क्षेत्र पाहा कुठले आहेत...

सोशल डिस्टन्सिंग हवेच
फिजिशियन डॉ. शिशिर जोशी म्हणाले, ‘‘कोणताही व्यायाम प्रकार करताना मास्क वापरू नये. कारण व्यायाम सुरू असताना एअर हंगर (श्‍वास घेण्याची गरज) वाढते. मास्क लावला तर, श्‍वास अपुरा पडू शकतो. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी या बाबत काळजी घ्यावी. ग्रुपमध्ये गप्पा मारत असाल तर, मास्क वापरणे गरजेचे आहे.’’ गप्पा मारतानाही सोशल डिस्टन्सिंगचा वापर करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले. 

...रूग्णालयांसाठी विभागीय आयुक्‍तांचे नविन आदेश; काय आहेत वाचा सविस्तर

हे आहेत धोके

मास्कमुळे श्‍वास घेण्यास त्रास

फुफ्फुसांची क्षमता घटणे

दम लागण्याची शक्‍यता 

चक्कर अथवा बेशुद्ध पडणे

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

विनामास्क करा जॉगिंग, वॉकिंग पुणे - सकाळी जॉगिंग, वॉकिंग करताय?..मग मास्क वापरू नका! असे सांगत आहेत वैद्यकीय तज्ज्ञ. कारण हे व्यायाम प्रकार करताना मास्क वापरला तर ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे याबाबतची काळजी घ्या, असा सल्लाही वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महापालिकेची उद्याने खुली लॉकडाउनच्या काळात केंद्र सरकारने नागरिकांना सकाळी जॉगिंगला बाहेर पडण्यास बंदी घातली होती. हा नियम ३ जूनपासून शिथिल करण्यात आला आहे. त्यानुसार पुण्यातही ४ जूनपासून सकाळी सहा ते आठ आणि सायंकाळी पाच ते सातदरम्यान उद्याने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे; तसेच सकाळी जॉगिंग, वॉकिंगलाही सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून महापालिकेने मुभा दिली आहे. महापालिकेने परवानगी दिल्यावर नागरिकांनी रस्त्यावर सकाळी जॉगिंग, वॉकिंग सुरू केले आहे. मात्र, नागरिक सर्रास मास्क वापरून व्यायाम करीत आहेत. त्यात ज्येष्ठ नागरिकांचाही मोठ्या संख्येने समावेश आहे. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा ...तर हे होऊ शकते! इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, ‘‘६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, दहा वर्षांखालील मुले आणि गर्भवतींनी व्यायामासाठी घराबाहेर पडू नये, असे केंद्र आणि राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. त्याचे पालन केलेच पाहिजे; तसेच धिम्या गतीने चालत असाल तर, मास्क लावू शकता; परंतु जॉगिंग आणि फास्ट वॉकिंग केले तर दम लागू शकतो. अशा परिस्थितीत मास्क लावू नये. कारण दम लागल्यावर प्राणवायू वेगाने घेतला जातो. त्यात अडथळा आला तर, त्या व्यक्तीला चक्कर येऊ शकते किंवा ती बेशुद्ध पडू शकते.’’ जॉगिंग, वॉकिंगसाठी  मैदानात जाताना मास्क लावा; परंतु प्रत्यक्षात व्यायाम करताना तो काढून ठेवा, असेही त्यांनी सांगितले.  हवेली तालुक्यातील नवीन प्रतिबंधित क्षेत्र पाहा कुठले आहेत... सोशल डिस्टन्सिंग हवेच फिजिशियन डॉ. शिशिर जोशी म्हणाले, ‘‘कोणताही व्यायाम प्रकार करताना मास्क वापरू नये. कारण व्यायाम सुरू असताना एअर हंगर (श्‍वास घेण्याची गरज) वाढते. मास्क लावला तर, श्‍वास अपुरा पडू शकतो. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी या बाबत काळजी घ्यावी. ग्रुपमध्ये गप्पा मारत असाल तर, मास्क वापरणे गरजेचे आहे.’’ गप्पा मारतानाही सोशल डिस्टन्सिंगचा वापर करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.  ...रूग्णालयांसाठी विभागीय आयुक्‍तांचे नविन आदेश; काय आहेत वाचा सविस्तर हे आहेत धोके मास्कमुळे श्‍वास घेण्यास त्रास फुफ्फुसांची क्षमता घटणे दम लागण्याची शक्‍यता  चक्कर अथवा बेशुद्ध पडणे News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 09, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/37s0FTr
Read More
मावळातील 'या' गावांमध्ये माळीणची पुनरावृत्ती झालीच, तर आश्चर्य वाटायला नको!

करंजगाव (ता. मावळ) : माळीण गावाची ती घटना आजही अनेकांच्या अंगावर काटा आणणारी आहे. दरड कोसळल्याने गावाचं होत्याचं नव्हतं झालं. दरडीखाली आख्खं गाव दाबलं गेलं. जवळच्या गावांना त्या ठिकाणी गावं होतं, हेही कळायला मार्ग नव्हता. त्यात अनेकांना प्राण गमवावे लागले. या प्रकरणातून प्रशासनाने धडा घ्यायला हवा. मात्र, मावळातील अनेक गावांमध्ये माळीणसारखी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. असे असताना सरकारकाडून कुठलंही पाऊल उचललं जात नाही, हे दुर्दैव आहे. आगामी काही दिवसांत पावसाला सुरुवात होईल. मात्र, पावसामुळे जीव मुठीत घेऊन जगणारी ही लोकं कधी मोकळा श्वास घेतील का, हा प्रश्न अधोरेखित करणारा आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप     

नाणे मावळातील भाजे, पाटण, ताजे, बोरज, देवघर, वेहेरगाव, शिलाटणे, जेवरेवाडी, देवले, नेसावे, पाले, करंजगाव (मोरमारेवाडी), जांभवली, घोणशेत, साई व वाऊंड या गावांचा माळीणसदृश्य गावांत समावेश होतो. प्रामुख्याने पाले या गावात दरड कोसळण्याचा धोका जास्त आहे. ही गावे आज जीव धोक्यात घालून जीवन जगत आहेत. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मावळातील काही कटू आठवणी... 

जुलै 1989 मध्ये भाजे येथे पहाटे दरड कोसळून गाव झोपेत असताना गाडलं गेलं. त्यात 49 लोकांना जीव गमवावा लागला. आंबेगाव तालुक्यातील माळीणमध्ये जुलै 2014 मध्ये पहाटे तीनच्या सुमारास दरडी कोसळली होती. त्यात सुमारे 150 नागरिकांचा बळी गेला. या सारख्या अनपेक्षित घटनांनी गावांचा बळी जातोय. मावळात झालेले अवैध उत्खनन, वेगवेगळ्या प्रकल्पासाठी झालेले भूसंपादन, बेसुमार झालेली वृक्षतोड, धनिकांनी बांधकामासाठी केलेला निसर्गाचा ऱ्हास, अशा अनेक कारणांमुळे नैसर्गिक प्रवाह बदलले आहेत. विशेषत: सह्याद्रीच्या डोंगररांगेत वसलेल्या या गावांमध्ये हे बदल दिसत आहेत. डोंगर, दऱ्या-खोऱ्यातील या गावांचे पुनर्वसन करणे ही काळाची गरज आहे. नाहीतर आगामी काळात माळीणच्या घटनेची पुनरावृत्ती झाल्यास आश्चर्य वाटायला नको.

पाले येथील कड्याला दोन वर्षांपूर्वी वीज पडून चीर पडली होती. त्यानंतर शासनाच्या वतीने ग्रामसभा घेऊन पुनर्वसनासंबधीत चर्चा झाली. पुनर्वसन करण्याबाबत लोकांची सहमती आहे. लोकांनी पुनर्वसन करणे कोठे सोयीचे आहे. त्यादृष्टीने काही गट नंबरदेखील सुचविले आहेत. गावातील एका ब्राम्हण काकांनी स्वतःची तीन ते चार एकर जमीन देण्याचेही जाहीर केले आहे. याबाबत सर्व माहिती तहसीलदारांना दिली आहे. परंतु, अद्याप आम्हाला पुढील काही सूचना मिळाल्या नाहीत.
- ऊर्मिला रविंद्र शेलार, सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत, करंजगाव

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

निसर्ग चक्रीवादळाने निसर्गाचे रौद्ररूप गावकऱ्यांनी अनुभवले. त्यामुळे पुढे जाऊन डोंगराचा कडा ढासळला, तर संपूर्ण गावच दाबल जाईल. त्यासाठी पुनर्वसन झालं पाहिजे. परंतु, त्याही अगोदर धनिकांकडून डोंगरावर होणारे दगडाचे उत्खनन थांबवले पाहिजे. 
- अनिल गवारी, ग्रामस्थ, पाले

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मावळातील 'या' गावांमध्ये माळीणची पुनरावृत्ती झालीच, तर आश्चर्य वाटायला नको! करंजगाव (ता. मावळ) : माळीण गावाची ती घटना आजही अनेकांच्या अंगावर काटा आणणारी आहे. दरड कोसळल्याने गावाचं होत्याचं नव्हतं झालं. दरडीखाली आख्खं गाव दाबलं गेलं. जवळच्या गावांना त्या ठिकाणी गावं होतं, हेही कळायला मार्ग नव्हता. त्यात अनेकांना प्राण गमवावे लागले. या प्रकरणातून प्रशासनाने धडा घ्यायला हवा. मात्र, मावळातील अनेक गावांमध्ये माळीणसारखी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. असे असताना सरकारकाडून कुठलंही पाऊल उचललं जात नाही, हे दुर्दैव आहे. आगामी काही दिवसांत पावसाला सुरुवात होईल. मात्र, पावसामुळे जीव मुठीत घेऊन जगणारी ही लोकं कधी मोकळा श्वास घेतील का, हा प्रश्न अधोरेखित करणारा आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप      नाणे मावळातील भाजे, पाटण, ताजे, बोरज, देवघर, वेहेरगाव, शिलाटणे, जेवरेवाडी, देवले, नेसावे, पाले, करंजगाव (मोरमारेवाडी), जांभवली, घोणशेत, साई व वाऊंड या गावांचा माळीणसदृश्य गावांत समावेश होतो. प्रामुख्याने पाले या गावात दरड कोसळण्याचा धोका जास्त आहे. ही गावे आज जीव धोक्यात घालून जीवन जगत आहेत.  पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा मावळातील काही कटू आठवणी...  जुलै 1989 मध्ये भाजे येथे पहाटे दरड कोसळून गाव झोपेत असताना गाडलं गेलं. त्यात 49 लोकांना जीव गमवावा लागला. आंबेगाव तालुक्यातील माळीणमध्ये जुलै 2014 मध्ये पहाटे तीनच्या सुमारास दरडी कोसळली होती. त्यात सुमारे 150 नागरिकांचा बळी गेला. या सारख्या अनपेक्षित घटनांनी गावांचा बळी जातोय. मावळात झालेले अवैध उत्खनन, वेगवेगळ्या प्रकल्पासाठी झालेले भूसंपादन, बेसुमार झालेली वृक्षतोड, धनिकांनी बांधकामासाठी केलेला निसर्गाचा ऱ्हास, अशा अनेक कारणांमुळे नैसर्गिक प्रवाह बदलले आहेत. विशेषत: सह्याद्रीच्या डोंगररांगेत वसलेल्या या गावांमध्ये हे बदल दिसत आहेत. डोंगर, दऱ्या-खोऱ्यातील या गावांचे पुनर्वसन करणे ही काळाची गरज आहे. नाहीतर आगामी काळात माळीणच्या घटनेची पुनरावृत्ती झाल्यास आश्चर्य वाटायला नको. पाले येथील कड्याला दोन वर्षांपूर्वी वीज पडून चीर पडली होती. त्यानंतर शासनाच्या वतीने ग्रामसभा घेऊन पुनर्वसनासंबधीत चर्चा झाली. पुनर्वसन करण्याबाबत लोकांची सहमती आहे. लोकांनी पुनर्वसन करणे कोठे सोयीचे आहे. त्यादृष्टीने काही गट नंबरदेखील सुचविले आहेत. गावातील एका ब्राम्हण काकांनी स्वतःची तीन ते चार एकर जमीन देण्याचेही जाहीर केले आहे. याबाबत सर्व माहिती तहसीलदारांना दिली आहे. परंतु, अद्याप आम्हाला पुढील काही सूचना मिळाल्या नाहीत. - ऊर्मिला रविंद्र शेलार, सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत, करंजगाव पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  निसर्ग चक्रीवादळाने निसर्गाचे रौद्ररूप गावकऱ्यांनी अनुभवले. त्यामुळे पुढे जाऊन डोंगराचा कडा ढासळला, तर संपूर्ण गावच दाबल जाईल. त्यासाठी पुनर्वसन झालं पाहिजे. परंतु, त्याही अगोदर धनिकांकडून डोंगरावर होणारे दगडाचे उत्खनन थांबवले पाहिजे.  - अनिल गवारी, ग्रामस्थ, पाले News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 09, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3dTlCsE
Read More
बापरे! वीस हजार आयटीयन्स बेंचवर, तर नवीन कामाचं प्रमाण एवढं घटलंय!

पिंपरी : आयटीमध्ये काम करणाऱ्या सुरेशकडे ५ मार्चपर्यंत काम होतं. पण प्रोजेक्ट नसल्यामुळं तो बेंचवर गेला. त्यानंतर २५ मार्चला लॉकडाउन सुरू झाला. या काळात वर्क फ्रॉम होमची संकल्पना आली. त्यामुळे प्रोजेक्ट मिळविण्यासाठी त्याची धडपड सुरू होती. दुर्दैवाने लॉकडाउनचे अडीच महिने झाले. मात्र, कंपन्यांकडे नवे प्रोजेक्ट नसल्यामुळे त्याला काम मिळालं नाही. त्यामुळे नोकरी राहते की जाते, या गर्तेत तो सापडला.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप     

कोरोनाच्या संकटामुळे आलेल्या लॉकडाउनचा फटका आयटी कंपन्यांना बसला असून, गेल्या दोन महिन्यांमध्ये त्यांच्याकडे येणाऱ्या नवीन कामाचे प्रमाण 40 टक्‍यांनी कमी झाल्याचे समोर आले आहे. त्याचा मोठा फटका या कंपन्यांमध्ये बेंचवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसलाय. त्यांना सरसकट पगार कपातीच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात आतापर्यंत सुमारे एक हजार आयटीयन्सनी तक्रारींची नोंद कामगार आयुक्‍त कार्यालयाकडे केली असून, यासंदर्भात लवकर मार्ग काढण्याची मागणी केली आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या कारणांमुळे आयटीयन्स त्रस्त... 

कोरोनाचे संकट जगभर वाढल्यानंतर आयटी कंपन्यांकडे असणाऱ्या कामाचा ओघ कमी झाला. त्याचा फटका थेट कर्मचाऱ्यांना बसू लागलाय. लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर बेंचवरील आयटीयन्स कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ झालीय. सध्याच्या स्थितीत हा आकडा 20 हजारापर्यंत जाऊन पोहोचलाय. दरम्यान, मोठ्या आणि मध्यम आकाराच्या आयटी कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी बेंचची व्यवस्था असते. मात्र, लॉकडाउन सुरू झाल्यापासून बेंचवर असणाऱ्या कर्मचारी हातात काम नसल्यामुळे तणावाखाली आहेत. सुरुवातीच्या काळात बड्या आयटी कंपन्यांनी या कर्मचाऱ्यांना हक्‍काच्या सुट्या घेण्यास भाग पाडले. अनेकांनी कंपनीकडून केलेल्या सूचनेला नकार न देता या सुट्या घेतल्या होत्या. आता या कंपन्यांनी बेंचवरील कर्मचाऱ्यांची पगार कपात करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बेंचवरील कर्मचाऱ्यांसमोर आता नवं संकट उभं राहिलंय. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

नवी कर्मचारी भरती बंदच...

आयटी कंपन्यांकडं ट्रॅव्हल, विमान, विदेशी चलन, बॅंकिंग क्षेत्रातील कंपन्यांची कामं असतात. कोरोनामुळे सर्वच क्षेत्रातील कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. त्यामुळे आयटी कंपन्यांकडे येणारे नवीन प्रोजेक्‍ट तूर्तात थांबले असल्याने कामाचे प्रमाण देखील कमी झाले आहे. सध्या आहे त्या लोकांना काम देण्यात अडचणी येत असल्यामुळे अनेक कंपन्यांकडून नवीन कर्मचारी भरतीची प्रक्रिया तूर्तात बंद करण्यात आली आहे. 

आयटी कंपनीत काम करणारे कर्मचारी बेंचवर असले, तर त्यामध्ये त्यांचा काहीच दोष नाही. काम नसल्याचे कारण पुढे करत कंपन्यांकडून त्यांची पगार कपात होत असेल, तर ते पूर्णपणे चुकीचे आहे. आतापर्यंत अशा प्रकारांचा सामना करावा लागणाऱ्या अनेक जणांनी आपल्या तक्रारींची नोंद कामगार आयुक्‍तांकडे केली आहे. सध्या आयटी कंपन्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती सुधारण्यास अजून काही काळ जावा लागेल. मात्र, त्यासाठी कर्मचाऱ्यांना त्याचा त्रास होऊ नये, यासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरवठा करणार आहोत. 
- पवनजित माने, सदस्य, आयटी समिती, राज्य सरकार
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

बापरे! वीस हजार आयटीयन्स बेंचवर, तर नवीन कामाचं प्रमाण एवढं घटलंय! पिंपरी : आयटीमध्ये काम करणाऱ्या सुरेशकडे ५ मार्चपर्यंत काम होतं. पण प्रोजेक्ट नसल्यामुळं तो बेंचवर गेला. त्यानंतर २५ मार्चला लॉकडाउन सुरू झाला. या काळात वर्क फ्रॉम होमची संकल्पना आली. त्यामुळे प्रोजेक्ट मिळविण्यासाठी त्याची धडपड सुरू होती. दुर्दैवाने लॉकडाउनचे अडीच महिने झाले. मात्र, कंपन्यांकडे नवे प्रोजेक्ट नसल्यामुळे त्याला काम मिळालं नाही. त्यामुळे नोकरी राहते की जाते, या गर्तेत तो सापडला.   ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप      कोरोनाच्या संकटामुळे आलेल्या लॉकडाउनचा फटका आयटी कंपन्यांना बसला असून, गेल्या दोन महिन्यांमध्ये त्यांच्याकडे येणाऱ्या नवीन कामाचे प्रमाण 40 टक्‍यांनी कमी झाल्याचे समोर आले आहे. त्याचा मोठा फटका या कंपन्यांमध्ये बेंचवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसलाय. त्यांना सरसकट पगार कपातीच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात आतापर्यंत सुमारे एक हजार आयटीयन्सनी तक्रारींची नोंद कामगार आयुक्‍त कार्यालयाकडे केली असून, यासंदर्भात लवकर मार्ग काढण्याची मागणी केली आहे.  पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा या कारणांमुळे आयटीयन्स त्रस्त...  कोरोनाचे संकट जगभर वाढल्यानंतर आयटी कंपन्यांकडे असणाऱ्या कामाचा ओघ कमी झाला. त्याचा फटका थेट कर्मचाऱ्यांना बसू लागलाय. लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर बेंचवरील आयटीयन्स कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ झालीय. सध्याच्या स्थितीत हा आकडा 20 हजारापर्यंत जाऊन पोहोचलाय. दरम्यान, मोठ्या आणि मध्यम आकाराच्या आयटी कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी बेंचची व्यवस्था असते. मात्र, लॉकडाउन सुरू झाल्यापासून बेंचवर असणाऱ्या कर्मचारी हातात काम नसल्यामुळे तणावाखाली आहेत. सुरुवातीच्या काळात बड्या आयटी कंपन्यांनी या कर्मचाऱ्यांना हक्‍काच्या सुट्या घेण्यास भाग पाडले. अनेकांनी कंपनीकडून केलेल्या सूचनेला नकार न देता या सुट्या घेतल्या होत्या. आता या कंपन्यांनी बेंचवरील कर्मचाऱ्यांची पगार कपात करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बेंचवरील कर्मचाऱ्यांसमोर आता नवं संकट उभं राहिलंय.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  नवी कर्मचारी भरती बंदच... आयटी कंपन्यांकडं ट्रॅव्हल, विमान, विदेशी चलन, बॅंकिंग क्षेत्रातील कंपन्यांची कामं असतात. कोरोनामुळे सर्वच क्षेत्रातील कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. त्यामुळे आयटी कंपन्यांकडे येणारे नवीन प्रोजेक्‍ट तूर्तात थांबले असल्याने कामाचे प्रमाण देखील कमी झाले आहे. सध्या आहे त्या लोकांना काम देण्यात अडचणी येत असल्यामुळे अनेक कंपन्यांकडून नवीन कर्मचारी भरतीची प्रक्रिया तूर्तात बंद करण्यात आली आहे.  आयटी कंपनीत काम करणारे कर्मचारी बेंचवर असले, तर त्यामध्ये त्यांचा काहीच दोष नाही. काम नसल्याचे कारण पुढे करत कंपन्यांकडून त्यांची पगार कपात होत असेल, तर ते पूर्णपणे चुकीचे आहे. आतापर्यंत अशा प्रकारांचा सामना करावा लागणाऱ्या अनेक जणांनी आपल्या तक्रारींची नोंद कामगार आयुक्‍तांकडे केली आहे. सध्या आयटी कंपन्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती सुधारण्यास अजून काही काळ जावा लागेल. मात्र, त्यासाठी कर्मचाऱ्यांना त्याचा त्रास होऊ नये, यासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरवठा करणार आहोत.  - पवनजित माने, सदस्य, आयटी समिती, राज्य सरकार   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 09, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2MMnaca
Read More
कोरोनावर ही आहेत औषधं, रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक उपचार

कोरोनावर ही आहेत औषधं, रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक उपचार

June 09, 2020 0 Comments
कोरोनाशी लढा देण्यासाठी आता या औषधांचा वापर करण्यात येणार आहे.   from Zee24 Taas: Health News https://ift.tt/37fn06x https://ift.tt/eA8V8...
Read More