Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, May 27, 2020

संधी रोजगाराच्या :  कोरोनाचा कॅम्पस प्लेसमेंटवर परिणाम 

कोरोनाचा परिणाम सर्वच क्षेत्रात होत आहे. रोजगार व कॅम्पस प्लेसमेंटच्या क्षेत्रात देखील याचे परिणाम दिसत आहेत. जगातील बऱ्याच देशांच्या आर्थिक प्रगतीत अडथळा येत असल्यामुळे त्याचा काही प्रमाणात नोकऱ्यांवरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे, मात्र तरीही नोकऱ्यांच्या बऱ्यापैकी संधी उपलब्ध असतील. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या अंतिम वर्षातील तरुणांच्या (२०२० बॅच) कॅम्पस प्लेसमेंटवर परिणाम ः 

१. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत आतापर्यंत साधारण ७० ते ८० टक्के प्लेसमेंट आधीच झाले आहे. कारण प्रत्येक वर्षाच्या जुलै-ऑगस्टमध्ये अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटला सुरुवात होते. 

२. काही कंपन्यांचे ऑफ कॅम्पस प्लेसमेंट जुलै-ऑगस्टमध्ये होईल. मेगाभरती करणाऱ्या (मास रिक्रुटर) कंपन्यांपैकी सर्वच कंपन्या दिलेल्या ऑफर्सनुसार मुलांना येत्या काही महिन्यांत जॉइनिंग देतील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. 

या नोकऱ्या रद्द करणार नसल्याचे सूतोवाच संबंधित कंपन्याकडून करण्यात आले आहे, मात्र काही विद्यार्थ्यांना उशीरा समाविष्ट करून घेणार असल्याची शक्यता आहे. सिस्को, पेप्सिको, बाओकॉन यांसारख्या कंपन्यांनी अभियांत्रिकी व व्यवस्थापनशास्त्रच्या विद्यार्थ्यांना व्हर्च्यूअल ऑनबोर्डिंगच्या माध्यमातून रुजू करून घेतले आहे. हिंदुस्थान युनिलिव्हर, गोदरेज यांसारख्या कंपन्यांनी व्हर्च्यूअल इंटर्नशिपसाठी विद्यार्थ्यांना रुजू करून घेतले आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

२०२१च्या कॅम्पस प्लेसमेंटवर परिणाम ः 
२०२१च्या बॅचचा विचार केल्यास असे लक्षात येते की, सर्व मेगा भरती करणाऱ्या टीसीएस, कॅपजेमिनी, इन्फोसिस यांसारख्या कंपन्या याही वर्षी कॅम्पस प्लेसमेंटमधून विद्यार्थ्यांची निवड करतील, मात्र ऑफर्स कमी असतील. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत हे वर्ष विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेचे असेल व यावर्षी कंपन्या विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी जरा उशिराने येतील. बऱ्याचशा कंपन्या मुलाखतीसकट रोजगारभारतीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करतील. 

भविष्यातील जास्त मागणी असणारे तंत्रज्ञान :  
- डिजिटल 
- डेटा ॲनालिटिक्स 
- कोअर डोमेन स्पेशालिस्ट 
कोरोनानंतर येथ असतील संधी 
- कृषी 
- आरोग्य सेवा 
- क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर 
- उत्पादन 
- पायाभूत सुविधा 
- सायबर सिक्युरिटी 
- इन्शुरन्स 
- ऑनलाइन शिक्षण 
- इ-कॉमर्स 
- स्किल डेव्हलपमेंट 
- स्थानिक पर्यटन (आंतरराष्ट्रीय पर्यटनऐवजी) 

घरबसल्या करता येणारे जॉब : 
१. आयटी डोमेन 
२. मार्केटिंग 
३. सेल्स 
४. संशोधन आणि विकास 

प्रचंड मागणी असणारे जॉब : 
१. डिजिटल आणि मार्केटिंग 
२. सिस्टिम ऑपरेटर 
३. हेल्थकेअर स्पेशालिस्ट 
४. कंटेंट रायटर्स 

कोरोनामुळे अपेक्षित बदल :  
१. घरबसल्या काम करण्याचे प्रमाण वाढणार 
२. स्टार्टअप कंपन्यांना अधिक संधी 
३. ऑनलाइन इंटर्नशिपसाठी मोठी मागणी 
४. कंत्राटी पद्धतीचे रोजगार वाढवून कायमस्वरूपी निश्चित पगाराच्या नोकऱ्यांचे प्रमाण कमी होणार 
५. शिक्षण पद्धतीत ऑनलाइनचे प्रमाण वाढणार 
६. विद्यार्थ्यांसाठी आवडीप्रमाणे व स्वतः शिकता येणाऱ्या कोर्सेसची संधी 

रोजगारासंदर्भातील काही सकारात्मक बातम्या :  
१. २० मार्च ते २० एप्रिल दरम्यान विविध कंपन्यांतर्फे सुमारे २,००,००० रोजगारांच्या जाहिराती 
२. वरील २ लाखपैकी सुमारे ८०,००० नोकऱ्या नवीन पदवीधारकांसाठी होत्या. 

भारतासाठी सकारात्मक :  
१. जपान, युरोप, अमेरिकन कंपन्यांचा चीनमधून काढता पाय, ही भारतासाठी सुवर्णसंधी. 
२. भारत सरकारच्या २० लाख कोटीच्या पॅकेजमुळे अर्थव्यवस्थेला गती मिळणार. 
३. अमेरिकेसारख्या विकसित देशातून रिव्हर्स ब्रेन ड्रेन झाल्याने अनेक भारतीय परतणार. 
४. विदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण खूप कमी होणार. (दरवर्षी सुमारे ८ लाख विद्यार्थी विदेशात जातात.) ही भारतीय शैक्षणिक संस्थांसाठी सुवर्णसंधी असेल. 
५. शैक्षणिक क्षेत्राला उद्योगातील कर्मचाऱ्यांना रिस्किल करण्याची संधी मिळणार. 

लॉकडाउनमध्ये विद्यार्थ्यांनी प्लेसमेंटसाठी काय करावे?  
- २० ते २५ ॲप्टिट्युड सराव परीक्षा 
- मेगाभरती करणाऱ्या कंपन्यांसाठी त्यांच्या पॅटर्नच्या ४ ते ५ सराव परीक्षा 
- २ ते ३ सराव मुलाखती 
- २ ते ३ सराव गट चर्चा 
- प्रोग्रामिंगसाठीचा सराव 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

संधी रोजगाराच्या :  कोरोनाचा कॅम्पस प्लेसमेंटवर परिणाम  कोरोनाचा परिणाम सर्वच क्षेत्रात होत आहे. रोजगार व कॅम्पस प्लेसमेंटच्या क्षेत्रात देखील याचे परिणाम दिसत आहेत. जगातील बऱ्याच देशांच्या आर्थिक प्रगतीत अडथळा येत असल्यामुळे त्याचा काही प्रमाणात नोकऱ्यांवरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे, मात्र तरीही नोकऱ्यांच्या बऱ्यापैकी संधी उपलब्ध असतील.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप सध्या अंतिम वर्षातील तरुणांच्या (२०२० बॅच) कॅम्पस प्लेसमेंटवर परिणाम ः  १. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत आतापर्यंत साधारण ७० ते ८० टक्के प्लेसमेंट आधीच झाले आहे. कारण प्रत्येक वर्षाच्या जुलै-ऑगस्टमध्ये अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटला सुरुवात होते.  २. काही कंपन्यांचे ऑफ कॅम्पस प्लेसमेंट जुलै-ऑगस्टमध्ये होईल. मेगाभरती करणाऱ्या (मास रिक्रुटर) कंपन्यांपैकी सर्वच कंपन्या दिलेल्या ऑफर्सनुसार मुलांना येत्या काही महिन्यांत जॉइनिंग देतील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.  या नोकऱ्या रद्द करणार नसल्याचे सूतोवाच संबंधित कंपन्याकडून करण्यात आले आहे, मात्र काही विद्यार्थ्यांना उशीरा समाविष्ट करून घेणार असल्याची शक्यता आहे. सिस्को, पेप्सिको, बाओकॉन यांसारख्या कंपन्यांनी अभियांत्रिकी व व्यवस्थापनशास्त्रच्या विद्यार्थ्यांना व्हर्च्यूअल ऑनबोर्डिंगच्या माध्यमातून रुजू करून घेतले आहे. हिंदुस्थान युनिलिव्हर, गोदरेज यांसारख्या कंपन्यांनी व्हर्च्यूअल इंटर्नशिपसाठी विद्यार्थ्यांना रुजू करून घेतले आहे.  पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा २०२१च्या कॅम्पस प्लेसमेंटवर परिणाम ः  २०२१च्या बॅचचा विचार केल्यास असे लक्षात येते की, सर्व मेगा भरती करणाऱ्या टीसीएस, कॅपजेमिनी, इन्फोसिस यांसारख्या कंपन्या याही वर्षी कॅम्पस प्लेसमेंटमधून विद्यार्थ्यांची निवड करतील, मात्र ऑफर्स कमी असतील. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत हे वर्ष विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेचे असेल व यावर्षी कंपन्या विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी जरा उशिराने येतील. बऱ्याचशा कंपन्या मुलाखतीसकट रोजगारभारतीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करतील.  भविष्यातील जास्त मागणी असणारे तंत्रज्ञान :   - डिजिटल  - डेटा ॲनालिटिक्स  - कोअर डोमेन स्पेशालिस्ट  कोरोनानंतर येथ असतील संधी  - कृषी  - आरोग्य सेवा  - क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर  - उत्पादन  - पायाभूत सुविधा  - सायबर सिक्युरिटी  - इन्शुरन्स  - ऑनलाइन शिक्षण  - इ-कॉमर्स  - स्किल डेव्हलपमेंट  - स्थानिक पर्यटन (आंतरराष्ट्रीय पर्यटनऐवजी)  घरबसल्या करता येणारे जॉब :  १. आयटी डोमेन  २. मार्केटिंग  ३. सेल्स  ४. संशोधन आणि विकास  प्रचंड मागणी असणारे जॉब :  १. डिजिटल आणि मार्केटिंग  २. सिस्टिम ऑपरेटर  ३. हेल्थकेअर स्पेशालिस्ट  ४. कंटेंट रायटर्स  कोरोनामुळे अपेक्षित बदल :   १. घरबसल्या काम करण्याचे प्रमाण वाढणार  २. स्टार्टअप कंपन्यांना अधिक संधी  ३. ऑनलाइन इंटर्नशिपसाठी मोठी मागणी  ४. कंत्राटी पद्धतीचे रोजगार वाढवून कायमस्वरूपी निश्चित पगाराच्या नोकऱ्यांचे प्रमाण कमी होणार  ५. शिक्षण पद्धतीत ऑनलाइनचे प्रमाण वाढणार  ६. विद्यार्थ्यांसाठी आवडीप्रमाणे व स्वतः शिकता येणाऱ्या कोर्सेसची संधी  रोजगारासंदर्भातील काही सकारात्मक बातम्या :   १. २० मार्च ते २० एप्रिल दरम्यान विविध कंपन्यांतर्फे सुमारे २,००,००० रोजगारांच्या जाहिराती  २. वरील २ लाखपैकी सुमारे ८०,००० नोकऱ्या नवीन पदवीधारकांसाठी होत्या.  भारतासाठी सकारात्मक :   १. जपान, युरोप, अमेरिकन कंपन्यांचा चीनमधून काढता पाय, ही भारतासाठी सुवर्णसंधी.  २. भारत सरकारच्या २० लाख कोटीच्या पॅकेजमुळे अर्थव्यवस्थेला गती मिळणार.  ३. अमेरिकेसारख्या विकसित देशातून रिव्हर्स ब्रेन ड्रेन झाल्याने अनेक भारतीय परतणार.  ४. विदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण खूप कमी होणार. (दरवर्षी सुमारे ८ लाख विद्यार्थी विदेशात जातात.) ही भारतीय शैक्षणिक संस्थांसाठी सुवर्णसंधी असेल.  ५. शैक्षणिक क्षेत्राला उद्योगातील कर्मचाऱ्यांना रिस्किल करण्याची संधी मिळणार.  लॉकडाउनमध्ये विद्यार्थ्यांनी प्लेसमेंटसाठी काय करावे?   - २० ते २५ ॲप्टिट्युड सराव परीक्षा  - मेगाभरती करणाऱ्या कंपन्यांसाठी त्यांच्या पॅटर्नच्या ४ ते ५ सराव परीक्षा  - २ ते ३ सराव मुलाखती  - २ ते ३ सराव गट चर्चा  - प्रोग्रामिंगसाठीचा सराव  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 27, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3cbbzgV
Read More
महत्त्वाची बातमी: कामगारांना पूर्ण पगार मिळालाच नाही, कोर्टाचे दरवाजे ठोठावले अन....

औरंगाबाद: लॉकडाउनदरम्यान कामगारांना पूर्ण वेतन देण्याच्या शासनाच्या आदेशाचे पालन केले नसल्याच्या कारणावरून याचिकाकर्त्या आस्थापनाविरुद्ध कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई न करण्याचे अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती व्ही. एल. अचलिया यांनी दिले. याचिकेवर पुढील सुनावणी २९ मे रोजी ठेवण्यात आली आहे.

हेही वाचा- धक्कादायक: मुंबईहून गावी पळून आलेल्या जवानास कोरोना, गावही रेडझोनमध्ये

लॉकडाउनच्या काळात खासगी आस्थापनांनाही त्यांच्या कामगार-कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन देण्याच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण कार्यकारी समितीच्या २९ मार्चच्या आणि राज्याच्या आपत्ती निवारण कार्यकारी समितीच्या ३१ मार्चच्या आदेशांना वेगवेगळ्या याचिकांद्वारे आव्हान देण्यात आले आहे. आदेशाचे पालन न केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, असे आदेशात म्हटले होते.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या एकत्रित सुनावणीवेळी खंडपीठाने वरील अंतरिम आदेश दिला. शासनाच्या या संदर्भातील आदेशच्या नाराजीने कर्मयोग ऑटो सर्व्हिसेस व इतर खासगी आस्थापनांनी खंडपीठात धाव घेतली. लॉकडाउनदरम्यान कंपन्या बंद असताना कामगारांना पूर्ण वेतन देता येणार नाही, काही प्रमाणात आम्ही वेतन देऊ आणि शासनाने काही प्रमाणात द्यावे.

हेही वाचा- तरुण दहा दिवसापूर्वी पुण्यातून आला, अहवाल पॉझिटिव्ह, आता गावच केलं सील

यात दंडात्मक कारवाई होऊ नये, अशी विनंती याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. टी. के. प्रभाकरन यांनी केली. केंद्र शासनाकडे राजीव गांधी कामगार कल्याण योजना आणि अटलबिहारी बीमा योजनेत भरपूर निधी जमा होतो, असे औरंगाबाद मजूर युनियनच्यावतीने अॅड.पराग बर्डे यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. असिस्टंट सॉलिसिटर जनरल संजीव देशपांडे यांनी निदर्शनास आणून दिले, की अशाच याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत.

त्यावर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे. येथील याचिकेवरील सुनावणी एक आठवडा पुढे ढकलावी, अशी विनंती त्यांनी केली. राज्य शासनातर्फे मुख्य सरकारी वकील डी. आर. काळे आणि व्ही. एन. पाटील यांनी काम पाहिले. तर अॅड. प्रभाकरन यांना अॅड. आशुतोष कुलकर्णी यांनी सहकार्य केले.

क्लिक करा- घाबरू नका, तब्बल नव्वद टक्के रुग्ण ठणठणीत बरे होणार

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

महत्त्वाची बातमी: कामगारांना पूर्ण पगार मिळालाच नाही, कोर्टाचे दरवाजे ठोठावले अन.... औरंगाबाद: लॉकडाउनदरम्यान कामगारांना पूर्ण वेतन देण्याच्या शासनाच्या आदेशाचे पालन केले नसल्याच्या कारणावरून याचिकाकर्त्या आस्थापनाविरुद्ध कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई न करण्याचे अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती व्ही. एल. अचलिया यांनी दिले. याचिकेवर पुढील सुनावणी २९ मे रोजी ठेवण्यात आली आहे. हेही वाचा- धक्कादायक: मुंबईहून गावी पळून आलेल्या जवानास कोरोना, गावही रेडझोनमध्ये लॉकडाउनच्या काळात खासगी आस्थापनांनाही त्यांच्या कामगार-कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन देण्याच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण कार्यकारी समितीच्या २९ मार्चच्या आणि राज्याच्या आपत्ती निवारण कार्यकारी समितीच्या ३१ मार्चच्या आदेशांना वेगवेगळ्या याचिकांद्वारे आव्हान देण्यात आले आहे. आदेशाचे पालन न केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, असे आदेशात म्हटले होते. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या एकत्रित सुनावणीवेळी खंडपीठाने वरील अंतरिम आदेश दिला. शासनाच्या या संदर्भातील आदेशच्या नाराजीने कर्मयोग ऑटो सर्व्हिसेस व इतर खासगी आस्थापनांनी खंडपीठात धाव घेतली. लॉकडाउनदरम्यान कंपन्या बंद असताना कामगारांना पूर्ण वेतन देता येणार नाही, काही प्रमाणात आम्ही वेतन देऊ आणि शासनाने काही प्रमाणात द्यावे. हेही वाचा- तरुण दहा दिवसापूर्वी पुण्यातून आला, अहवाल पॉझिटिव्ह, आता गावच केलं सील यात दंडात्मक कारवाई होऊ नये, अशी विनंती याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. टी. के. प्रभाकरन यांनी केली. केंद्र शासनाकडे राजीव गांधी कामगार कल्याण योजना आणि अटलबिहारी बीमा योजनेत भरपूर निधी जमा होतो, असे औरंगाबाद मजूर युनियनच्यावतीने अॅड.पराग बर्डे यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. असिस्टंट सॉलिसिटर जनरल संजीव देशपांडे यांनी निदर्शनास आणून दिले, की अशाच याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यावर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे. येथील याचिकेवरील सुनावणी एक आठवडा पुढे ढकलावी, अशी विनंती त्यांनी केली. राज्य शासनातर्फे मुख्य सरकारी वकील डी. आर. काळे आणि व्ही. एन. पाटील यांनी काम पाहिले. तर अॅड. प्रभाकरन यांना अॅड. आशुतोष कुलकर्णी यांनी सहकार्य केले. क्लिक करा- घाबरू नका, तब्बल नव्वद टक्के रुग्ण ठणठणीत बरे होणार News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 27, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3gu6SCo
Read More
भविष्य नोकऱ्यांचे : कृत्रिम बुद्धिमत्तेतील नोकऱ्या आणि मुलाखती 

या लेखात आपण कृत्रिम बुद्धिमत्तेसंबंधातील नोकऱ्यांच्या मुलाखतीच्या स्वरूपाविषयी बोलूया. आपण मुख्यत्वे विदा वैज्ञानिक (Data Scientist), साधन शिक्षण अभियंते (Machine learning engineers) आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अभियंते (AI engineers) यांच्या मुलाखतींबद्दल चर्चा करणार आहोत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या मुलाखतीमधील प्रश्न प्रामुख्याने उमेदवाराचे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील ज्ञान तपासण्यासाठी असतात. उमेदवाराला यातील मूलभूत संकल्पना किती चांगल्या अवगत आहेत, हे तपासले जाते. काही उमेदवार या संकल्पनेच्या विषयीचे थेट प्रश्न व्यवस्थित सोडवू शकतात, पण त्याच्या व्यवहारातील वापराबद्दल अनभिज्ञ असतात. या मुलाखतीतील प्रश्न व्यवहारातील परिस्थितीद्वारे उमेदवारांसमोर मांडले जातात. उदा. तुम्ही यू-ट्यूबवरील असंबधित (Spam) टिप्पण्या (Comments) कशा ओळखाल? किंवा त्यासाठीची प्रणाली कशी तयार कराल? हा प्रश्न सोडविताना उमेदवाराला मूलभूत संकल्पनांचा सुयोग्य वापर करावा लागतो. उमेदवाराने सुरुवातील हा प्रश्न कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे नेमका कसा सोडविता येईल, हे मांडणे अपेक्षित असते. कोणताही प्रश्न विविधांगाने मांडता येतो आणि योग्य मांडणीद्वारे तो सहजरित्या सोडविला जाऊ शकतो. हा प्रश्न पर्यवेक्षी शिक्षण या प्रकारातील आहे, हे ओळखता आल्यास पहिली पायरी ओलांडली असे म्हणता येईल. हे ओळखताना उमेदवाराकडून तालीम संचविषयी विचारणा परीक्षकाला अपेक्षित असते. तालीम संचामध्ये किती उदाहरणे उपलब्ध आहेत आणि त्यांचा दर्जा कसा आहे, यावर तालीम अवलंबून असते. प्रत्येक उदाहरण कोणत्या वैशिष्ट्यांसह मांडले जाते त्यावरून टिप्पणी यासंबंधित आहे का, याचा अंदाज बांधता येतो. या पायरीवर सृजनशीलतेला खूप वाव असतो आणि उमेदवाराची कल्पकता जोखण्याची संधी परीक्षकांना असते. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

तंत्राविषयी सांगणे गरजेचे 
एकदा का प्रश्नांची मांडणी करून झाली की तो नेमका कसा सोडवायचा, त्यामध्ये कोणती तंत्रे वापरायची हे उमेदवाराने सांगणे अपेक्षित असते. उमेदवाराने या पायरीवर उपलब्ध संगणक तंत्र आणि आज्ञावली या विषयी माहिती देणे आवश्यक असते. उपलब्ध तंत्राद्वारे एकदा तालीम पार पडल्यावर आपल्याला हाताचा प्रश्न सोडविण्याची प्रणाली प्राप्त होते. ही प्रणाली किती प्रभावशाली आहे, याची तपासणी आपल्याला करावी लागते. त्याचा आराखडा उमेदवाराने सादर करणे महत्त्वाचे असते. कोणतीही कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली १०० टक्के अचूक नसते आणि या प्रणालीद्वारे होणाऱ्या चुका हाताळण्यासाठीचे डावपेच उमेदवाराला अवगत असावे लागतात. या प्रणालीला अधिक अचूक बनवण्यासाठी काय करावे लागेल, हे समजून घ्यायला प्रणालीद्वारे होणाऱ्या चुकांचे विश्लेषण करावे लागते. त्याची माहिती उमेदवाराला असणे अपेक्षित असते. ता तांत्रिक बाबीबरोबरच उमेदवाराची इतर लोकांबरोबर मिळून काम करण्याची क्षमताही मुलाखतीमध्ये तपासली जाते. 

पुढील भागात आपण यातील अधिकचे बारकावे तपासण्याचा प्रयत्न करूया. 

पुणे

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

भविष्य नोकऱ्यांचे : कृत्रिम बुद्धिमत्तेतील नोकऱ्या आणि मुलाखती  या लेखात आपण कृत्रिम बुद्धिमत्तेसंबंधातील नोकऱ्यांच्या मुलाखतीच्या स्वरूपाविषयी बोलूया. आपण मुख्यत्वे विदा वैज्ञानिक (Data Scientist), साधन शिक्षण अभियंते (Machine learning engineers) आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अभियंते (AI engineers) यांच्या मुलाखतींबद्दल चर्चा करणार आहोत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप या मुलाखतीमधील प्रश्न प्रामुख्याने उमेदवाराचे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील ज्ञान तपासण्यासाठी असतात. उमेदवाराला यातील मूलभूत संकल्पना किती चांगल्या अवगत आहेत, हे तपासले जाते. काही उमेदवार या संकल्पनेच्या विषयीचे थेट प्रश्न व्यवस्थित सोडवू शकतात, पण त्याच्या व्यवहारातील वापराबद्दल अनभिज्ञ असतात. या मुलाखतीतील प्रश्न व्यवहारातील परिस्थितीद्वारे उमेदवारांसमोर मांडले जातात. उदा. तुम्ही यू-ट्यूबवरील असंबधित (Spam) टिप्पण्या (Comments) कशा ओळखाल? किंवा त्यासाठीची प्रणाली कशी तयार कराल? हा प्रश्न सोडविताना उमेदवाराला मूलभूत संकल्पनांचा सुयोग्य वापर करावा लागतो. उमेदवाराने सुरुवातील हा प्रश्न कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे नेमका कसा सोडविता येईल, हे मांडणे अपेक्षित असते. कोणताही प्रश्न विविधांगाने मांडता येतो आणि योग्य मांडणीद्वारे तो सहजरित्या सोडविला जाऊ शकतो. हा प्रश्न पर्यवेक्षी शिक्षण या प्रकारातील आहे, हे ओळखता आल्यास पहिली पायरी ओलांडली असे म्हणता येईल. हे ओळखताना उमेदवाराकडून तालीम संचविषयी विचारणा परीक्षकाला अपेक्षित असते. तालीम संचामध्ये किती उदाहरणे उपलब्ध आहेत आणि त्यांचा दर्जा कसा आहे, यावर तालीम अवलंबून असते. प्रत्येक उदाहरण कोणत्या वैशिष्ट्यांसह मांडले जाते त्यावरून टिप्पणी यासंबंधित आहे का, याचा अंदाज बांधता येतो. या पायरीवर सृजनशीलतेला खूप वाव असतो आणि उमेदवाराची कल्पकता जोखण्याची संधी परीक्षकांना असते.  पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा तंत्राविषयी सांगणे गरजेचे  एकदा का प्रश्नांची मांडणी करून झाली की तो नेमका कसा सोडवायचा, त्यामध्ये कोणती तंत्रे वापरायची हे उमेदवाराने सांगणे अपेक्षित असते. उमेदवाराने या पायरीवर उपलब्ध संगणक तंत्र आणि आज्ञावली या विषयी माहिती देणे आवश्यक असते. उपलब्ध तंत्राद्वारे एकदा तालीम पार पडल्यावर आपल्याला हाताचा प्रश्न सोडविण्याची प्रणाली प्राप्त होते. ही प्रणाली किती प्रभावशाली आहे, याची तपासणी आपल्याला करावी लागते. त्याचा आराखडा उमेदवाराने सादर करणे महत्त्वाचे असते. कोणतीही कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली १०० टक्के अचूक नसते आणि या प्रणालीद्वारे होणाऱ्या चुका हाताळण्यासाठीचे डावपेच उमेदवाराला अवगत असावे लागतात. या प्रणालीला अधिक अचूक बनवण्यासाठी काय करावे लागेल, हे समजून घ्यायला प्रणालीद्वारे होणाऱ्या चुकांचे विश्लेषण करावे लागते. त्याची माहिती उमेदवाराला असणे अपेक्षित असते. ता तांत्रिक बाबीबरोबरच उमेदवाराची इतर लोकांबरोबर मिळून काम करण्याची क्षमताही मुलाखतीमध्ये तपासली जाते.  पुढील भागात आपण यातील अधिकचे बारकावे तपासण्याचा प्रयत्न करूया.  पुणे News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 27, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2yCPUjV
Read More
कोरोना व्हायरस : कोव्हिड-19 च्या साथीची दुसरी लाट जगभरात येऊ शकते का?
सर्वाधिक रुग्ण असूनही मंत्री पाठ का थोपटून घेताहेत? - फडणवीस 

मुंबई - केंद्राने दिलेल्या मदतीची कोणतीही दखल न घेणारे महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रात सर्वांत उत्तम कोरोना हाताळणी झाली हे कोणत्या आधारावर म्हणतेय? देशातील तीस टक्के रुग्ण असलेले राज्य स्वत:ची पाठ थोपटून घेतेय तरी कशासाठी? असा सवाल आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. महाविकास अघाडीच्या मंत्र्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर फडणवीस यांनी केंद्राने दिलेल्या मदतीचा आलेख पुन्हा एकदा सादर केला. दोन रूपये किलो आणि तीन रुपये किलो दराने गहू व तांदूळ केंद्र सरकारकडूनच राज्यांना येतो. शिवाय, या दराने राज्य सरकार तो विक्री करतो आणि ते पैसे जनतेकडूनच वसूल होतात. केंद्र सरकार तो २४ रूपये आणि ३२ रूपयांनी विकत घेतो. तो राज्य सरकारला मिळाला नाही आणि तो कुठे आहे, हा प्रश्न अनिल परब यांना का पडावा, हे मला कळत नाही. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘राज्यसरकारमधील तीन मंत्र्याची पत्रकारपरिषद म्हणजे खोटे बोल, पण रेटून बोल, असा प्रयत्न आहे. केवळ आभासी अशा घोषणा करायच्या आणि देशातील ३३ टक्के रूग्ण ज्या राज्यात आहेत, ४० टक्के मृत्यू ज्या राज्यात आहेत, त्या राज्याचे मंत्री स्वत:ची पाठ थोपटून घेत आम्ही कसे उत्तम काम करतो आहोत हे सांगण्याचा दुर्दैवी प्रयत्न करतात,’ अशी टीका फडणवीस यांनी केली. अशा पत्रपरिषद घेण्याऐवजी एकत्रित बसून मुंबईत रूग्णांना बेड मिळत नाही, त्यांचे काय करणार हे सांगा? मुंबईत रूग्णवाहिका न मिळाल्याने रस्त्यावर मृत्यू होतात, ते थांबविण्यासाठी काय करणार, हे सांगा? मुंबईत चाचण्या होत नाही, त्यावर सांगा, असे आव्हान त्यांनी दिले. 

मित्र कोण ते माहिती आहे 
केवळ फेकाफेक करायची आणि खोटी आकडेवारी द्यायची, यावरून महाराष्ट्राचे भले होणार नाही. महाराष्ट्राला पक्के माहिती आहे, त्यांचा शत्रू कोण आणि मित्र कोण, असेही फडणवीस म्हणाले. या परिस्थितीतही आम्ही सरकारच्या पाठिशी प्रारंभीपासून आहोत आणि आजही आमची तीच भूमिका आहे. पण, सरकारकडून अशी फेकाफेक केली जात असेल तर आम्हाला त्याचा पर्दाफाश करावाच लागेल, असेही ते म्हणाले. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

सर्व मजुरांसाठी निधी 
‘‘स्थलांतरित मजुरांचे पैसे ४ दिवसांपूर्वी आले, असेही ते सांगतात. केवळ बाहेरच्या राज्यात गेले, त्यांच्यापुरता हा निधी नाही, तर राज्यातसुद्धा अनेक स्थलांतरित मजूर आहेत. ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही, अशा सर्वांसाठी हे पैसे आले आहेत. एका रेल्वेचा खर्च ५० लाख रूपये हे मी ठरविलेले नाही. ते रेल्वे मंत्रालयाने ठरविलेले आहे. यात तिकिटासाठी ७ ते ९ लाख रूपये लागतात. पण, रेल्वेला एक ट्रेन ऑपरेट करायला रेल्वेला ५० लाख रूपये खर्च येतो. कापूस खरेदीचे सर्व पैसे केंद्र सरकार देते, त्याची आकडेवारी आपण कालच दिली आहे,’’ असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

डॅशबोर्डवर माहिती 
‘‘महाविकास आघाडीचे मंत्री म्हणतात की, पीपीई किट राज्याला मिळाले नाहीत. केंद्र सरकारने एक डायनामिक डॅशबोर्ड तयार केला आहे, त्यावर रोज कोणत्या राज्याला किती सामुग्री दिली याची माहिती अपडेट केली जाते. त्यानुसार, २६ मे पर्यंत ९.८८ लाख पीपीई किट, १६ लाख एन-९५ मास्क दिले आहेत. ही सामुग्री आम्ही विकत घेतो हे सांगत असताना ते हे सांगायला विसरले की, हे विकत घेण्यासाठीही केंद्राने ४६८ कोटी रुपये हे राज्य सरकारला दिले आहेत,’’ असे फडणवीस म्हणाले. 

सर्वाधिक रुग्णसंख्या 
राज्यात कोरोना चाचण्या अधिक त्यामुळे अधिक रूग्णसंख्या, हेही पूर्णत: असत्य आहे, असे सांगून फडणवीस म्हणाले, ‘‘मुंबईत चाचण्यांची संख्या आता अतिशय कमी करण्यात आली आहे. एकूण चाचण्या आणि त्यातून पॉझिटिव्ह येणाऱ्या रूग्णांची संख्या आज संपूर्ण देशात पाच टक्के पॉझिटिव्ह तर, महाराष्ट्रात १३.५ टक्के आहे. मे महिन्याचा विचार केला तर, मुंबईत ३२ टक्के हा पॉझिटिव्हीटी दर आहे. मला प्रश्न पडतो की, हे तीन मंत्री कशाच्या आधारावर आपली पाठ थोपटण्याचे काम करतात?’’ 

कौशल्याचा विचार करावाच लागेल! 
महाराष्ट्राच्या भूमिपूत्रांना स्थलांतरितांच्या जागेवर रोजगार मिळणार असेल तर, त्याचे मी स्वागतच केले आहे. पण, हे स्वागत करीत असताना त्यांना कौशल्ययुक्त करावे लागेल, ही गरज मी मांडली. उदाहरणार्थ बंगालचा कामगार हा मोठ्या प्रमाणात हिऱ्यांच्या व्यवसायात काम करतो. ते कौशल्य एक दिवसांत दुसऱ्याला साध्य करता येणार नाही, ते त्यांना शिकवावे लागेल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. 

फडणवीस म्हणाले... 
- दिव्यांगांसाठी देण्यात आलेले १२२ कोटी हे नियमित योजनेपेक्षा अतिरिक्त आहेत. 
- एसडीआरएफचे पैसे हे अ‍ॅडव्हान्स आणि नियमित योजनेपेक्षा अतिरिक्त आणि अधिकचे आहेत. 
- केंद्र सरकारकडून डिव्होल्यूशन ऑफ टॅक्सेसचे पैसे आले, जीएसटीचे पैसे नोव्हेंबर ते डिसेंंबरपर्यंतचे आले आहेत. जानेवारी ते मार्चच्या बाबतीत निर्णय जीएसटी कौन्सिल घेणार आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सर्वाधिक रुग्ण असूनही मंत्री पाठ का थोपटून घेताहेत? - फडणवीस  मुंबई - केंद्राने दिलेल्या मदतीची कोणतीही दखल न घेणारे महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रात सर्वांत उत्तम कोरोना हाताळणी झाली हे कोणत्या आधारावर म्हणतेय? देशातील तीस टक्के रुग्ण असलेले राज्य स्वत:ची पाठ थोपटून घेतेय तरी कशासाठी? असा सवाल आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. महाविकास अघाडीच्या मंत्र्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर फडणवीस यांनी केंद्राने दिलेल्या मदतीचा आलेख पुन्हा एकदा सादर केला. दोन रूपये किलो आणि तीन रुपये किलो दराने गहू व तांदूळ केंद्र सरकारकडूनच राज्यांना येतो. शिवाय, या दराने राज्य सरकार तो विक्री करतो आणि ते पैसे जनतेकडूनच वसूल होतात. केंद्र सरकार तो २४ रूपये आणि ३२ रूपयांनी विकत घेतो. तो राज्य सरकारला मिळाला नाही आणि तो कुठे आहे, हा प्रश्न अनिल परब यांना का पडावा, हे मला कळत नाही.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप ‘राज्यसरकारमधील तीन मंत्र्याची पत्रकारपरिषद म्हणजे खोटे बोल, पण रेटून बोल, असा प्रयत्न आहे. केवळ आभासी अशा घोषणा करायच्या आणि देशातील ३३ टक्के रूग्ण ज्या राज्यात आहेत, ४० टक्के मृत्यू ज्या राज्यात आहेत, त्या राज्याचे मंत्री स्वत:ची पाठ थोपटून घेत आम्ही कसे उत्तम काम करतो आहोत हे सांगण्याचा दुर्दैवी प्रयत्न करतात,’ अशी टीका फडणवीस यांनी केली. अशा पत्रपरिषद घेण्याऐवजी एकत्रित बसून मुंबईत रूग्णांना बेड मिळत नाही, त्यांचे काय करणार हे सांगा? मुंबईत रूग्णवाहिका न मिळाल्याने रस्त्यावर मृत्यू होतात, ते थांबविण्यासाठी काय करणार, हे सांगा? मुंबईत चाचण्या होत नाही, त्यावर सांगा, असे आव्हान त्यांनी दिले.  मित्र कोण ते माहिती आहे  केवळ फेकाफेक करायची आणि खोटी आकडेवारी द्यायची, यावरून महाराष्ट्राचे भले होणार नाही. महाराष्ट्राला पक्के माहिती आहे, त्यांचा शत्रू कोण आणि मित्र कोण, असेही फडणवीस म्हणाले. या परिस्थितीतही आम्ही सरकारच्या पाठिशी प्रारंभीपासून आहोत आणि आजही आमची तीच भूमिका आहे. पण, सरकारकडून अशी फेकाफेक केली जात असेल तर आम्हाला त्याचा पर्दाफाश करावाच लागेल, असेही ते म्हणाले.  पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा सर्व मजुरांसाठी निधी  ‘‘स्थलांतरित मजुरांचे पैसे ४ दिवसांपूर्वी आले, असेही ते सांगतात. केवळ बाहेरच्या राज्यात गेले, त्यांच्यापुरता हा निधी नाही, तर राज्यातसुद्धा अनेक स्थलांतरित मजूर आहेत. ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही, अशा सर्वांसाठी हे पैसे आले आहेत. एका रेल्वेचा खर्च ५० लाख रूपये हे मी ठरविलेले नाही. ते रेल्वे मंत्रालयाने ठरविलेले आहे. यात तिकिटासाठी ७ ते ९ लाख रूपये लागतात. पण, रेल्वेला एक ट्रेन ऑपरेट करायला रेल्वेला ५० लाख रूपये खर्च येतो. कापूस खरेदीचे सर्व पैसे केंद्र सरकार देते, त्याची आकडेवारी आपण कालच दिली आहे,’’ असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.  डॅशबोर्डवर माहिती  ‘‘महाविकास आघाडीचे मंत्री म्हणतात की, पीपीई किट राज्याला मिळाले नाहीत. केंद्र सरकारने एक डायनामिक डॅशबोर्ड तयार केला आहे, त्यावर रोज कोणत्या राज्याला किती सामुग्री दिली याची माहिती अपडेट केली जाते. त्यानुसार, २६ मे पर्यंत ९.८८ लाख पीपीई किट, १६ लाख एन-९५ मास्क दिले आहेत. ही सामुग्री आम्ही विकत घेतो हे सांगत असताना ते हे सांगायला विसरले की, हे विकत घेण्यासाठीही केंद्राने ४६८ कोटी रुपये हे राज्य सरकारला दिले आहेत,’’ असे फडणवीस म्हणाले.  सर्वाधिक रुग्णसंख्या  राज्यात कोरोना चाचण्या अधिक त्यामुळे अधिक रूग्णसंख्या, हेही पूर्णत: असत्य आहे, असे सांगून फडणवीस म्हणाले, ‘‘मुंबईत चाचण्यांची संख्या आता अतिशय कमी करण्यात आली आहे. एकूण चाचण्या आणि त्यातून पॉझिटिव्ह येणाऱ्या रूग्णांची संख्या आज संपूर्ण देशात पाच टक्के पॉझिटिव्ह तर, महाराष्ट्रात १३.५ टक्के आहे. मे महिन्याचा विचार केला तर, मुंबईत ३२ टक्के हा पॉझिटिव्हीटी दर आहे. मला प्रश्न पडतो की, हे तीन मंत्री कशाच्या आधारावर आपली पाठ थोपटण्याचे काम करतात?’’  कौशल्याचा विचार करावाच लागेल!  महाराष्ट्राच्या भूमिपूत्रांना स्थलांतरितांच्या जागेवर रोजगार मिळणार असेल तर, त्याचे मी स्वागतच केले आहे. पण, हे स्वागत करीत असताना त्यांना कौशल्ययुक्त करावे लागेल, ही गरज मी मांडली. उदाहरणार्थ बंगालचा कामगार हा मोठ्या प्रमाणात हिऱ्यांच्या व्यवसायात काम करतो. ते कौशल्य एक दिवसांत दुसऱ्याला साध्य करता येणार नाही, ते त्यांना शिकवावे लागेल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.  फडणवीस म्हणाले...  - दिव्यांगांसाठी देण्यात आलेले १२२ कोटी हे नियमित योजनेपेक्षा अतिरिक्त आहेत.  - एसडीआरएफचे पैसे हे अ‍ॅडव्हान्स आणि नियमित योजनेपेक्षा अतिरिक्त आणि अधिकचे आहेत.  - केंद्र सरकारकडून डिव्होल्यूशन ऑफ टॅक्सेसचे पैसे आले, जीएसटीचे पैसे नोव्हेंबर ते डिसेंंबरपर्यंतचे आले आहेत. जानेवारी ते मार्चच्या बाबतीत निर्णय जीएसटी कौन्सिल घेणार आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 27, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3c6CUAY
Read More

Tuesday, May 26, 2020

बापरे..आत्मदहनाचा इशारा..काय प्रकरण आहे वाचा

सिंधुदुर्गनगरी - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 चौपदरीकरण भूसंपादन नुकसान भरपाईबाबत 2018 मध्ये लवादामार्फत वाढीव नुकसान भरपाईचे आदेश होऊनही अद्याप भरपाई मिळाली नाही. तरी जून अखेरपर्यंत भरपाई न मिळाल्यास 1 जुलैला मुख्यमंत्री कार्यालयासमोर सामूहीक आत्मदहन करू, असा इशारा महामार्ग प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. 

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 चौपदरीकरण भूसंपादन नुकसान भरपाईबाबत प्रकल्पग्रस्तांनी 2017 मध्ये जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे नियमानुसार तक्रार नोंदवून वाढवून भरपाई मिळावी, यासाठी कायदेशीर अर्ज दाखल केले होते. याबाबत लवदामार्फत वाढीव नुकसान भरपाईचा आदेश 2018 मध्ये देण्यात आलेले आहेत अशा प्रकल्पग्रस्तांना आज तीन वर्षे पूर्ण झाली. तरीही वाढीव नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्याकरिता गेली तीन वर्ष सर्व माध्यमातून प्रयत्न केले. गेली दोन महिने कोरोना महामारीमुळे प्रकल्पग्रस्त गप्प असून शासनाला सहकार्य करीत आहेत.

येत्या महिन्यात पावसाळा सुरू होणार असून प्रकल्पग्रस्तांना अनेक संकटांना सामोरे जावे लागणार आहे. तरी प्रकल्पग्रस्तांना जून अखेरपर्यंत नुकसान भरपाई खात्यावर जमा करावी. अन्यथा सामूहिक आत्मदहनाशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील महामार्ग प्रकल्पग्रस्त 1 जुलैला मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयासमोर सामुहीक आत्मदहन करतील आणि याला पूर्णपणे शासन जबाबदार राहील, असा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे. या निवेदनावर गोविंद तुळसकर, स्मिता नाईक, संजय केसरकर, रेमी डिसोजा, आनंदी मांजरेकर, छाया राऊळ, विष्णू धुरी, संदीप धुरी, नंदकुमार माणगावकर आदींच्या स्वाक्षरी आहेत.  

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

बापरे..आत्मदहनाचा इशारा..काय प्रकरण आहे वाचा सिंधुदुर्गनगरी - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 चौपदरीकरण भूसंपादन नुकसान भरपाईबाबत 2018 मध्ये लवादामार्फत वाढीव नुकसान भरपाईचे आदेश होऊनही अद्याप भरपाई मिळाली नाही. तरी जून अखेरपर्यंत भरपाई न मिळाल्यास 1 जुलैला मुख्यमंत्री कार्यालयासमोर सामूहीक आत्मदहन करू, असा इशारा महामार्ग प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.  त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 चौपदरीकरण भूसंपादन नुकसान भरपाईबाबत प्रकल्पग्रस्तांनी 2017 मध्ये जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे नियमानुसार तक्रार नोंदवून वाढवून भरपाई मिळावी, यासाठी कायदेशीर अर्ज दाखल केले होते. याबाबत लवदामार्फत वाढीव नुकसान भरपाईचा आदेश 2018 मध्ये देण्यात आलेले आहेत अशा प्रकल्पग्रस्तांना आज तीन वर्षे पूर्ण झाली. तरीही वाढीव नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्याकरिता गेली तीन वर्ष सर्व माध्यमातून प्रयत्न केले. गेली दोन महिने कोरोना महामारीमुळे प्रकल्पग्रस्त गप्प असून शासनाला सहकार्य करीत आहेत. येत्या महिन्यात पावसाळा सुरू होणार असून प्रकल्पग्रस्तांना अनेक संकटांना सामोरे जावे लागणार आहे. तरी प्रकल्पग्रस्तांना जून अखेरपर्यंत नुकसान भरपाई खात्यावर जमा करावी. अन्यथा सामूहिक आत्मदहनाशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील महामार्ग प्रकल्पग्रस्त 1 जुलैला मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयासमोर सामुहीक आत्मदहन करतील आणि याला पूर्णपणे शासन जबाबदार राहील, असा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे. या निवेदनावर गोविंद तुळसकर, स्मिता नाईक, संजय केसरकर, रेमी डिसोजा, आनंदी मांजरेकर, छाया राऊळ, विष्णू धुरी, संदीप धुरी, नंदकुमार माणगावकर आदींच्या स्वाक्षरी आहेत.   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 26, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3c78gHo
Read More
दिल तो बच्चा है :  आता पाहिजेत हसणारे मास्क! 

‘पप्पा मी माझ्या फ्रेंडंससोबत आपल्या घरी खेळू? हो का, हा बंटीहेना ह्याला खोकला नाही. बंटी खोकून दाखव रे.’ 

सहा वर्षाच्या बंटीनं खोकून दाखवलं. 

‘पप्पा, होका ह्या पिंकीला सर्दीपण नाही. पिंकी नाक ओढ गं.’ 

बारक्‍या पिंकीनं इवलसं नाक ओढून दाखवलं. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘आणि होका ह्या बबलूला तापपण नाही. बबलू पप्पांच्या जवळ जा रे.’ 

साडेपाच वर्षांचा बबलू डुलत डुलत माझ्याजवळ आला आणि मी त्याच्या कपाळाला हात लावला. 

मुलगा आणि त्याचे तीन फ्रेंडस माझ्याकडं निरागस चेहऱ्यानं पाहत होते. मी होकार देतोय की नकार, हा प्रश्‍न चौघांच्याही चेहऱ्यावर रुतलेला दिसत होता. 

‘बरं ठिकहे. खेळा तुम्ही हॉलमध्ये.’ 

मी असं म्हणताच चौघांचे चेहरे लख्खकन उजळले. इवल्याशा त्या निरागस चेहऱ्यावर निखळ हसू उमललं. सगळ्यांनी पटापट आपापल्या खिशात ठेवलेले मास्क काढले आणि नाकाला लावले. ते पाहून काळजात चर्रर्र झालं. अवाक होत मी त्या लहान जीवांना पाहू लागलो. मास्कला त्यांनी आपल्या जीवनाचं अविभाज्य भाग बनवून टाकलं होतं... 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

लहानपणी शाळेत जाताना आई माझ्या शर्टाला रुमाल बांधून द्यायची. त्या रुमालाचं ओझं वाटायचं. तो रुमाल नाक पुसण्यासाठी असायचा म्हणून लाजही वाटायची. थंडीत वडील मला माकडटोपी घालायचे. त्या टोपीनं गळा आवळल्यासारखं व्हायचं. आज्जीसोबत रानात जायचो, तेव्हा आज्जी माझ्या डोक्‍याला रुमाल बांधायची. कधी एकदा तो रुमाल काढून फेकेल, असं व्हायचं. चप्पल नकोशी वाटायची की सॉक्‍स आणि बुटानी पाय बांधल्यासारखे वाटायचे. आजही कंबरेचा बेल्ट नकोसा वाटतो, तर हेल्मेट घालायची इच्छा होत नाही. अंगावरच्या कोणत्या ना कोणत्या कपड्यांचा वेळेनुसार तिटकारा वाटतोच. पण, ह्या नव्या पिढीच्या नशीबात मास्कने उडी टाकली. 

जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलयं की, आपल्याला आता कोरोनासोबत जगण्याची सवय लावून घ्यावी लागेल. याचा अर्थ भविष्यात शाळेच्या गणवेशात मास्कही समाविष्ट होईल. शर्ट, पॅण्ट, टाय, बेल्ट, शूज, सॉक्‍स होताच आणि मॅचिंग मास्कही येईल. ज्या लेकरांना नाक पुसता येत नाही त्यांना मास्क लावून शाळेत जावं लागेल. थोडं पळालं तरी धापा लागणाऱ्या लेकरांचा मास्कमुळं जीव गुदमरेल. पण, मास्क हटणार नाही. दुर्देवानं लहान लेकरांचं निरागस स्मित पाहणं दुर्मीळ होईल. शाळा कधी सुरू होतील माहिती नाही. पण, जेव्हा सुरू होतील तेव्हा प्रत्येक पालक आपल्या लेकराला मास्क लावून शाळेत पाठवेल. लेकरं आपल्या मित्रांना, मैत्रिणींना शोधतील. त्याच्यासोबत बोलतील. पण, चेहऱ्यावरचे भाव हरवलेले असतील. खोड्या काढून हसणारी, तोंड वाकडं करणारी, दातओठ खात एकमेकांवर चिडणारी, जीभ दाखवणारी, नाक वाकडं करणारी चिमणी पाखरं चेहऱ्यावरच्या हावभावासारख्या सहजसुंदर गोष्टीला मुकत जातील, असा विचार करत असतानाच साडेपाच वर्षाचा बबलू माझ्याजवळ आला आणि म्हणाला, 

‘काका, ती पिंकी दिदी मला हसतीये.’ 

तसं पिंकीनं चेहऱ्यावरचा मास्क काढला आणि म्हणाली, 
‘अरे बाबा बघ. मी हसत नव्हते रे, हे बघ.’ 

बबलूनं माझ्याकडं पाहिलं आणि पुन्हा त्या सगळ्यांसोबत खेळायला गेला. पिंकी हसत होती की नव्हती हे त्याला मास्कमुळं समजलच नव्हतं. मास्कनं लहान लेकरांच्या चेहऱ्यावरच हसूच पुसून टाकलं होतं. कोरोनानं डोळ्यातलं पाणी जसं वाढवलं, तसं हसूही हिरावून नेलं... 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

दिल तो बच्चा है :  आता पाहिजेत हसणारे मास्क!  ‘पप्पा मी माझ्या फ्रेंडंससोबत आपल्या घरी खेळू? हो का, हा बंटीहेना ह्याला खोकला नाही. बंटी खोकून दाखव रे.’  सहा वर्षाच्या बंटीनं खोकून दाखवलं.  ‘पप्पा, होका ह्या पिंकीला सर्दीपण नाही. पिंकी नाक ओढ गं.’  बारक्‍या पिंकीनं इवलसं नाक ओढून दाखवलं.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप ‘आणि होका ह्या बबलूला तापपण नाही. बबलू पप्पांच्या जवळ जा रे.’  साडेपाच वर्षांचा बबलू डुलत डुलत माझ्याजवळ आला आणि मी त्याच्या कपाळाला हात लावला.  मुलगा आणि त्याचे तीन फ्रेंडस माझ्याकडं निरागस चेहऱ्यानं पाहत होते. मी होकार देतोय की नकार, हा प्रश्‍न चौघांच्याही चेहऱ्यावर रुतलेला दिसत होता.  ‘बरं ठिकहे. खेळा तुम्ही हॉलमध्ये.’  मी असं म्हणताच चौघांचे चेहरे लख्खकन उजळले. इवल्याशा त्या निरागस चेहऱ्यावर निखळ हसू उमललं. सगळ्यांनी पटापट आपापल्या खिशात ठेवलेले मास्क काढले आणि नाकाला लावले. ते पाहून काळजात चर्रर्र झालं. अवाक होत मी त्या लहान जीवांना पाहू लागलो. मास्कला त्यांनी आपल्या जीवनाचं अविभाज्य भाग बनवून टाकलं होतं...  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  लहानपणी शाळेत जाताना आई माझ्या शर्टाला रुमाल बांधून द्यायची. त्या रुमालाचं ओझं वाटायचं. तो रुमाल नाक पुसण्यासाठी असायचा म्हणून लाजही वाटायची. थंडीत वडील मला माकडटोपी घालायचे. त्या टोपीनं गळा आवळल्यासारखं व्हायचं. आज्जीसोबत रानात जायचो, तेव्हा आज्जी माझ्या डोक्‍याला रुमाल बांधायची. कधी एकदा तो रुमाल काढून फेकेल, असं व्हायचं. चप्पल नकोशी वाटायची की सॉक्‍स आणि बुटानी पाय बांधल्यासारखे वाटायचे. आजही कंबरेचा बेल्ट नकोसा वाटतो, तर हेल्मेट घालायची इच्छा होत नाही. अंगावरच्या कोणत्या ना कोणत्या कपड्यांचा वेळेनुसार तिटकारा वाटतोच. पण, ह्या नव्या पिढीच्या नशीबात मास्कने उडी टाकली.  जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलयं की, आपल्याला आता कोरोनासोबत जगण्याची सवय लावून घ्यावी लागेल. याचा अर्थ भविष्यात शाळेच्या गणवेशात मास्कही समाविष्ट होईल. शर्ट, पॅण्ट, टाय, बेल्ट, शूज, सॉक्‍स होताच आणि मॅचिंग मास्कही येईल. ज्या लेकरांना नाक पुसता येत नाही त्यांना मास्क लावून शाळेत जावं लागेल. थोडं पळालं तरी धापा लागणाऱ्या लेकरांचा मास्कमुळं जीव गुदमरेल. पण, मास्क हटणार नाही. दुर्देवानं लहान लेकरांचं निरागस स्मित पाहणं दुर्मीळ होईल. शाळा कधी सुरू होतील माहिती नाही. पण, जेव्हा सुरू होतील तेव्हा प्रत्येक पालक आपल्या लेकराला मास्क लावून शाळेत पाठवेल. लेकरं आपल्या मित्रांना, मैत्रिणींना शोधतील. त्याच्यासोबत बोलतील. पण, चेहऱ्यावरचे भाव हरवलेले असतील. खोड्या काढून हसणारी, तोंड वाकडं करणारी, दातओठ खात एकमेकांवर चिडणारी, जीभ दाखवणारी, नाक वाकडं करणारी चिमणी पाखरं चेहऱ्यावरच्या हावभावासारख्या सहजसुंदर गोष्टीला मुकत जातील, असा विचार करत असतानाच साडेपाच वर्षाचा बबलू माझ्याजवळ आला आणि म्हणाला,  ‘काका, ती पिंकी दिदी मला हसतीये.’  तसं पिंकीनं चेहऱ्यावरचा मास्क काढला आणि म्हणाली,  ‘अरे बाबा बघ. मी हसत नव्हते रे, हे बघ.’  बबलूनं माझ्याकडं पाहिलं आणि पुन्हा त्या सगळ्यांसोबत खेळायला गेला. पिंकी हसत होती की नव्हती हे त्याला मास्कमुळं समजलच नव्हतं. मास्कनं लहान लेकरांच्या चेहऱ्यावरच हसूच पुसून टाकलं होतं. कोरोनानं डोळ्यातलं पाणी जसं वाढवलं, तसं हसूही हिरावून नेलं...  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 26, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2X4vpGj
Read More
अस्वस्थतेच्या वावटळीची "ही' चाहूल 

सिंधुदुर्ग- लॉकडाउनमुळे गोव्यातील रोजगार क्षेत्रात आलेली स्थित्यंतरे सिंधुदुर्गात फार गंभीर स्थिती निर्माण करणार आहेत. सध्या हा परिणाम केवळ गोवा बंदीपुरता मर्यादित असला तरी जेव्हा सीमा खुल्या होतील तेव्हा जिल्ह्यातील अनेकांवर नोकरी गमावण्याची वेळ ओढवणार आहे. यातून जिल्ह्याला रोजगाराबरोबरच अनेक सामाजिक प्रश्‍नांना सामोरे जावे लागणार आहे. 

सिंधुदुर्गात उद्योग नसल्याने रोजगाराचा प्रश्‍न नेहमीच चर्चिला जातो; पण गोव्यामुळे याची तीव्रता कमी झाली होती. गोव्यात जिल्हाभरातील शेकडो तरुण रोजगार मिळवतात. सावंतवाडी, वेंगुर्ले, दोडामार्ग या सीमेलगतच्या जिल्ह्यांतील अनेक जण गोव्यातून नोकरीनिमित्त ये-जा करतात. गेली पंधरा ते वीस वर्षे गोव्यात नोकरीला जाण्याचा ट्रेंड अधिकाधिक घट्ट बनत आहे; मात्र आता तशी स्थिती राहिलेली नाही. लॉकडाउननंतर गोव्यातील उद्योग क्षेत्रात अनेक स्थित्यंतरे येऊ घातली आहेत. त्याचा थेट परिणाम म्हणून सिंधुदुर्गातील अनेक तरुणांच्या नोकरीवर गदा येणार आहे. 

सध्या गोव्यात कोरोनामुळे सीमा बंद आहेत; मात्र तेथील उद्योग क्षेत्र सुरू आहे. तेथे काम करणारे अनेक तरुण सिंधुदुर्गात आपल्या गावी अडकले आहेत. त्यांना आपली नोकरी जाण्याची चिंता सतावते आहे; मात्र गोव्याच्या कडक निर्बंधामुळे त्यांना सीमा ओलांडता येत नाही. "सकाळ'ने या गंभीर प्रश्‍नाकडे लक्ष वेधले होते. यानंतर माजी पालकमंत्री दीपक केसरकर गोव्याच्या मुख्यमंत्र्यांशी बोलले. त्यांनीही सकारात्मक ग्वाही दिली; मात्र गोव्याने जारी केलेले निर्बंध आणि वास्तव याचा विचार केला तर आजही या तरुणांना सहज गोव्यात जाणे शक्‍य नाही. गोव्याच्या आताच्या निर्णयानुसार ज्यांची तेथे राहायची सोय असेल त्यांना ई पासची गरज नाही. 48 तासांत सक्षम लॅबकडून मिळालेला कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट दाखवून गोव्यात प्रवेश करता येऊ शकतो; पण इतका ताजा कोरोना रिपोर्ट मिळवण्याची व्यवस्था सिंधुदुर्गात नाही. दुसरा पर्याय म्हणजे गोवा सीमेवर दोन हजार रुपये भरून कोरोना चाचणी करता येऊ शकते; पण दुर्दैवाने रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर काय, या सुप्त भीतीमुळे हा पर्याय वापरणाऱ्यांची संख्या कमी आहे. या दोन्ही गोष्टी करायच्या नसल्यास गोव्यात जाऊन चौदा दिवस होम क्‍वारंटाईनचा पर्याय आहे; पण या सगळ्या प्रक्रियेसाठी गोव्यात राहण्याचा सक्षम ठिकाणा हवा. आपल्याकडील बहुसंख्य तरुण सिंधुदुर्गातून ये-जा करत असल्याने त्यांना गोव्यात प्रवेश कसा मिळणार? काही जण भाड्याने राहतात; मात्र घरमालक या परिस्थितीत त्यांना घ्यायला तयार नाहीत. यामुळे गोव्याने प्रवेशासाठीची प्रक्रिया थोडी सैल केल्याचे कागदावर भासवले असले तरी वास्तव वेगळे आहे. शिवाय सिंधुदुर्गासाठी किंवा तेथे रोजगारानिमित्त जाणाऱ्यांसाठी कोणतेही वेगळे निकष लागू केलेले नाहीत. 
सध्या केवळ गोवा प्रवेशाबाबत प्रश्‍न दिसत असले तरी ते हिमनगाच्या टोकासारखे आहेत. खरी गंभीर स्थिती पुढे वाढून ठेवली आहे. गोव्यातील बहुसंख्य अर्थकारण पर्यटनावर चालते. गोव्यात रोजगार मिळवणाऱ्यांपैकी सिंधुदुर्गातील 60 टक्‍केपेक्षा जास्त संख्या पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे. तेथे पूर्वीसारखे पर्यटन बहरायला खूप मोठा कालावधी जावा लागणार आहे. मुळात हॉटेल पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी पुढचे काही महिने लागतील. जगभरात कोरोनामुळे आलेल्या मंदीचा विचार करता परदेशी पर्यटक गोव्यात येण्याची शक्‍यता धूसर आहे. त्यामुळे गोव्यात या क्षेत्रावर मंदीचे सावट ओढवले जाऊ शकते. यामुळे खूप मोठ्या संख्येने सिंधुदुर्गातील तरुण "जॉबलेस' होण्याची भीती आहे. 

गोव्याने आपल्या फॅक्‍टरी ऍक्‍टमध्ये नुकतीच दुरुस्ती केली. त्यानुसार आता आठऐवजी बारा तासांची ड्यूटी निश्‍चित केली आहे. यात आठ तास नियमित व पुढचे चार तास ओव्हरटाईम असेल. याचा परिणाम म्हणून येत्या काळात तीनऐवजी एकाच शिफ्टमध्ये कारखाने चालतील, असा अंदाज व्यक्‍त होत आहे. मंदीमुळे उत्पादनात होणारी घट लक्षात घेऊन एकाच शिफ्टला प्राधान्य देणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. तीन शिफ्टमध्ये तीस जणांचे काम असल्यास एका शिफ्टमुळे ते अवघ्या दहा ते पंधरा जणांवर येणार आहे. यामुळे नोकऱ्या कमी होण्याची संख्या वाढणार आहे. याचाही परिणाम सिंधुदुर्गातील तरुणांना भोगावा लागणार आहे. गोव्याने ही कायद्यातील सुधारणा वर्षभरासाठी केली असली तरी पुढच्या काळात पर्यटनातील मंदी त्यांना आणखी काय काय कठोर निर्णय घ्यायला लावते, हाही चिंतेचा विषय आहे. 

या सगळ्यांमुळे सिंधुदुर्गातील अनेकांना बेरोजगार होण्याची वेळ येऊ शकते. जिल्ह्यात रोजगाराच्या संधी जवळपास नाहीत. या बेरोजगारांना मुंबई, पुणे असे पारंपरिक पर्याय समोर असणार आहेत; पण कोरोनानंतर मुंबईतील उद्योग क्षेत्रावरही गंभीर परिणामांची शक्‍यता आहे. अनेक मोठ्या कंपन्या अन्यत्र स्थलांतरित होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे गोव्यातील नोकऱ्या गमावलेल्यांसमोर फार मर्यादित पर्याय समोर असतील. अशातून नैराश्‍य वाढीला लागणार आहे. जिल्ह्यातील सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्‍यता आहे. याचा जास्त परिणाम शहरापेक्षा ग्रामीण भागावर दिसू शकतो. 

या दुष्परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी आतापासूनच सर्व धोरणकर्त्यांनी एकत्र येत नियोजन करणे आवश्‍यक आहे. ही वेळ राजकारण करण्याची नाही. कारण आरोप-प्रत्यारोपातून केवळ मनोरंजन होते. निष्पन्न काहीच होत नाही. माणसे टिकली तर शह-काटशहाचे राजकारण खेळायला खूप वेळ मिळेल; पण आता सिंधुदुर्गात येऊ घातलेल्या अस्वस्थतेच्या वावटळीला थोपवण्यासाठी पावले उचलण्याची वेळ आली आहे. यासाठी सर्वच घटकांनी एकत्र यायला हवे. एकदा वेळ निघून गेली तर आपल्याला कोणीच वाचवू शकणार नाही. 
 

गोव्यातील पर्यटन क्षेत्रावर दृष्टिक्षेप 
* पंचतारांकित हॉटेलची संख्या - 30 
* सप्ततारांकित हॉटेलची संख्या - 3 
* इतर छोट्या-मोठ्या हॉटेलची संख्या - 1500 
* थेट पर्यटनातून मिळणारा रोजगार - 1,50,000 
* पर्यटनातून अप्रत्यक्ष मिळणारा रोजगार - 2,50,000 
* गोव्याची लोकसंख्या - 14,58,545 (2011 च्या जनगणनेनुसार) 
* लॉकडाउननंतर अधिकृतरीत्या गोवा सोडलेले परप्रांतीय - 1,70,000 (प्रत्यक्षात संख्या त्याहून खूप मोठी) 

पर्यटन धोक्‍यात 
* कोरोनाची चाहूल लागताच गोव्याच्या पर्यटनाला उतरती कळा 
* जागतिक मंदीचा पुढच्या काळात थेट परिणाम 
* 31 मेपर्यंत हॉटेल पूर्णतः बंद 
* बंदी उठली तरी पावसाळ्याचा हंगाम मंदीचा 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

अस्वस्थतेच्या वावटळीची "ही' चाहूल  सिंधुदुर्ग- लॉकडाउनमुळे गोव्यातील रोजगार क्षेत्रात आलेली स्थित्यंतरे सिंधुदुर्गात फार गंभीर स्थिती निर्माण करणार आहेत. सध्या हा परिणाम केवळ गोवा बंदीपुरता मर्यादित असला तरी जेव्हा सीमा खुल्या होतील तेव्हा जिल्ह्यातील अनेकांवर नोकरी गमावण्याची वेळ ओढवणार आहे. यातून जिल्ह्याला रोजगाराबरोबरच अनेक सामाजिक प्रश्‍नांना सामोरे जावे लागणार आहे.  सिंधुदुर्गात उद्योग नसल्याने रोजगाराचा प्रश्‍न नेहमीच चर्चिला जातो; पण गोव्यामुळे याची तीव्रता कमी झाली होती. गोव्यात जिल्हाभरातील शेकडो तरुण रोजगार मिळवतात. सावंतवाडी, वेंगुर्ले, दोडामार्ग या सीमेलगतच्या जिल्ह्यांतील अनेक जण गोव्यातून नोकरीनिमित्त ये-जा करतात. गेली पंधरा ते वीस वर्षे गोव्यात नोकरीला जाण्याचा ट्रेंड अधिकाधिक घट्ट बनत आहे; मात्र आता तशी स्थिती राहिलेली नाही. लॉकडाउननंतर गोव्यातील उद्योग क्षेत्रात अनेक स्थित्यंतरे येऊ घातली आहेत. त्याचा थेट परिणाम म्हणून सिंधुदुर्गातील अनेक तरुणांच्या नोकरीवर गदा येणार आहे.  सध्या गोव्यात कोरोनामुळे सीमा बंद आहेत; मात्र तेथील उद्योग क्षेत्र सुरू आहे. तेथे काम करणारे अनेक तरुण सिंधुदुर्गात आपल्या गावी अडकले आहेत. त्यांना आपली नोकरी जाण्याची चिंता सतावते आहे; मात्र गोव्याच्या कडक निर्बंधामुळे त्यांना सीमा ओलांडता येत नाही. "सकाळ'ने या गंभीर प्रश्‍नाकडे लक्ष वेधले होते. यानंतर माजी पालकमंत्री दीपक केसरकर गोव्याच्या मुख्यमंत्र्यांशी बोलले. त्यांनीही सकारात्मक ग्वाही दिली; मात्र गोव्याने जारी केलेले निर्बंध आणि वास्तव याचा विचार केला तर आजही या तरुणांना सहज गोव्यात जाणे शक्‍य नाही. गोव्याच्या आताच्या निर्णयानुसार ज्यांची तेथे राहायची सोय असेल त्यांना ई पासची गरज नाही. 48 तासांत सक्षम लॅबकडून मिळालेला कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट दाखवून गोव्यात प्रवेश करता येऊ शकतो; पण इतका ताजा कोरोना रिपोर्ट मिळवण्याची व्यवस्था सिंधुदुर्गात नाही. दुसरा पर्याय म्हणजे गोवा सीमेवर दोन हजार रुपये भरून कोरोना चाचणी करता येऊ शकते; पण दुर्दैवाने रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर काय, या सुप्त भीतीमुळे हा पर्याय वापरणाऱ्यांची संख्या कमी आहे. या दोन्ही गोष्टी करायच्या नसल्यास गोव्यात जाऊन चौदा दिवस होम क्‍वारंटाईनचा पर्याय आहे; पण या सगळ्या प्रक्रियेसाठी गोव्यात राहण्याचा सक्षम ठिकाणा हवा. आपल्याकडील बहुसंख्य तरुण सिंधुदुर्गातून ये-जा करत असल्याने त्यांना गोव्यात प्रवेश कसा मिळणार? काही जण भाड्याने राहतात; मात्र घरमालक या परिस्थितीत त्यांना घ्यायला तयार नाहीत. यामुळे गोव्याने प्रवेशासाठीची प्रक्रिया थोडी सैल केल्याचे कागदावर भासवले असले तरी वास्तव वेगळे आहे. शिवाय सिंधुदुर्गासाठी किंवा तेथे रोजगारानिमित्त जाणाऱ्यांसाठी कोणतेही वेगळे निकष लागू केलेले नाहीत.  सध्या केवळ गोवा प्रवेशाबाबत प्रश्‍न दिसत असले तरी ते हिमनगाच्या टोकासारखे आहेत. खरी गंभीर स्थिती पुढे वाढून ठेवली आहे. गोव्यातील बहुसंख्य अर्थकारण पर्यटनावर चालते. गोव्यात रोजगार मिळवणाऱ्यांपैकी सिंधुदुर्गातील 60 टक्‍केपेक्षा जास्त संख्या पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे. तेथे पूर्वीसारखे पर्यटन बहरायला खूप मोठा कालावधी जावा लागणार आहे. मुळात हॉटेल पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी पुढचे काही महिने लागतील. जगभरात कोरोनामुळे आलेल्या मंदीचा विचार करता परदेशी पर्यटक गोव्यात येण्याची शक्‍यता धूसर आहे. त्यामुळे गोव्यात या क्षेत्रावर मंदीचे सावट ओढवले जाऊ शकते. यामुळे खूप मोठ्या संख्येने सिंधुदुर्गातील तरुण "जॉबलेस' होण्याची भीती आहे.  गोव्याने आपल्या फॅक्‍टरी ऍक्‍टमध्ये नुकतीच दुरुस्ती केली. त्यानुसार आता आठऐवजी बारा तासांची ड्यूटी निश्‍चित केली आहे. यात आठ तास नियमित व पुढचे चार तास ओव्हरटाईम असेल. याचा परिणाम म्हणून येत्या काळात तीनऐवजी एकाच शिफ्टमध्ये कारखाने चालतील, असा अंदाज व्यक्‍त होत आहे. मंदीमुळे उत्पादनात होणारी घट लक्षात घेऊन एकाच शिफ्टला प्राधान्य देणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. तीन शिफ्टमध्ये तीस जणांचे काम असल्यास एका शिफ्टमुळे ते अवघ्या दहा ते पंधरा जणांवर येणार आहे. यामुळे नोकऱ्या कमी होण्याची संख्या वाढणार आहे. याचाही परिणाम सिंधुदुर्गातील तरुणांना भोगावा लागणार आहे. गोव्याने ही कायद्यातील सुधारणा वर्षभरासाठी केली असली तरी पुढच्या काळात पर्यटनातील मंदी त्यांना आणखी काय काय कठोर निर्णय घ्यायला लावते, हाही चिंतेचा विषय आहे.  या सगळ्यांमुळे सिंधुदुर्गातील अनेकांना बेरोजगार होण्याची वेळ येऊ शकते. जिल्ह्यात रोजगाराच्या संधी जवळपास नाहीत. या बेरोजगारांना मुंबई, पुणे असे पारंपरिक पर्याय समोर असणार आहेत; पण कोरोनानंतर मुंबईतील उद्योग क्षेत्रावरही गंभीर परिणामांची शक्‍यता आहे. अनेक मोठ्या कंपन्या अन्यत्र स्थलांतरित होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे गोव्यातील नोकऱ्या गमावलेल्यांसमोर फार मर्यादित पर्याय समोर असतील. अशातून नैराश्‍य वाढीला लागणार आहे. जिल्ह्यातील सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्‍यता आहे. याचा जास्त परिणाम शहरापेक्षा ग्रामीण भागावर दिसू शकतो.  या दुष्परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी आतापासूनच सर्व धोरणकर्त्यांनी एकत्र येत नियोजन करणे आवश्‍यक आहे. ही वेळ राजकारण करण्याची नाही. कारण आरोप-प्रत्यारोपातून केवळ मनोरंजन होते. निष्पन्न काहीच होत नाही. माणसे टिकली तर शह-काटशहाचे राजकारण खेळायला खूप वेळ मिळेल; पण आता सिंधुदुर्गात येऊ घातलेल्या अस्वस्थतेच्या वावटळीला थोपवण्यासाठी पावले उचलण्याची वेळ आली आहे. यासाठी सर्वच घटकांनी एकत्र यायला हवे. एकदा वेळ निघून गेली तर आपल्याला कोणीच वाचवू शकणार नाही.    गोव्यातील पर्यटन क्षेत्रावर दृष्टिक्षेप  * पंचतारांकित हॉटेलची संख्या - 30  * सप्ततारांकित हॉटेलची संख्या - 3  * इतर छोट्या-मोठ्या हॉटेलची संख्या - 1500  * थेट पर्यटनातून मिळणारा रोजगार - 1,50,000  * पर्यटनातून अप्रत्यक्ष मिळणारा रोजगार - 2,50,000  * गोव्याची लोकसंख्या - 14,58,545 (2011 च्या जनगणनेनुसार)  * लॉकडाउननंतर अधिकृतरीत्या गोवा सोडलेले परप्रांतीय - 1,70,000 (प्रत्यक्षात संख्या त्याहून खूप मोठी)  पर्यटन धोक्‍यात  * कोरोनाची चाहूल लागताच गोव्याच्या पर्यटनाला उतरती कळा  * जागतिक मंदीचा पुढच्या काळात थेट परिणाम  * 31 मेपर्यंत हॉटेल पूर्णतः बंद  * बंदी उठली तरी पावसाळ्याचा हंगाम मंदीचा  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 26, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2TJZSHL
Read More
दैव बलवत्तर म्हणून 'ते' वाचले; पण लोक व्हिडिओ, फोटोच्या नादात माणुसकी विसरले!

पिंपरी : दुपारची वेळ, भरधाव मोटारीच्या धडकेमुळे रिक्षातील दाम्पत्य अक्षरश: बाहेर फेकले गेले. गंभीर जखमी झाल्याने दोघेही बेशुद्ध पडले. तातडीने रुग्णालयात हलविण्याची आवश्‍यकता होती. मात्र, कोरोनाच्या भीतीने कुणीही लवकर पुढे येईना. जीवन-मरणाच्या उंबरठ्यावर असलेले दोघेही रस्त्यावर पडून होते. यावेळी काहीजण मदत करण्याऐवजी फोटो, व्हिडिओ काढण्यात दंग होते. हे फोटो, व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात जी तत्परता दाखविली, ती मदत करण्यात दाखविली नाही. काहींनी तर सोशल मीडियावरून अफवा पसरवून जखमींना थेट यमसदनी धाडलं. दैव बलवत्तर म्हणून दोघेही या अपघातातून बचावले. मात्र, कोरोनामुळे अर्थव्यवस्थेबरोबरच माणुसकी व संवेदनशीलताही हरविली असल्याचे दिसून आले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवड शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रविवारी (ता. 24) दुपारी साडेतीनच्या सुमारास मोटार व तीन चाकी टेम्पोचा अपघात झाला. यामध्ये सुमन दौंडकर (वय 40) व मनोहर साधू दौंडकर (वय 45, दोघेही रा. चिंचवड) हे गंभीर जखमी झाले. दौंडकर दाम्पत्य तीन चाकी टेम्पोतून नेहरूनगरकडून पिंपरी चौकाकडे येत होते. तर (एमएच 12, क्‍युडब्ल्यू 7819) या क्रमांकाची मोटार नाशिक फाट्याकडून पिंपरी चौकाकडे येत होती. या दोन्ही वाहनांची पिंपरी चौकात जोरात धडक झाली. या अपघातात टेम्पोतील दौंडकर दाम्पत्य टेम्पोतून बाहेर फेकले गेले. ही धडक इतकी जोरात होती की धडकल्यानंतर हा टेम्पो मागील दोन चाकांवर अक्षरश: उभा राहिला. तसेच मोटारही चौकातील दुभाजकावर धडकली. धडक झाल्यानंतर दोघेही रस्त्यावर पडून जखमी झाल्याने बेशुद्ध झाले. काही वेळातच अपघातस्थळी बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नेहमीच सभा, मोर्चा, आंदोलन यासह राजकीय घडामोडींमुळे चर्चेत असलेल्या पिंपरी चौकात घडलेल्या या अपघाताची खबर काही क्षणातच शहरभर पसरली. अपघाताचे फोटो, व्हिडिओही व्हायरल झाले. 'भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू', 'अपघातात दोघांचा जागीच मृत्यू', अशा प्रकारची अफवा पसरविणारे मेसेज व्हायरल झाले. यासह सायंकाळी या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही व्हायरल झाले. दरम्यान, ही घटना घडली त्यावेळी परिसरात बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. मात्र, जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी कुणीही पुढे सरसावत नव्हता. दोघेही भरउन्हात रस्त्यावर बेशुद्धावस्थेत पडून होते. 'मोठा अपघात झालाय, किती लोकं गेलीत' केवळ अशीच चर्चा सुरू होती. अखेर खूप वेळानंतर एक ऑटो रिक्षा आल्यानंतर त्यामधून जखमींना पिंपरीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

कोरोनाच्या भीतीमुळे कुणी मदतीसाठीही पुढे येत नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान, रुग्णालयात डॉक्‍टरांकडून जखमींवर उपचार सुरू असतानाही सोशल मीडियावर वेगवेगळे मेसेज व्हायरल होत राहिले. मात्र, येथे 'देव तारी, त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय येथे आला. जर दैव प्रबळ असेल व आयुष्याची दोरी बळकट असेल तर तुम्हाला कुणीही काहीही करू शकत नाही, हे येथे दिसून आले. त्यामुळे सोशल मीडियावर काहीही मेसेज व्हायरल होत असले, तरी डॉक्‍टरांचे प्रयत्न व जखमींच्या इच्छाशक्तीमुळे दोघेही मृत्यूच्या दाढेतून परतले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. मात्र, या घटनेत कोरोनामुळे माणुसकी व सोशल मीडियाच्या अघोरी प्रेमापोटी नागरिकांमधील संवेदनशीलता हरवत चालल्याचे दिसून आले. 

त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली 

या अपघाताबाबतचे मेसेज जखमींच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांच्याही पायाखालची अक्षरश: जमीनच सरकली. मात्र, रुग्णालयात गेल्यानंतर जखमींच्या प्रकृतीबाबत खरी माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांना जीव भांड्यात पडला. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

दैव बलवत्तर म्हणून 'ते' वाचले; पण लोक व्हिडिओ, फोटोच्या नादात माणुसकी विसरले! पिंपरी : दुपारची वेळ, भरधाव मोटारीच्या धडकेमुळे रिक्षातील दाम्पत्य अक्षरश: बाहेर फेकले गेले. गंभीर जखमी झाल्याने दोघेही बेशुद्ध पडले. तातडीने रुग्णालयात हलविण्याची आवश्‍यकता होती. मात्र, कोरोनाच्या भीतीने कुणीही लवकर पुढे येईना. जीवन-मरणाच्या उंबरठ्यावर असलेले दोघेही रस्त्यावर पडून होते. यावेळी काहीजण मदत करण्याऐवजी फोटो, व्हिडिओ काढण्यात दंग होते. हे फोटो, व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात जी तत्परता दाखविली, ती मदत करण्यात दाखविली नाही. काहींनी तर सोशल मीडियावरून अफवा पसरवून जखमींना थेट यमसदनी धाडलं. दैव बलवत्तर म्हणून दोघेही या अपघातातून बचावले. मात्र, कोरोनामुळे अर्थव्यवस्थेबरोबरच माणुसकी व संवेदनशीलताही हरविली असल्याचे दिसून आले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पिंपरी-चिंचवड शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रविवारी (ता. 24) दुपारी साडेतीनच्या सुमारास मोटार व तीन चाकी टेम्पोचा अपघात झाला. यामध्ये सुमन दौंडकर (वय 40) व मनोहर साधू दौंडकर (वय 45, दोघेही रा. चिंचवड) हे गंभीर जखमी झाले. दौंडकर दाम्पत्य तीन चाकी टेम्पोतून नेहरूनगरकडून पिंपरी चौकाकडे येत होते. तर (एमएच 12, क्‍युडब्ल्यू 7819) या क्रमांकाची मोटार नाशिक फाट्याकडून पिंपरी चौकाकडे येत होती. या दोन्ही वाहनांची पिंपरी चौकात जोरात धडक झाली. या अपघातात टेम्पोतील दौंडकर दाम्पत्य टेम्पोतून बाहेर फेकले गेले. ही धडक इतकी जोरात होती की धडकल्यानंतर हा टेम्पो मागील दोन चाकांवर अक्षरश: उभा राहिला. तसेच मोटारही चौकातील दुभाजकावर धडकली. धडक झाल्यानंतर दोघेही रस्त्यावर पडून जखमी झाल्याने बेशुद्ध झाले. काही वेळातच अपघातस्थळी बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.  पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा नेहमीच सभा, मोर्चा, आंदोलन यासह राजकीय घडामोडींमुळे चर्चेत असलेल्या पिंपरी चौकात घडलेल्या या अपघाताची खबर काही क्षणातच शहरभर पसरली. अपघाताचे फोटो, व्हिडिओही व्हायरल झाले. 'भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू', 'अपघातात दोघांचा जागीच मृत्यू', अशा प्रकारची अफवा पसरविणारे मेसेज व्हायरल झाले. यासह सायंकाळी या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही व्हायरल झाले. दरम्यान, ही घटना घडली त्यावेळी परिसरात बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. मात्र, जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी कुणीही पुढे सरसावत नव्हता. दोघेही भरउन्हात रस्त्यावर बेशुद्धावस्थेत पडून होते. 'मोठा अपघात झालाय, किती लोकं गेलीत' केवळ अशीच चर्चा सुरू होती. अखेर खूप वेळानंतर एक ऑटो रिक्षा आल्यानंतर त्यामधून जखमींना पिंपरीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  कोरोनाच्या भीतीमुळे कुणी मदतीसाठीही पुढे येत नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान, रुग्णालयात डॉक्‍टरांकडून जखमींवर उपचार सुरू असतानाही सोशल मीडियावर वेगवेगळे मेसेज व्हायरल होत राहिले. मात्र, येथे 'देव तारी, त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय येथे आला. जर दैव प्रबळ असेल व आयुष्याची दोरी बळकट असेल तर तुम्हाला कुणीही काहीही करू शकत नाही, हे येथे दिसून आले. त्यामुळे सोशल मीडियावर काहीही मेसेज व्हायरल होत असले, तरी डॉक्‍टरांचे प्रयत्न व जखमींच्या इच्छाशक्तीमुळे दोघेही मृत्यूच्या दाढेतून परतले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. मात्र, या घटनेत कोरोनामुळे माणुसकी व सोशल मीडियाच्या अघोरी प्रेमापोटी नागरिकांमधील संवेदनशीलता हरवत चालल्याचे दिसून आले.  त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली  या अपघाताबाबतचे मेसेज जखमींच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांच्याही पायाखालची अक्षरश: जमीनच सरकली. मात्र, रुग्णालयात गेल्यानंतर जखमींच्या प्रकृतीबाबत खरी माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांना जीव भांड्यात पडला.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 26, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2TFzgYr
Read More
शेततळ्यात आंघोळीसाठी उतरला अन्‌

बांदा (सिंधुदुर्ग) - न्हावेली-रेवटेवाडी येथील कुणाल सखाराम नाईक (वय 23) हा युवक पाडलोस येथील शेततळ्यात बुडाला. आणखी दोन मित्रांबरोबर तो पाडलोस कृषी विद्यापीठानजीकच्या शेततळ्यात अंघोळीसाठी गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. अखेर त्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना आज सायंकाळी उशिरा घडली. 

कुणाल हा धारगळ-गोवा येथे "बीव्हीजी' या खासगी कंपनीत कामाला होता. लॉकडाउननंतर तो घरीच होता. आज सायंकाळी दोन मित्रांबरोबर तो पाडलोस येथील शेततळ्यात अंघोळीसाठी गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. तो पोहण्यात निष्णात नसल्याचेही समजते. कुणालबरोबर असलेले दोन्ही मित्र किनाऱ्यावर होते; तर कुणाल पोहण्यासाठी तळ्यात उतरला होता. अंदाज न आल्याने तो पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. तो पाण्यात बुडू लागल्याने त्याच्या मित्रांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली; मात्र तोपर्यंत कुणालचा दुर्दैवीरीत्या बुडून मृत्यू झाला होता. 

कुणालच्या मागे आई-वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. स्थानिकांनी याची कल्पना बांदा पोलिसांना दिली. सायंकाळी साडेसातला उशिरा घटनास्थळी बांदा पोलिस दाखल झालेत. पंचनाना करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. घटनास्थळी पाडलोस पोलिसपाटील रश्‍मी माधव व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

शेततळ्यात आंघोळीसाठी उतरला अन्‌ बांदा (सिंधुदुर्ग) - न्हावेली-रेवटेवाडी येथील कुणाल सखाराम नाईक (वय 23) हा युवक पाडलोस येथील शेततळ्यात बुडाला. आणखी दोन मित्रांबरोबर तो पाडलोस कृषी विद्यापीठानजीकच्या शेततळ्यात अंघोळीसाठी गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. अखेर त्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना आज सायंकाळी उशिरा घडली.  कुणाल हा धारगळ-गोवा येथे "बीव्हीजी' या खासगी कंपनीत कामाला होता. लॉकडाउननंतर तो घरीच होता. आज सायंकाळी दोन मित्रांबरोबर तो पाडलोस येथील शेततळ्यात अंघोळीसाठी गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. तो पोहण्यात निष्णात नसल्याचेही समजते. कुणालबरोबर असलेले दोन्ही मित्र किनाऱ्यावर होते; तर कुणाल पोहण्यासाठी तळ्यात उतरला होता. अंदाज न आल्याने तो पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. तो पाण्यात बुडू लागल्याने त्याच्या मित्रांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली; मात्र तोपर्यंत कुणालचा दुर्दैवीरीत्या बुडून मृत्यू झाला होता.  कुणालच्या मागे आई-वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. स्थानिकांनी याची कल्पना बांदा पोलिसांना दिली. सायंकाळी साडेसातला उशिरा घटनास्थळी बांदा पोलिस दाखल झालेत. पंचनाना करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. घटनास्थळी पाडलोस पोलिसपाटील रश्‍मी माधव व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 26, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3c78gam
Read More
Good news! औरंगाबादमधील २३ वसाहती झाल्या कोरोनामुक्त

औरंगाबाद  : एकीकडे नवनवीन भागात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असले तरी दुसरीकडे नागरिकांच्या आशा पल्लवित करणारी माहिती महापालिकेने जाहीर केली. शहरातील तब्बल २३ वसाहती मंगळवारी (ता.२६) कोरोनामुक्त झाल्या आहेत. या वसाहतींमधील रुग्ण ठणठणीत होऊन घरी गेल्यामुळे हे कंटेन्मेंट झोन आता संपुष्टात आले आहेत. 

शहरातील तब्बल १६० वसाहतींना कोरोनाचा विळखा पडला होता. दरम्यान नवनवीन भागात कोरोना रुग्ण आढळून येत असल्यामुळे शहराचे टेन्शन कायम आहे. असे असले तरी गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होत आहे, तर ज्या भागात जास्त संख्येने रुग्ण आढळून येत होते त्या भागातील संख्याही कमी झाली आहे, तर काही वसाहती आता कोरोनामुक्त झाल्या आहेत. कोरोना रुग्ण आढळल्यानंतर महापालिका व पोलिसांतर्फे त्या भागात रुग्णाच्या घराभोवतीचा शंभर मीटरचा परिसर कंटेन्मेट झोन म्हणून घोषित केला जातो. तिथे ये-जा करण्यास मनाई केली जाते. लोकांची पुढील चौदा दिवस नियमितपणे आरोग्य तपासणी केली जाते. सलग चौदा दिवसांत नवीन रुग्ण आढळून आला नाही तर हा कंटेन्मेंट झोन संपुष्टात येतो. त्यानुसार मंगळवारी शहरातील २३ कंटेन्मेंट झोन संपुष्टात आले असल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले. 

घाबरू नका, तब्बल नव्वद टक्के रुग्ण ठणठणीत बरे होणार
  
या भागांचा आहे समावेश 
सिडको एन-१, सिडको एन-४, आरेफ कॉलनी, सह्याद्रीनगर सातारा, श्रीनिवास कॉलनी देवळाई, कासलीवाल तारांगण मिटमिटा, पदमपुरा, अहबाब कॉलनी, यादवनगर एन-११, बायजीपुरा लेन-२१, गुरुदत्तनगर, चेलीपुरा, एमआयडीसी चिकलठाणा, शहानगर मसनतपूर, चांदमिरी, विजयश्री कॉलनी एन- पाच, निजामिया कॉलनी रोशन गेट, खडकेश्वर सांस्कृतिक मंडळ, गौतम बुद्धनगर जवाहर कॉलनी, सावित्रीनगर चिकलठाणा, देवळाई, सिडको एन-११, हक टॉवर आदी. 

तिघांना घाटीतून सुटी  
तीन पॉझिटिव्ह रुग्णांना आयसीएमआरच्या नियमावलीप्रमाणे सुटी देण्यात आली. ब्राह्मण गल्ली बेगमपुरा येथील ३६ वर्षीय पुरुष, गणेशनगर, सातारा परिसर येथील ५० वर्षीय पुरुष, मकसूद कॉलनी, चंपाचौक येथील ६५ वर्षीय महिलेचा सुटी दिलेल्यात समावेश आहे. 
 

२४ तासांतील स्थिती
 

घाटी रुग्णालय - 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात चोवीस तासांत ६० जणांची तपासणी 

त्यापैकी ३८ रुग्णांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले. 

चार रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह, तिघांचा अहवाल निगेटिव्ह, ३१ रुग्णांच्या अहवालाची प्रतीक्षा. 

जिल्हा रुग्णालयातून तीन पॉझिटिव्ह रुग्णांना घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. 

 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Good news! औरंगाबादमधील २३ वसाहती झाल्या कोरोनामुक्त औरंगाबाद  : एकीकडे नवनवीन भागात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असले तरी दुसरीकडे नागरिकांच्या आशा पल्लवित करणारी माहिती महापालिकेने जाहीर केली. शहरातील तब्बल २३ वसाहती मंगळवारी (ता.२६) कोरोनामुक्त झाल्या आहेत. या वसाहतींमधील रुग्ण ठणठणीत होऊन घरी गेल्यामुळे हे कंटेन्मेंट झोन आता संपुष्टात आले आहेत.  शहरातील तब्बल १६० वसाहतींना कोरोनाचा विळखा पडला होता. दरम्यान नवनवीन भागात कोरोना रुग्ण आढळून येत असल्यामुळे शहराचे टेन्शन कायम आहे. असे असले तरी गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होत आहे, तर ज्या भागात जास्त संख्येने रुग्ण आढळून येत होते त्या भागातील संख्याही कमी झाली आहे, तर काही वसाहती आता कोरोनामुक्त झाल्या आहेत. कोरोना रुग्ण आढळल्यानंतर महापालिका व पोलिसांतर्फे त्या भागात रुग्णाच्या घराभोवतीचा शंभर मीटरचा परिसर कंटेन्मेट झोन म्हणून घोषित केला जातो. तिथे ये-जा करण्यास मनाई केली जाते. लोकांची पुढील चौदा दिवस नियमितपणे आरोग्य तपासणी केली जाते. सलग चौदा दिवसांत नवीन रुग्ण आढळून आला नाही तर हा कंटेन्मेंट झोन संपुष्टात येतो. त्यानुसार मंगळवारी शहरातील २३ कंटेन्मेंट झोन संपुष्टात आले असल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले.  घाबरू नका, तब्बल नव्वद टक्के रुग्ण ठणठणीत बरे होणार    या भागांचा आहे समावेश  सिडको एन-१, सिडको एन-४, आरेफ कॉलनी, सह्याद्रीनगर सातारा, श्रीनिवास कॉलनी देवळाई, कासलीवाल तारांगण मिटमिटा, पदमपुरा, अहबाब कॉलनी, यादवनगर एन-११, बायजीपुरा लेन-२१, गुरुदत्तनगर, चेलीपुरा, एमआयडीसी चिकलठाणा, शहानगर मसनतपूर, चांदमिरी, विजयश्री कॉलनी एन- पाच, निजामिया कॉलनी रोशन गेट, खडकेश्वर सांस्कृतिक मंडळ, गौतम बुद्धनगर जवाहर कॉलनी, सावित्रीनगर चिकलठाणा, देवळाई, सिडको एन-११, हक टॉवर आदी.  तिघांना घाटीतून सुटी   तीन पॉझिटिव्ह रुग्णांना आयसीएमआरच्या नियमावलीप्रमाणे सुटी देण्यात आली. ब्राह्मण गल्ली बेगमपुरा येथील ३६ वर्षीय पुरुष, गणेशनगर, सातारा परिसर येथील ५० वर्षीय पुरुष, मकसूद कॉलनी, चंपाचौक येथील ६५ वर्षीय महिलेचा सुटी दिलेल्यात समावेश आहे.    २४ तासांतील स्थिती   घाटी रुग्णालय -  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात चोवीस तासांत ६० जणांची तपासणी  त्यापैकी ३८ रुग्णांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले.  चार रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह, तिघांचा अहवाल निगेटिव्ह, ३१ रुग्णांच्या अहवालाची प्रतीक्षा.  जिल्हा रुग्णालयातून तीन पॉझिटिव्ह रुग्णांना घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले.      News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 26, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3d8ZOsO
Read More
गोव्यात नोकरीला जाणाऱ्यांची पहिल्याच दिवशी एवढी नोंदणी

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) - माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नामुळे गोव्यात नोकरीसाठी पुन्हा जाणाऱ्या युवक युवतींची नोंदणी आजपासून येथील तहसील कार्यालयात सुरू झाली. पहिल्याच दिवशी तालुक्‍यातील 304 युवक युवतींनी नावाची तेथे नोंदणी केली. 

निवासाची सोय असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींना गोव्यात नोकरीत सामावून घेतले जाईल, असे सोमवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केल्याचे माजी पालकमंत्री व आमदार दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले होते. त्या पार्श्‍वभूमीवर आज येथे नाव नोंदणी करण्यासाठी अनेक युवक-युवतींनी तहसीलदार कार्यालयांत मोठी गर्दी केली होती. नोंदणी झालेल्या युवक-युवतींना गोव्यात कसे सामावून घ्यायचे याबाबत 2 जूनला निर्णय अपेक्षित आहे. गोव्यात नोकरीनिमित्त जाणाऱ्या सर्वांची कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आवश्‍यक असलेली तपासणी करण्यात येणार आहे.

ज्यांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह येईल त्यांना गोवा शासन नोकरीत सामावून घेणार आहे. तालुक्‍यातील जवळपास चार ते पाच हजार युवक युवती गोव्यात काम करतात. कोरोनामुळे त्यांच्यावर सध्या बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. त्यातील अनेकजण अगदी सीमेवरील अनेक आस्थापनांमध्ये काम करत आहेत. त्यामुळे त्यांना नोकरीत सामावून घेणे अत्यावश्‍यक आहे. त्याचबरोबर ज्यांची गोव्यात राहण्याची सोय नाही त्यांना येजा करावी लागते. त्यांच्यासाठीही सकारात्मक निर्णय होण्याची गरज आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

गोव्यात नोकरीला जाणाऱ्यांची पहिल्याच दिवशी एवढी नोंदणी दोडामार्ग (सिंधुदुर्ग) - माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नामुळे गोव्यात नोकरीसाठी पुन्हा जाणाऱ्या युवक युवतींची नोंदणी आजपासून येथील तहसील कार्यालयात सुरू झाली. पहिल्याच दिवशी तालुक्‍यातील 304 युवक युवतींनी नावाची तेथे नोंदणी केली.  निवासाची सोय असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींना गोव्यात नोकरीत सामावून घेतले जाईल, असे सोमवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केल्याचे माजी पालकमंत्री व आमदार दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले होते. त्या पार्श्‍वभूमीवर आज येथे नाव नोंदणी करण्यासाठी अनेक युवक-युवतींनी तहसीलदार कार्यालयांत मोठी गर्दी केली होती. नोंदणी झालेल्या युवक-युवतींना गोव्यात कसे सामावून घ्यायचे याबाबत 2 जूनला निर्णय अपेक्षित आहे. गोव्यात नोकरीनिमित्त जाणाऱ्या सर्वांची कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आवश्‍यक असलेली तपासणी करण्यात येणार आहे. ज्यांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह येईल त्यांना गोवा शासन नोकरीत सामावून घेणार आहे. तालुक्‍यातील जवळपास चार ते पाच हजार युवक युवती गोव्यात काम करतात. कोरोनामुळे त्यांच्यावर सध्या बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. त्यातील अनेकजण अगदी सीमेवरील अनेक आस्थापनांमध्ये काम करत आहेत. त्यामुळे त्यांना नोकरीत सामावून घेणे अत्यावश्‍यक आहे. त्याचबरोबर ज्यांची गोव्यात राहण्याची सोय नाही त्यांना येजा करावी लागते. त्यांच्यासाठीही सकारात्मक निर्णय होण्याची गरज आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 26, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ZGHoM6
Read More
Lockdown : हो खरंच! लॉकडाउनमध्येही 'मुस्काराया इंडिया', कारण...

पूर्णा (जि. परभणी) : सोशल मीडियातून कुणी ना कुणी रोज आपली मैत्रिणी, आई, बहीण, काकू, पत्नी यांना वेगवेगळे चॅलेंज देत आहे. हे चॅलेंज महिला, तरुणी, मुली स्वीकारत आहेत. त्यातून त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळत आहे; पण त्याहीपेक्षा शतकानुशतकांपासून चार भिंतीआड चूल आणि मूल एवढ्यापुरत्याच मर्यादित असलेल्या महिला यामुळे का होईना स्वतःच्या भाव-भावनानांही महत्त्व देत असल्याचे चित्र आहे. स्वाभाविकच हा ट्रेंड पाहून आता खरंच ‘मुस्काराया इंडिया’ असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 

लॉकडाउन म्हणजे अनेकांना शिक्षाच वाटत आहे. जणू चार भिंतीत नजरकैदेत ठेवले की काय, अशी भावनाही अनेकांची होत आहे; पण असा विचार करणाऱ्यांची संख्या कमी आहे. बहुतांश मध्यमवर्गीय लॉकडाउन काळात आपले छंद जोपासत आहेत. कधी नव्हे ते आपल्या आवडी-निवडीला प्राधान्य देत आहेत. त्यात महिला तरी मागे कशा असणार. रोज कुणा ना कुणाकडून मिळणारे चॅलेंज स्वीकारून त्या विरंगुळा मिळवत आहेत; पण त्यातून स्वतःकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोनही बदलत आहे. हा बदल समाजासाठी मोठा आहे. 

ताणतणाव दूर होतो 
नटणे, मुरडणे हा स्त्रीचा मूळ स्वभाव आहे. पाककला तर तिला शिकावीच लागते; पण या ट्रेंडच्या माध्यमातून महिला मुक्तपणे सोशल मीडियावर व्यक्त होऊ लागल्या आहेत. त्यातून त्यांचा ताणतणावही दूर होत आहे. याबाबत डॉ. पल्लवी बारटक्के म्हणाल्या, ‘‘लॉकडाउनमुळे सातत्याने घरात राहिल्याने आलेला कंटाळा यानिमित्त दूर होण्यास मदत होत आहे.’’ 
  
असे आहे चॅलेंज 
सोशल मीडियात रोज नवनवा विषय ट्रेंडमध्ये येत आहे. त्यात नथीचा नखरा, चुडियां खनके, कलरफुल्ल साडी, मोकळे केस, अंबाडा, गजरा, विविध अलंकार, गॉगल फोटो, बेस्ट फोटो, ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो, स्टायलीशपणा, झुकी नजर, स्मोकी आईज चेअरमनफुल्ल क्लोजअप स्माईल असे अनेक चॅलेंज रोज दिले जात आहेत. ज्या महिलेला, तरुणीला हे चॅलेंज मिळाले तिने ते स्वीकारायचे. उदाहरण द्यायचे झाल्यास नथीचा नखरा या चॅलेंज स्वीकारले तर नथ घालून फोटो काढायचा तो स्टेट्स, डीपी म्हणून ठेवायचा असा हा चॅलेंजचा ट्रेंड आहे. यात ‘मुस्कुरायेगा इंडिया’ हाही चॅलेंजचा विषय आहे. 

VIDEO : ऐकाच! आठवेल तुम्हाला प्रेयसी, मैत्रीण, जाल फ्लॅशबॅकमध्ये
 
 

कोरोनाचे संकट ओढवलेले असताना दुःखातही सुख शोधण्याचे काम महिला करीत आहेत. लॉकडाउनमुळे घरातील लहान मोठे सर्व कंटाळलेत. याही परिस्थितीत स्वतः आनंदी राहायचे व सर्वांना आनंदी ठेवण्याचे काम गृहिणी करीत आहेत. त्यासाठी महिलांनी चॅलेंज हा आगळा-वेगळा ट्रेंड सुरू केला आहे. त्यातून आनंदी राहा हा संदेशही दिला जात आहे. 
- विद्या शृंगारे, क्षेत्रीय समन्वयक, संघर्ष लोकसंचलित साधन केंद्र, पूर्णा. 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Lockdown : हो खरंच! लॉकडाउनमध्येही 'मुस्काराया इंडिया', कारण... पूर्णा (जि. परभणी) : सोशल मीडियातून कुणी ना कुणी रोज आपली मैत्रिणी, आई, बहीण, काकू, पत्नी यांना वेगवेगळे चॅलेंज देत आहे. हे चॅलेंज महिला, तरुणी, मुली स्वीकारत आहेत. त्यातून त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळत आहे; पण त्याहीपेक्षा शतकानुशतकांपासून चार भिंतीआड चूल आणि मूल एवढ्यापुरत्याच मर्यादित असलेल्या महिला यामुळे का होईना स्वतःच्या भाव-भावनानांही महत्त्व देत असल्याचे चित्र आहे. स्वाभाविकच हा ट्रेंड पाहून आता खरंच ‘मुस्काराया इंडिया’ असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.  लॉकडाउन म्हणजे अनेकांना शिक्षाच वाटत आहे. जणू चार भिंतीत नजरकैदेत ठेवले की काय, अशी भावनाही अनेकांची होत आहे; पण असा विचार करणाऱ्यांची संख्या कमी आहे. बहुतांश मध्यमवर्गीय लॉकडाउन काळात आपले छंद जोपासत आहेत. कधी नव्हे ते आपल्या आवडी-निवडीला प्राधान्य देत आहेत. त्यात महिला तरी मागे कशा असणार. रोज कुणा ना कुणाकडून मिळणारे चॅलेंज स्वीकारून त्या विरंगुळा मिळवत आहेत; पण त्यातून स्वतःकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोनही बदलत आहे. हा बदल समाजासाठी मोठा आहे.  ताणतणाव दूर होतो  नटणे, मुरडणे हा स्त्रीचा मूळ स्वभाव आहे. पाककला तर तिला शिकावीच लागते; पण या ट्रेंडच्या माध्यमातून महिला मुक्तपणे सोशल मीडियावर व्यक्त होऊ लागल्या आहेत. त्यातून त्यांचा ताणतणावही दूर होत आहे. याबाबत डॉ. पल्लवी बारटक्के म्हणाल्या, ‘‘लॉकडाउनमुळे सातत्याने घरात राहिल्याने आलेला कंटाळा यानिमित्त दूर होण्यास मदत होत आहे.’’     असे आहे चॅलेंज  सोशल मीडियात रोज नवनवा विषय ट्रेंडमध्ये येत आहे. त्यात नथीचा नखरा, चुडियां खनके, कलरफुल्ल साडी, मोकळे केस, अंबाडा, गजरा, विविध अलंकार, गॉगल फोटो, बेस्ट फोटो, ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो, स्टायलीशपणा, झुकी नजर, स्मोकी आईज चेअरमनफुल्ल क्लोजअप स्माईल असे अनेक चॅलेंज रोज दिले जात आहेत. ज्या महिलेला, तरुणीला हे चॅलेंज मिळाले तिने ते स्वीकारायचे. उदाहरण द्यायचे झाल्यास नथीचा नखरा या चॅलेंज स्वीकारले तर नथ घालून फोटो काढायचा तो स्टेट्स, डीपी म्हणून ठेवायचा असा हा चॅलेंजचा ट्रेंड आहे. यात ‘मुस्कुरायेगा इंडिया’ हाही चॅलेंजचा विषय आहे.  VIDEO : ऐकाच! आठवेल तुम्हाला प्रेयसी, मैत्रीण, जाल फ्लॅशबॅकमध्ये     कोरोनाचे संकट ओढवलेले असताना दुःखातही सुख शोधण्याचे काम महिला करीत आहेत. लॉकडाउनमुळे घरातील लहान मोठे सर्व कंटाळलेत. याही परिस्थितीत स्वतः आनंदी राहायचे व सर्वांना आनंदी ठेवण्याचे काम गृहिणी करीत आहेत. त्यासाठी महिलांनी चॅलेंज हा आगळा-वेगळा ट्रेंड सुरू केला आहे. त्यातून आनंदी राहा हा संदेशही दिला जात आहे.  - विद्या शृंगारे, क्षेत्रीय समन्वयक, संघर्ष लोकसंचलित साधन केंद्र, पूर्णा.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 26, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2zym7JK
Read More