Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, January 11, 2020

छपाक बॉक्स ऑफिस: दूसरे दिन भी तानाजी के आगे फीका, लेकिन टिकी हैं दीपिका, जानिए कलेक्शन

छपाक बॉक्स ऑफिस: दूसरे दिन भी तानाजी के आगे फीका, लेकिन टिकी हैं दीपिका, जानिए कलेक्शन

January 11, 2020 0 Comments
दीपिका पादुकोण स्टारर छपाक ने बॉक्स ऑफिस पर दूसरे दिन ओपनिंग से 36 प्रतिशत बढ़त के बाद 6.5 करोड़ की कमाई की है। फिल्म ने 4.7 करोड़ की ओपनिंग...
Read More
बॉक्स ऑफिस पर दूसरे दिन तानाजी की 47 प्रतिशत की उछाल, अजय देवगन की लय भारी

बॉक्स ऑफिस पर दूसरे दिन तानाजी की 47 प्रतिशत की उछाल, अजय देवगन की लय भारी

January 11, 2020 0 Comments
अजय देवगन स्टारर तानाजी ने बॉक्स ऑफिस पर दूसरे दिन 47 प्रतिशत की ज़बरदस्त उछाल दिखाते हुए बॉक्स ऑफिस पर 22 करोड़ की कमाई की है। दो दिनों में...
Read More
Box office Prediction: अजय देवगन की तानाजी का तहलका, छपाक को लगेगा तगड़ा झटका

Box office Prediction: अजय देवगन की तानाजी का तहलका, छपाक को लगेगा तगड़ा झटका

January 11, 2020 0 Comments
ये कहने में कोई गुरेज नहीं है कि साल 2020 की सबसे तगड़ी फिल्म साबित हुई है अजय देवगन की तानाजी द अनसंग वॅारियर। फिल्म को जहां समीक्षकों ने स...
Read More
तान्हाजी vs छपाक vs दरबार- रजनीकांत ने बॉक्स ऑफिस पर मचाया तहलका, तगड़ा कलेक्शन

तान्हाजी vs छपाक vs दरबार- रजनीकांत ने बॉक्स ऑफिस पर मचाया तहलका, तगड़ा कलेक्शन

January 11, 2020 0 Comments
इस हफ्ते तीन बहुप्रतीक्षित फिल्में रिलीज़ हुई हैं- तान्हाजी, छपाक और दरबार। जहां अजय देवगन की तान्हाजी और दीपिका पादुकोण की छपाक उत्तर भारत ...
Read More
तान्हाजी और छपाक के बीच दमदार टिकी है अक्षय कुमार की 'गुड न्यूज़'- बॉक्स ऑफिस रिपोर्ट

तान्हाजी और छपाक के बीच दमदार टिकी है अक्षय कुमार की 'गुड न्यूज़'- बॉक्स ऑफिस रिपोर्ट

January 11, 2020 0 Comments
2019 की अंतिम फिल्म गुड न्यूज रिलीज के दूसरे हफ्ते भी बॉक्स ऑफिस पर तहलका मचा रही है। अक्षय कुमार, करीना कपूर खान, दिलजीत दोसांझ और कियारा आ...
Read More
जिजाऊंच्या आयुष्यातील 'या' गोष्टी तुम्हाला माहितीये का?

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांची आज (12 जानेवारी) जयंती आहे. जिजाबाई शहाजी भोसले यांचा जन्म 12 जानेवारी 1598 मध्ये सिंदखेडजवळील देऊळगाव येथे झाला. राजमाता, जिजाबाई किंवा जिजाऊ या नावांनी त्या प्रचलित आहेत. मराठा साम्राज्याच्या संस्थापक म्हणूनही त्यांचे नाव आग्रहाने घेतले जाते. जिजामाता यांच्यावर अत्यंत कमी वयात कौटुंबिक जबाबदारी आली होती. त्यांचा विवाह वेरूळ गावातील मालोजी भोसले यांचे पुत्र शहाजी भोसले यांच्यासोबत झाला होता. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जिजामाता यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनाविषयी काही माहिती आम्ही आपणास देत आहोत. 

सिंदखेड येथे जन्म

म्हाळसाबाई उर्फ गिरीजाबाई यांच्या पोटी जिजामाता यांचा जन्म झाला होता. सिंदखेडजवळील देऊळगाव येथे त्यांचा जन्म झाला होता. यापूर्वी सिंदखेड नावाने ओळखले जाणारे ठिकाण बुलडाणा नावाने आता ओळखले जात आहे.

पोलिस भरतीसंदर्भात मोठा निर्णय; आता मैदानी चाचणीनंतर लगेच... 

जाधव घराण्याच्या कन्या

राजमाता जिजाऊ या जाधव घराण्यातील असून, सिंधखेडचे लखुजीराव जाधव यांच्या कन्या होत्या. जिजाऊ यांच्या आई म्हाळसाबाई या होत्या. 

लहान वयात विवाह

जिजामाता यांचे लहान वयात लग्न झाले. वेरूळ गावातील मालोजी भोसले यांचे पुत्र शहाजी भोसले यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला होता. त्यामुळे अगदी कमी वयातच त्यांच्यावर कौटुंबिक जबाबदारी पडली होती.

जिजाऊ आदर्श माता

मराठा साम्राज्याच्या संस्थापक म्हणूनही त्यांचे नाव आग्रहाने घेतले जाते. त्यामुळे त्या महाराष्ट्रात आदर्श माता म्हणून प्रचलित आहेत.

टपाल तिकीटाचे अनावरण

जिजामाता यांचे मराठा साम्राज्यातील कार्याची दखल घेत सरकारकडून 1999 मध्ये त्यांच्या नावाचे टपाल तिकीटही जारी करण्यात आले. तीन रुपयांमध्ये हे टपाल तिकीट उपलब्ध करण्यात आले होते. 

चित्रपटाची निर्मिती

राजमाता जिजाऊ यांचे कार्य पाहता त्यांच्या जीवनावर आधारित 'राजमाता जिजाऊ' हा चित्रपट 2011 मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. 

आठ आपत्ये

जिजामाता यांना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुले होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजे यांच्याजवळ मोठा झाला. तर शिवाजी महाराज यांची संपूर्ण जबाबदारी जिजाऊंनी घेतली होती. 

शिवाजी महाराज यांचा जन्म

19 फेब्रुवारी 1630, फाल्गुन वद्य तृतीया, शके 1551 या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी शिवनेरी येथे जिजाबाई यांना मुलगा झाला. मुलाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले होते. ते आपले शिवाजी महाराज.

1674 मध्ये निधन

जिजामाता यांचे 17 जून 1674 मध्ये पाचाड येथे निधन झाले.

पुस्तके

राजमाता जिजाऊ यांच्याविषयी माहिती देणारी अनेक पुस्तके आहेत. त्यापैकी काही पुस्तकांची नावे :

- जिजाऊंची निष्ठा (काव्यसंग्रह, कवयित्री - मेधा टिळेकर
- जेधे शकावली
- शिवभारत
- जिजाऊ (डॉ प्रतिमा इंगोले )
- गाऊ जिजाऊस आम्ही : इंद्रजीत भालेराव
- अग्निरेखा

चित्रपट

जिजाऊंची भूमिका असणारे अनेक मराठी चित्रपट व मराठी नाटके आहेत. चित्रपट-नाटकांत जिजामाता यांचे पात्र अनेकवेळा असतेच. 'राजमाता जिजाऊ' हा त्यांच्यावरील चित्रपट आहे तर सध्या 'स्वराज्यजननी जिजामाता' ही मालिका सुरु आहे.

News Item ID: 

599-news_story-1578746499

Mobile Device Headline: 

जिजाऊंच्या आयुष्यातील 'या' गोष्टी तुम्हाला माहितीये का?

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Saptarang

Mobile Body: 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांची आज (12 जानेवारी) जयंती आहे. जिजाबाई शहाजी भोसले यांचा जन्म 12 जानेवारी 1598 मध्ये सिंदखेडजवळील देऊळगाव येथे झाला. राजमाता, जिजाबाई किंवा जिजाऊ या नावांनी त्या प्रचलित आहेत. मराठा साम्राज्याच्या संस्थापक म्हणूनही त्यांचे नाव आग्रहाने घेतले जाते. जिजामाता यांच्यावर अत्यंत कमी वयात कौटुंबिक जबाबदारी आली होती. त्यांचा विवाह वेरूळ गावातील मालोजी भोसले यांचे पुत्र शहाजी भोसले यांच्यासोबत झाला होता. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जिजामाता यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनाविषयी काही माहिती आम्ही आपणास देत आहोत. 

सिंदखेड येथे जन्म

म्हाळसाबाई उर्फ गिरीजाबाई यांच्या पोटी जिजामाता यांचा जन्म झाला होता. सिंदखेडजवळील देऊळगाव येथे त्यांचा जन्म झाला होता. यापूर्वी सिंदखेड नावाने ओळखले जाणारे ठिकाण बुलडाणा नावाने आता ओळखले जात आहे.

पोलिस भरतीसंदर्भात मोठा निर्णय; आता मैदानी चाचणीनंतर लगेच... 

जाधव घराण्याच्या कन्या

राजमाता जिजाऊ या जाधव घराण्यातील असून, सिंधखेडचे लखुजीराव जाधव यांच्या कन्या होत्या. जिजाऊ यांच्या आई म्हाळसाबाई या होत्या. 

लहान वयात विवाह

जिजामाता यांचे लहान वयात लग्न झाले. वेरूळ गावातील मालोजी भोसले यांचे पुत्र शहाजी भोसले यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला होता. त्यामुळे अगदी कमी वयातच त्यांच्यावर कौटुंबिक जबाबदारी पडली होती.

जिजाऊ आदर्श माता

मराठा साम्राज्याच्या संस्थापक म्हणूनही त्यांचे नाव आग्रहाने घेतले जाते. त्यामुळे त्या महाराष्ट्रात आदर्श माता म्हणून प्रचलित आहेत.

टपाल तिकीटाचे अनावरण

जिजामाता यांचे मराठा साम्राज्यातील कार्याची दखल घेत सरकारकडून 1999 मध्ये त्यांच्या नावाचे टपाल तिकीटही जारी करण्यात आले. तीन रुपयांमध्ये हे टपाल तिकीट उपलब्ध करण्यात आले होते. 

चित्रपटाची निर्मिती

राजमाता जिजाऊ यांचे कार्य पाहता त्यांच्या जीवनावर आधारित 'राजमाता जिजाऊ' हा चित्रपट 2011 मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. 

आठ आपत्ये

जिजामाता यांना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुले होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजे यांच्याजवळ मोठा झाला. तर शिवाजी महाराज यांची संपूर्ण जबाबदारी जिजाऊंनी घेतली होती. 

शिवाजी महाराज यांचा जन्म

19 फेब्रुवारी 1630, फाल्गुन वद्य तृतीया, शके 1551 या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी शिवनेरी येथे जिजाबाई यांना मुलगा झाला. मुलाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले होते. ते आपले शिवाजी महाराज.

1674 मध्ये निधन

जिजामाता यांचे 17 जून 1674 मध्ये पाचाड येथे निधन झाले.

पुस्तके

राजमाता जिजाऊ यांच्याविषयी माहिती देणारी अनेक पुस्तके आहेत. त्यापैकी काही पुस्तकांची नावे :

- जिजाऊंची निष्ठा (काव्यसंग्रह, कवयित्री - मेधा टिळेकर
- जेधे शकावली
- शिवभारत
- जिजाऊ (डॉ प्रतिमा इंगोले )
- गाऊ जिजाऊस आम्ही : इंद्रजीत भालेराव
- अग्निरेखा

चित्रपट

जिजाऊंची भूमिका असणारे अनेक मराठी चित्रपट व मराठी नाटके आहेत. चित्रपट-नाटकांत जिजामाता यांचे पात्र अनेकवेळा असतेच. 'राजमाता जिजाऊ' हा त्यांच्यावरील चित्रपट आहे तर सध्या 'स्वराज्यजननी जिजामाता' ही मालिका सुरु आहे.

Vertical Image: 

English Headline: 

Information of Jijau on Occasion of her Birth Anniversary

Author Type: 

External Author

टीम ई-सकाळ

शिवाजी महाराज

shivaji maharaj

राजमाता जिजाऊ

rajmata jijau

वन

forest

विषय

topics

पोलिस

लग्न

महाराष्ट्र

maharashtra

चित्रपट

सूर्य

चाड

ऊस

मराठी चित्रपट

नाटक

Search Functional Tags: 

शिवाजी महाराज, Shivaji Maharaj, राजमाता जिजाऊ, Rajmata Jijau, वन, forest, विषय, Topics, पोलिस, लग्न, महाराष्ट्र, Maharashtra, चित्रपट, सूर्य, चाड, ऊस, मराठी चित्रपट, नाटक

Twitter Publish: 

Meta Description: 

Marathi Article about Jijau : जिजामाता यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनाविषयी काही माहिती आम्ही आपणास देत आहोत. 

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

बुलडाणा

महाराष्ट्र

News Story Feeds https://ift.tt/3a3nSw0

जिजाऊंच्या आयुष्यातील 'या' गोष्टी तुम्हाला माहितीये का? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांची आज (12 जानेवारी) जयंती आहे. जिजाबाई शहाजी भोसले यांचा जन्म 12 जानेवारी 1598 मध्ये सिंदखेडजवळील देऊळगाव येथे झाला. राजमाता, जिजाबाई किंवा जिजाऊ या नावांनी त्या प्रचलित आहेत. मराठा साम्राज्याच्या संस्थापक म्हणूनही त्यांचे नाव आग्रहाने घेतले जाते. जिजामाता यांच्यावर अत्यंत कमी वयात कौटुंबिक जबाबदारी आली होती. त्यांचा विवाह वेरूळ गावातील मालोजी भोसले यांचे पुत्र शहाजी भोसले यांच्यासोबत झाला होता.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप जिजामाता यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनाविषयी काही माहिती आम्ही आपणास देत आहोत.  सिंदखेड येथे जन्म म्हाळसाबाई उर्फ गिरीजाबाई यांच्या पोटी जिजामाता यांचा जन्म झाला होता. सिंदखेडजवळील देऊळगाव येथे त्यांचा जन्म झाला होता. यापूर्वी सिंदखेड नावाने ओळखले जाणारे ठिकाण बुलडाणा नावाने आता ओळखले जात आहे. पोलिस भरतीसंदर्भात मोठा निर्णय; आता मैदानी चाचणीनंतर लगेच...  जाधव घराण्याच्या कन्या राजमाता जिजाऊ या जाधव घराण्यातील असून, सिंधखेडचे लखुजीराव जाधव यांच्या कन्या होत्या. जिजाऊ यांच्या आई म्हाळसाबाई या होत्या.  लहान वयात विवाह जिजामाता यांचे लहान वयात लग्न झाले. वेरूळ गावातील मालोजी भोसले यांचे पुत्र शहाजी भोसले यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला होता. त्यामुळे अगदी कमी वयातच त्यांच्यावर कौटुंबिक जबाबदारी पडली होती. जिजाऊ आदर्श माता मराठा साम्राज्याच्या संस्थापक म्हणूनही त्यांचे नाव आग्रहाने घेतले जाते. त्यामुळे त्या महाराष्ट्रात आदर्श माता म्हणून प्रचलित आहेत. टपाल तिकीटाचे अनावरण जिजामाता यांचे मराठा साम्राज्यातील कार्याची दखल घेत सरकारकडून 1999 मध्ये त्यांच्या नावाचे टपाल तिकीटही जारी करण्यात आले. तीन रुपयांमध्ये हे टपाल तिकीट उपलब्ध करण्यात आले होते.  चित्रपटाची निर्मिती राजमाता जिजाऊ यांचे कार्य पाहता त्यांच्या जीवनावर आधारित 'राजमाता जिजाऊ' हा चित्रपट 2011 मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता.  आठ आपत्ये जिजामाता यांना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुले होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजे यांच्याजवळ मोठा झाला. तर शिवाजी महाराज यांची संपूर्ण जबाबदारी जिजाऊंनी घेतली होती.  शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630, फाल्गुन वद्य तृतीया, शके 1551 या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी शिवनेरी येथे जिजाबाई यांना मुलगा झाला. मुलाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले होते. ते आपले शिवाजी महाराज. 1674 मध्ये निधन जिजामाता यांचे 17 जून 1674 मध्ये पाचाड येथे निधन झाले. पुस्तके राजमाता जिजाऊ यांच्याविषयी माहिती देणारी अनेक पुस्तके आहेत. त्यापैकी काही पुस्तकांची नावे : - जिजाऊंची निष्ठा (काव्यसंग्रह, कवयित्री - मेधा टिळेकर - जेधे शकावली - शिवभारत - जिजाऊ (डॉ प्रतिमा इंगोले ) - गाऊ जिजाऊस आम्ही : इंद्रजीत भालेराव - अग्निरेखा चित्रपट जिजाऊंची भूमिका असणारे अनेक मराठी चित्रपट व मराठी नाटके आहेत. चित्रपट-नाटकांत जिजामाता यांचे पात्र अनेकवेळा असतेच. 'राजमाता जिजाऊ' हा त्यांच्यावरील चित्रपट आहे तर सध्या 'स्वराज्यजननी जिजामाता' ही मालिका सुरु आहे. News Item ID:  599-news_story-1578746499 Mobile Device Headline:  जिजाऊंच्या आयुष्यातील 'या' गोष्टी तुम्हाला माहितीये का? Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांची आज (12 जानेवारी) जयंती आहे. जिजाबाई शहाजी भोसले यांचा जन्म 12 जानेवारी 1598 मध्ये सिंदखेडजवळील देऊळगाव येथे झाला. राजमाता, जिजाबाई किंवा जिजाऊ या नावांनी त्या प्रचलित आहेत. मराठा साम्राज्याच्या संस्थापक म्हणूनही त्यांचे नाव आग्रहाने घेतले जाते. जिजामाता यांच्यावर अत्यंत कमी वयात कौटुंबिक जबाबदारी आली होती. त्यांचा विवाह वेरूळ गावातील मालोजी भोसले यांचे पुत्र शहाजी भोसले यांच्यासोबत झाला होता.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप जिजामाता यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनाविषयी काही माहिती आम्ही आपणास देत आहोत.  सिंदखेड येथे जन्म म्हाळसाबाई उर्फ गिरीजाबाई यांच्या पोटी जिजामाता यांचा जन्म झाला होता. सिंदखेडजवळील देऊळगाव येथे त्यांचा जन्म झाला होता. यापूर्वी सिंदखेड नावाने ओळखले जाणारे ठिकाण बुलडाणा नावाने आता ओळखले जात आहे. पोलिस भरतीसंदर्भात मोठा निर्णय; आता मैदानी चाचणीनंतर लगेच...  जाधव घराण्याच्या कन्या राजमाता जिजाऊ या जाधव घराण्यातील असून, सिंधखेडचे लखुजीराव जाधव यांच्या कन्या होत्या. जिजाऊ यांच्या आई म्हाळसाबाई या होत्या.  लहान वयात विवाह जिजामाता यांचे लहान वयात लग्न झाले. वेरूळ गावातील मालोजी भोसले यांचे पुत्र शहाजी भोसले यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला होता. त्यामुळे अगदी कमी वयातच त्यांच्यावर कौटुंबिक जबाबदारी पडली होती. जिजाऊ आदर्श माता मराठा साम्राज्याच्या संस्थापक म्हणूनही त्यांचे नाव आग्रहाने घेतले जाते. त्यामुळे त्या महाराष्ट्रात आदर्श माता म्हणून प्रचलित आहेत. टपाल तिकीटाचे अनावरण जिजामाता यांचे मराठा साम्राज्यातील कार्याची दखल घेत सरकारकडून 1999 मध्ये त्यांच्या नावाचे टपाल तिकीटही जारी करण्यात आले. तीन रुपयांमध्ये हे टपाल तिकीट उपलब्ध करण्यात आले होते.  चित्रपटाची निर्मिती राजमाता जिजाऊ यांचे कार्य पाहता त्यांच्या जीवनावर आधारित 'राजमाता जिजाऊ' हा चित्रपट 2011 मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता.  आठ आपत्ये जिजामाता यांना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुले होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजे यांच्याजवळ मोठा झाला. तर शिवाजी महाराज यांची संपूर्ण जबाबदारी जिजाऊंनी घेतली होती.  शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630, फाल्गुन वद्य तृतीया, शके 1551 या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी शिवनेरी येथे जिजाबाई यांना मुलगा झाला. मुलाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले होते. ते आपले शिवाजी महाराज. 1674 मध्ये निधन जिजामाता यांचे 17 जून 1674 मध्ये पाचाड येथे निधन झाले. पुस्तके राजमाता जिजाऊ यांच्याविषयी माहिती देणारी अनेक पुस्तके आहेत. त्यापैकी काही पुस्तकांची नावे : - जिजाऊंची निष्ठा (काव्यसंग्रह, कवयित्री - मेधा टिळेकर - जेधे शकावली - शिवभारत - जिजाऊ (डॉ प्रतिमा इंगोले ) - गाऊ जिजाऊस आम्ही : इंद्रजीत भालेराव - अग्निरेखा चित्रपट जिजाऊंची भूमिका असणारे अनेक मराठी चित्रपट व मराठी नाटके आहेत. चित्रपट-नाटकांत जिजामाता यांचे पात्र अनेकवेळा असतेच. 'राजमाता जिजाऊ' हा त्यांच्यावरील चित्रपट आहे तर सध्या 'स्वराज्यजननी जिजामाता' ही मालिका सुरु आहे. Vertical Image:  English Headline:  Information of Jijau on Occasion of her Birth Anniversary Author Type:  External Author टीम ई-सकाळ शिवाजी महाराज shivaji maharaj राजमाता जिजाऊ rajmata jijau वन forest विषय topics पोलिस लग्न महाराष्ट्र maharashtra चित्रपट सूर्य चाड ऊस मराठी चित्रपट नाटक Search Functional Tags:  शिवाजी महाराज, Shivaji Maharaj, राजमाता जिजाऊ, Rajmata Jijau, वन, forest, विषय, Topics, पोलिस, लग्न, महाराष्ट्र, Maharashtra, चित्रपट, सूर्य, चाड, ऊस, मराठी चित्रपट, नाटक Twitter Publish:  Meta Description:  Marathi Article about Jijau : जिजामाता यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनाविषयी काही माहिती आम्ही आपणास देत आहोत.  Send as Notification:  Topic Tags:  पुणे बुलडाणा महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/3a3nSw0

January 11, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2FHFcsq
Read More
'जेएनयू'त आंदोलनाची धग; महाराष्ट्रात कॅम्पसमध्ये काय चाललंय?

मुंबई -विरोध आणि मैत्रीही 
नागरिकत्व कायदा, जेएनयू- जामिया इथल्या घटनांवरून मुंबईत निघालेल्या मोर्चांमध्ये मुंबई विद्यापीठ, आयआयटी मुंबई, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (टीआयएसएस- टीस) संस्थांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होताहेत. या घटनांचं समर्थन आणि विरोध काही विद्यार्थी करत असल्याने कॅम्पसमधील वातावरण तापलेलं असलं, तरी आयआयटी आणि मुंबई विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थी हल्ल्याच्याच चर्चा सुरू आहेत. जेएनयूमधील हल्ल्याचा बहुतांश विद्यार्थी निषेध नोंदवताहेत. या घटनांमुळे आयआयटी कॅम्पसमध्ये लोकशाही आणि देशप्रेमी अशी चर्चा आहे. विचारांमध्ये मतभेद असले तरी सर्वांनी मैत्री कायम राखली आहे, असं केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पीएच.डी. करणारा संदीप सावरकर सांगतो. चर्चा तापलेली असली, तरी विरोधी विचारांच्या मित्रापासून दुरावलेलो नाही, असं एमएसडब्ल्यू विभागात शिक्षण घेणाऱ्या आणि जेएनयू घटनेविरोधात आंदोलनातील जितेश पाटील याचं म्हणणं आहे. आज "जेएनयू'मधील शुल्कवाढीविरोधात लढणाऱ्यांवर हल्ले होताहेत. असेच हल्ले मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर होऊ नयेत, यासाठी आम्ही एकत्र येतोय, असं अमीर काझी सांगतो. 

आणखी लेख वाचण्यासाठी येथे► क्लिक करा

औरंगाबाद-आंबेडकरी चळवळीत अस्वस्थता 
औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दिल्लीसारखं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होतो आहे. यामध्ये कुलगुरूंवर थेट आक्षेप घेतले जात आहेत. "अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) विद्यापीठात केलेली आंदोलनं विनापरवाना आणि प्रशासनावर दडपशाही करणारी होती. त्याचवेळी आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांवर दडपशाही केली,' असा आरोप रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे मराठवाडा अध्यक्ष सचिन निकम करतात. रत्नदीप कांबळे या विद्यार्थ्याला वसतिगृहात जाऊन मारहाण होते. दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्तचा कार्यक्रम बहुजन क्रांती मोर्चाने रोखल्यानंतर कुलगुरूंच्या दालनात तोडफोड होते. मात्र, कुलगुरूंनी काहीच कारवाई केली नाही, असं निकम यांचं म्हणणं आहे. दिल्लीतील प्रकारात डाव्या संघटनांचेच नेते अडकल्याचं पोलिस तपासात उघड झालं आहे, असा अभाविपचे विद्यार्थी निवडणूक प्रमुख शिवा देखणे यांचा दावा आहे. "विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून आम्ही आंदोलन करतो. विद्यापीठात "सीएए'च्या समर्थनार्थ आंदोलन करत असताना आंबेडकरवाद्यांनी विरोध केला. ही गुंडागर्दीच आहे,' असा प्रतिआरोप देखणे करतात. 

आणखी लेख वाचण्यासाठी येथे► क्लिक करा

पुणे-राजकारण्यांमुळे विपरीत वळण 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य विभागातील उत्कर्षा पाटील म्हणते, की देशभरातील विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नांयकडे दुर्लक्ष सुरू असल्यामुळे आंदोलनाच्या स्वरूपात असंतोष बाहेर येतो. याच विभागातल्या रामदास ढवळे याचं मतही असंच आहे. विद्यापीठांमध्ये फक्त आंदोलनंच होतात, असं भासवून मुख्य प्रश्नावला बगल दिली जात असल्याचा आरोप एम. ए. लाइफलॉंग विभागाचा विद्यार्थी सतीश पवार करतो. हिंदी विभागाचा विद्यार्थी दयानंद शिंदे याला वाटतं, की राजकीय पक्षाचे पदाधिकारी विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण देत आहेत. पत्रकारितेचा विद्यार्थी विष्णू नाझरकर सुचवतो, की सरकारने विद्यार्थ्यांशी संवाद साधला पाहिजे. एफटीआयआयमधील एडिटिंग विभागातील राज मुजुमदार, एडिटिंग विभागाची सुमंत्रिता घोष यांच्या मते, चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी आणि विद्यापीठातल्या प्रश्नांसाठी विद्यार्थी आंदोलनं करताहेत. आर्ट अँड प्रॉडक्शान विभागाचा राजू कुमार सांगतो, "नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या माध्यमातून जातिवाद केला जात आहे; परंतु, फूटनीती विद्यार्थी कधीच मान्य करणार नाहीत.' 

आणखी लेख वाचण्यासाठी येथे► क्लिक करा

कोल्हापूर-धोरणं परिणाम करणारी 
केंद्र सरकारची धोरणं गरिबांना शिक्षणापासून वंचित ठेवणारी आहेत. राजकारणाचा परिणाम विद्यार्थ्यांवरही होतोय, असं ऑल इंडिया यूथ फेडरेशनचे गिरीश फोंडे यांचं मत आहे. "शेतीमालाच्या भावापासून अनेक प्रश्नव असताना त्यापासून विचलित करण्यासाठी नागरिकत्व सुधारणा, नागरिकत्व नोंद यांसारखे विषय पुढे आणले जाताहेत. मुळात हे कायदे समाजात द्वेष पसरवणारे आहेत, ते रद्द झालेच पाहिजेत,' अशी त्यांची मागणी आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यापासून, नोंदणी करण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न फसल्यामुळे जेएनयूमध्ये गुंडांनी हिंसा केली आणि या प्रकरणात "अभाविप'ला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, असा अभाविपचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रतीक सौदागर पाटील यांचा दावा आहे. "सीएए' कायद्याविरोधात वातावरण निर्माण करण्याची चाल फसल्यामुळे, हिंसक कृत्याद्वारे लोकांचे लक्ष वेधून घ्यायचे, गैरसमज पसरवून देशातील वातावरण गढूळ करायचे हा डाव्यांच्या कार्यपद्धतीचा भाग आहे, असं ते म्हणतात.

JNU जेएनयू National Youth Day युवा दिन

News Item ID: 

599-news_story-1578766023

Mobile Device Headline: 

'जेएनयू'त आंदोलनाची धग; महाराष्ट्रात कॅम्पसमध्ये काय चाललंय?

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Saptarang

Mobile Body: 

मुंबई -विरोध आणि मैत्रीही 
नागरिकत्व कायदा, जेएनयू- जामिया इथल्या घटनांवरून मुंबईत निघालेल्या मोर्चांमध्ये मुंबई विद्यापीठ, आयआयटी मुंबई, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (टीआयएसएस- टीस) संस्थांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होताहेत. या घटनांचं समर्थन आणि विरोध काही विद्यार्थी करत असल्याने कॅम्पसमधील वातावरण तापलेलं असलं, तरी आयआयटी आणि मुंबई विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थी हल्ल्याच्याच चर्चा सुरू आहेत. जेएनयूमधील हल्ल्याचा बहुतांश विद्यार्थी निषेध नोंदवताहेत. या घटनांमुळे आयआयटी कॅम्पसमध्ये लोकशाही आणि देशप्रेमी अशी चर्चा आहे. विचारांमध्ये मतभेद असले तरी सर्वांनी मैत्री कायम राखली आहे, असं केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पीएच.डी. करणारा संदीप सावरकर सांगतो. चर्चा तापलेली असली, तरी विरोधी विचारांच्या मित्रापासून दुरावलेलो नाही, असं एमएसडब्ल्यू विभागात शिक्षण घेणाऱ्या आणि जेएनयू घटनेविरोधात आंदोलनातील जितेश पाटील याचं म्हणणं आहे. आज "जेएनयू'मधील शुल्कवाढीविरोधात लढणाऱ्यांवर हल्ले होताहेत. असेच हल्ले मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर होऊ नयेत, यासाठी आम्ही एकत्र येतोय, असं अमीर काझी सांगतो. 

आणखी लेख वाचण्यासाठी येथे► क्लिक करा

औरंगाबाद-आंबेडकरी चळवळीत अस्वस्थता 
औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दिल्लीसारखं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होतो आहे. यामध्ये कुलगुरूंवर थेट आक्षेप घेतले जात आहेत. "अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) विद्यापीठात केलेली आंदोलनं विनापरवाना आणि प्रशासनावर दडपशाही करणारी होती. त्याचवेळी आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांवर दडपशाही केली,' असा आरोप रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे मराठवाडा अध्यक्ष सचिन निकम करतात. रत्नदीप कांबळे या विद्यार्थ्याला वसतिगृहात जाऊन मारहाण होते. दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्तचा कार्यक्रम बहुजन क्रांती मोर्चाने रोखल्यानंतर कुलगुरूंच्या दालनात तोडफोड होते. मात्र, कुलगुरूंनी काहीच कारवाई केली नाही, असं निकम यांचं म्हणणं आहे. दिल्लीतील प्रकारात डाव्या संघटनांचेच नेते अडकल्याचं पोलिस तपासात उघड झालं आहे, असा अभाविपचे विद्यार्थी निवडणूक प्रमुख शिवा देखणे यांचा दावा आहे. "विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून आम्ही आंदोलन करतो. विद्यापीठात "सीएए'च्या समर्थनार्थ आंदोलन करत असताना आंबेडकरवाद्यांनी विरोध केला. ही गुंडागर्दीच आहे,' असा प्रतिआरोप देखणे करतात. 

आणखी लेख वाचण्यासाठी येथे► क्लिक करा

पुणे-राजकारण्यांमुळे विपरीत वळण 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य विभागातील उत्कर्षा पाटील म्हणते, की देशभरातील विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नांयकडे दुर्लक्ष सुरू असल्यामुळे आंदोलनाच्या स्वरूपात असंतोष बाहेर येतो. याच विभागातल्या रामदास ढवळे याचं मतही असंच आहे. विद्यापीठांमध्ये फक्त आंदोलनंच होतात, असं भासवून मुख्य प्रश्नावला बगल दिली जात असल्याचा आरोप एम. ए. लाइफलॉंग विभागाचा विद्यार्थी सतीश पवार करतो. हिंदी विभागाचा विद्यार्थी दयानंद शिंदे याला वाटतं, की राजकीय पक्षाचे पदाधिकारी विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण देत आहेत. पत्रकारितेचा विद्यार्थी विष्णू नाझरकर सुचवतो, की सरकारने विद्यार्थ्यांशी संवाद साधला पाहिजे. एफटीआयआयमधील एडिटिंग विभागातील राज मुजुमदार, एडिटिंग विभागाची सुमंत्रिता घोष यांच्या मते, चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी आणि विद्यापीठातल्या प्रश्नांसाठी विद्यार्थी आंदोलनं करताहेत. आर्ट अँड प्रॉडक्शान विभागाचा राजू कुमार सांगतो, "नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या माध्यमातून जातिवाद केला जात आहे; परंतु, फूटनीती विद्यार्थी कधीच मान्य करणार नाहीत.' 

आणखी लेख वाचण्यासाठी येथे► क्लिक करा

कोल्हापूर-धोरणं परिणाम करणारी 
केंद्र सरकारची धोरणं गरिबांना शिक्षणापासून वंचित ठेवणारी आहेत. राजकारणाचा परिणाम विद्यार्थ्यांवरही होतोय, असं ऑल इंडिया यूथ फेडरेशनचे गिरीश फोंडे यांचं मत आहे. "शेतीमालाच्या भावापासून अनेक प्रश्नव असताना त्यापासून विचलित करण्यासाठी नागरिकत्व सुधारणा, नागरिकत्व नोंद यांसारखे विषय पुढे आणले जाताहेत. मुळात हे कायदे समाजात द्वेष पसरवणारे आहेत, ते रद्द झालेच पाहिजेत,' अशी त्यांची मागणी आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यापासून, नोंदणी करण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न फसल्यामुळे जेएनयूमध्ये गुंडांनी हिंसा केली आणि या प्रकरणात "अभाविप'ला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, असा अभाविपचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रतीक सौदागर पाटील यांचा दावा आहे. "सीएए' कायद्याविरोधात वातावरण निर्माण करण्याची चाल फसल्यामुळे, हिंसक कृत्याद्वारे लोकांचे लक्ष वेधून घ्यायचे, गैरसमज पसरवून देशातील वातावरण गढूळ करायचे हा डाव्यांच्या कार्यपद्धतीचा भाग आहे, असं ते म्हणतात.

JNU जेएनयू National Youth Day युवा दिन

Vertical Image: 

English Headline: 

Maharashtra college university campus and political situation

Author Type: 

External Author

टीम ई-सकाळ

जेएनयू

मुंबई विद्यापीठ

मुंबई

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स

पुणे

दिल्ली

विभाग

sections

शिक्षण

education

आंदोलन

agitation

औरंगाबाद

aurangabad

बाबा

baba

भारत

प्रशासन

administrations

सचिन निकम

तोडफोड

संघटना

unions

पोलिस

निवडणूक

राजकारण

politics

सावित्रीबाई फुले

हिंदी

hindi

कोल्हापूर

पूर

floods

शेती

farming

विषय

topics

Search Functional Tags: 

जेएनयू, मुंबई विद्यापीठ, मुंबई, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, पुणे, दिल्ली, विभाग, Sections, शिक्षण, Education, आंदोलन, agitation, औरंगाबाद, Aurangabad, बाबा, Baba, भारत, प्रशासन, Administrations, सचिन निकम, तोडफोड, संघटना, Unions, पोलिस, निवडणूक, राजकारण, Politics, सावित्रीबाई फुले, हिंदी, Hindi, कोल्हापूर, पूर, Floods, शेती, farming, विषय, Topics

Twitter Publish: 

Meta Keyword: 

maharashtra college university campus and political situation

Meta Description: 

maharashtra college university campus and political situation परस्परविरोधी विचार एकत्र घेऊन चालण्याची महाराष्ट्राच्या कॅम्पसची परंपरा आहे; मात्र जामिया, जेएनयूमधील घटनांचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले. कॅम्पसमध्ये नक्की काय चाललंय, याचा धावता आढावा "सकाळ'च्या प्रतिनिधींनी घेतला. 

Send as Notification: 

Topic Tags: 

महाराष्ट्र

मुंबई

औरंगाबाद

पुणे

जेएनयु

युवा दिन

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

'जेएनयू'त आंदोलनाची धग; महाराष्ट्रात कॅम्पसमध्ये काय चाललंय? मुंबई -विरोध आणि मैत्रीही  नागरिकत्व कायदा, जेएनयू- जामिया इथल्या घटनांवरून मुंबईत निघालेल्या मोर्चांमध्ये मुंबई विद्यापीठ, आयआयटी मुंबई, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (टीआयएसएस- टीस) संस्थांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होताहेत. या घटनांचं समर्थन आणि विरोध काही विद्यार्थी करत असल्याने कॅम्पसमधील वातावरण तापलेलं असलं, तरी आयआयटी आणि मुंबई विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थी हल्ल्याच्याच चर्चा सुरू आहेत. जेएनयूमधील हल्ल्याचा बहुतांश विद्यार्थी निषेध नोंदवताहेत. या घटनांमुळे आयआयटी कॅम्पसमध्ये लोकशाही आणि देशप्रेमी अशी चर्चा आहे. विचारांमध्ये मतभेद असले तरी सर्वांनी मैत्री कायम राखली आहे, असं केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पीएच.डी. करणारा संदीप सावरकर सांगतो. चर्चा तापलेली असली, तरी विरोधी विचारांच्या मित्रापासून दुरावलेलो नाही, असं एमएसडब्ल्यू विभागात शिक्षण घेणाऱ्या आणि जेएनयू घटनेविरोधात आंदोलनातील जितेश पाटील याचं म्हणणं आहे. आज "जेएनयू'मधील शुल्कवाढीविरोधात लढणाऱ्यांवर हल्ले होताहेत. असेच हल्ले मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर होऊ नयेत, यासाठी आम्ही एकत्र येतोय, असं अमीर काझी सांगतो.  आणखी लेख वाचण्यासाठी येथे► क्लिक करा औरंगाबाद-आंबेडकरी चळवळीत अस्वस्थता  औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दिल्लीसारखं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होतो आहे. यामध्ये कुलगुरूंवर थेट आक्षेप घेतले जात आहेत. "अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) विद्यापीठात केलेली आंदोलनं विनापरवाना आणि प्रशासनावर दडपशाही करणारी होती. त्याचवेळी आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांवर दडपशाही केली,' असा आरोप रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे मराठवाडा अध्यक्ष सचिन निकम करतात. रत्नदीप कांबळे या विद्यार्थ्याला वसतिगृहात जाऊन मारहाण होते. दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्तचा कार्यक्रम बहुजन क्रांती मोर्चाने रोखल्यानंतर कुलगुरूंच्या दालनात तोडफोड होते. मात्र, कुलगुरूंनी काहीच कारवाई केली नाही, असं निकम यांचं म्हणणं आहे. दिल्लीतील प्रकारात डाव्या संघटनांचेच नेते अडकल्याचं पोलिस तपासात उघड झालं आहे, असा अभाविपचे विद्यार्थी निवडणूक प्रमुख शिवा देखणे यांचा दावा आहे. "विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून आम्ही आंदोलन करतो. विद्यापीठात "सीएए'च्या समर्थनार्थ आंदोलन करत असताना आंबेडकरवाद्यांनी विरोध केला. ही गुंडागर्दीच आहे,' असा प्रतिआरोप देखणे करतात.  आणखी लेख वाचण्यासाठी येथे► क्लिक करा पुणे-राजकारण्यांमुळे विपरीत वळण  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य विभागातील उत्कर्षा पाटील म्हणते, की देशभरातील विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नांयकडे दुर्लक्ष सुरू असल्यामुळे आंदोलनाच्या स्वरूपात असंतोष बाहेर येतो. याच विभागातल्या रामदास ढवळे याचं मतही असंच आहे. विद्यापीठांमध्ये फक्त आंदोलनंच होतात, असं भासवून मुख्य प्रश्नावला बगल दिली जात असल्याचा आरोप एम. ए. लाइफलॉंग विभागाचा विद्यार्थी सतीश पवार करतो. हिंदी विभागाचा विद्यार्थी दयानंद शिंदे याला वाटतं, की राजकीय पक्षाचे पदाधिकारी विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण देत आहेत. पत्रकारितेचा विद्यार्थी विष्णू नाझरकर सुचवतो, की सरकारने विद्यार्थ्यांशी संवाद साधला पाहिजे. एफटीआयआयमधील एडिटिंग विभागातील राज मुजुमदार, एडिटिंग विभागाची सुमंत्रिता घोष यांच्या मते, चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी आणि विद्यापीठातल्या प्रश्नांसाठी विद्यार्थी आंदोलनं करताहेत. आर्ट अँड प्रॉडक्शान विभागाचा राजू कुमार सांगतो, "नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या माध्यमातून जातिवाद केला जात आहे; परंतु, फूटनीती विद्यार्थी कधीच मान्य करणार नाहीत.'  आणखी लेख वाचण्यासाठी येथे► क्लिक करा कोल्हापूर-धोरणं परिणाम करणारी  केंद्र सरकारची धोरणं गरिबांना शिक्षणापासून वंचित ठेवणारी आहेत. राजकारणाचा परिणाम विद्यार्थ्यांवरही होतोय, असं ऑल इंडिया यूथ फेडरेशनचे गिरीश फोंडे यांचं मत आहे. "शेतीमालाच्या भावापासून अनेक प्रश्नव असताना त्यापासून विचलित करण्यासाठी नागरिकत्व सुधारणा, नागरिकत्व नोंद यांसारखे विषय पुढे आणले जाताहेत. मुळात हे कायदे समाजात द्वेष पसरवणारे आहेत, ते रद्द झालेच पाहिजेत,' अशी त्यांची मागणी आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यापासून, नोंदणी करण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न फसल्यामुळे जेएनयूमध्ये गुंडांनी हिंसा केली आणि या प्रकरणात "अभाविप'ला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, असा अभाविपचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रतीक सौदागर पाटील यांचा दावा आहे. "सीएए' कायद्याविरोधात वातावरण निर्माण करण्याची चाल फसल्यामुळे, हिंसक कृत्याद्वारे लोकांचे लक्ष वेधून घ्यायचे, गैरसमज पसरवून देशातील वातावरण गढूळ करायचे हा डाव्यांच्या कार्यपद्धतीचा भाग आहे, असं ते म्हणतात. JNU जेएनयू National Youth Day युवा दिन News Item ID:  599-news_story-1578766023 Mobile Device Headline:  'जेएनयू'त आंदोलनाची धग; महाराष्ट्रात कॅम्पसमध्ये काय चाललंय? Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  मुंबई -विरोध आणि मैत्रीही  नागरिकत्व कायदा, जेएनयू- जामिया इथल्या घटनांवरून मुंबईत निघालेल्या मोर्चांमध्ये मुंबई विद्यापीठ, आयआयटी मुंबई, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (टीआयएसएस- टीस) संस्थांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होताहेत. या घटनांचं समर्थन आणि विरोध काही विद्यार्थी करत असल्याने कॅम्पसमधील वातावरण तापलेलं असलं, तरी आयआयटी आणि मुंबई विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थी हल्ल्याच्याच चर्चा सुरू आहेत. जेएनयूमधील हल्ल्याचा बहुतांश विद्यार्थी निषेध नोंदवताहेत. या घटनांमुळे आयआयटी कॅम्पसमध्ये लोकशाही आणि देशप्रेमी अशी चर्चा आहे. विचारांमध्ये मतभेद असले तरी सर्वांनी मैत्री कायम राखली आहे, असं केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पीएच.डी. करणारा संदीप सावरकर सांगतो. चर्चा तापलेली असली, तरी विरोधी विचारांच्या मित्रापासून दुरावलेलो नाही, असं एमएसडब्ल्यू विभागात शिक्षण घेणाऱ्या आणि जेएनयू घटनेविरोधात आंदोलनातील जितेश पाटील याचं म्हणणं आहे. आज "जेएनयू'मधील शुल्कवाढीविरोधात लढणाऱ्यांवर हल्ले होताहेत. असेच हल्ले मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर होऊ नयेत, यासाठी आम्ही एकत्र येतोय, असं अमीर काझी सांगतो.  आणखी लेख वाचण्यासाठी येथे► क्लिक करा औरंगाबाद-आंबेडकरी चळवळीत अस्वस्थता  औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दिल्लीसारखं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होतो आहे. यामध्ये कुलगुरूंवर थेट आक्षेप घेतले जात आहेत. "अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) विद्यापीठात केलेली आंदोलनं विनापरवाना आणि प्रशासनावर दडपशाही करणारी होती. त्याचवेळी आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांवर दडपशाही केली,' असा आरोप रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे मराठवाडा अध्यक्ष सचिन निकम करतात. रत्नदीप कांबळे या विद्यार्थ्याला वसतिगृहात जाऊन मारहाण होते. दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्तचा कार्यक्रम बहुजन क्रांती मोर्चाने रोखल्यानंतर कुलगुरूंच्या दालनात तोडफोड होते. मात्र, कुलगुरूंनी काहीच कारवाई केली नाही, असं निकम यांचं म्हणणं आहे. दिल्लीतील प्रकारात डाव्या संघटनांचेच नेते अडकल्याचं पोलिस तपासात उघड झालं आहे, असा अभाविपचे विद्यार्थी निवडणूक प्रमुख शिवा देखणे यांचा दावा आहे. "विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून आम्ही आंदोलन करतो. विद्यापीठात "सीएए'च्या समर्थनार्थ आंदोलन करत असताना आंबेडकरवाद्यांनी विरोध केला. ही गुंडागर्दीच आहे,' असा प्रतिआरोप देखणे करतात.  आणखी लेख वाचण्यासाठी येथे► क्लिक करा पुणे-राजकारण्यांमुळे विपरीत वळण  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य विभागातील उत्कर्षा पाटील म्हणते, की देशभरातील विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नांयकडे दुर्लक्ष सुरू असल्यामुळे आंदोलनाच्या स्वरूपात असंतोष बाहेर येतो. याच विभागातल्या रामदास ढवळे याचं मतही असंच आहे. विद्यापीठांमध्ये फक्त आंदोलनंच होतात, असं भासवून मुख्य प्रश्नावला बगल दिली जात असल्याचा आरोप एम. ए. लाइफलॉंग विभागाचा विद्यार्थी सतीश पवार करतो. हिंदी विभागाचा विद्यार्थी दयानंद शिंदे याला वाटतं, की राजकीय पक्षाचे पदाधिकारी विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण देत आहेत. पत्रकारितेचा विद्यार्थी विष्णू नाझरकर सुचवतो, की सरकारने विद्यार्थ्यांशी संवाद साधला पाहिजे. एफटीआयआयमधील एडिटिंग विभागातील राज मुजुमदार, एडिटिंग विभागाची सुमंत्रिता घोष यांच्या मते, चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी आणि विद्यापीठातल्या प्रश्नांसाठी विद्यार्थी आंदोलनं करताहेत. आर्ट अँड प्रॉडक्शान विभागाचा राजू कुमार सांगतो, "नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या माध्यमातून जातिवाद केला जात आहे; परंतु, फूटनीती विद्यार्थी कधीच मान्य करणार नाहीत.'  आणखी लेख वाचण्यासाठी येथे► क्लिक करा कोल्हापूर-धोरणं परिणाम करणारी  केंद्र सरकारची धोरणं गरिबांना शिक्षणापासून वंचित ठेवणारी आहेत. राजकारणाचा परिणाम विद्यार्थ्यांवरही होतोय, असं ऑल इंडिया यूथ फेडरेशनचे गिरीश फोंडे यांचं मत आहे. "शेतीमालाच्या भावापासून अनेक प्रश्नव असताना त्यापासून विचलित करण्यासाठी नागरिकत्व सुधारणा, नागरिकत्व नोंद यांसारखे विषय पुढे आणले जाताहेत. मुळात हे कायदे समाजात द्वेष पसरवणारे आहेत, ते रद्द झालेच पाहिजेत,' अशी त्यांची मागणी आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यापासून, नोंदणी करण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न फसल्यामुळे जेएनयूमध्ये गुंडांनी हिंसा केली आणि या प्रकरणात "अभाविप'ला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, असा अभाविपचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रतीक सौदागर पाटील यांचा दावा आहे. "सीएए' कायद्याविरोधात वातावरण निर्माण करण्याची चाल फसल्यामुळे, हिंसक कृत्याद्वारे लोकांचे लक्ष वेधून घ्यायचे, गैरसमज पसरवून देशातील वातावरण गढूळ करायचे हा डाव्यांच्या कार्यपद्धतीचा भाग आहे, असं ते म्हणतात. JNU जेएनयू National Youth Day युवा दिन Vertical Image:  English Headline:  Maharashtra college university campus and political situation Author Type:  External Author टीम ई-सकाळ जेएनयू मुंबई विद्यापीठ मुंबई सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स पुणे दिल्ली विभाग sections शिक्षण education आंदोलन agitation औरंगाबाद aurangabad बाबा baba भारत प्रशासन administrations सचिन निकम तोडफोड संघटना unions पोलिस निवडणूक राजकारण politics सावित्रीबाई फुले हिंदी hindi कोल्हापूर पूर floods शेती farming विषय topics Search Functional Tags:  जेएनयू, मुंबई विद्यापीठ, मुंबई, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, पुणे, दिल्ली, विभाग, Sections, शिक्षण, Education, आंदोलन, agitation, औरंगाबाद, Aurangabad, बाबा, Baba, भारत, प्रशासन, Administrations, सचिन निकम, तोडफोड, संघटना, Unions, पोलिस, निवडणूक, राजकारण, Politics, सावित्रीबाई फुले, हिंदी, Hindi, कोल्हापूर, पूर, Floods, शेती, farming, विषय, Topics Twitter Publish:  Meta Keyword:  maharashtra college university campus and political situation Meta Description:  maharashtra college university campus and political situation परस्परविरोधी विचार एकत्र घेऊन चालण्याची महाराष्ट्राच्या कॅम्पसची परंपरा आहे; मात्र जामिया, जेएनयूमधील घटनांचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले. कॅम्पसमध्ये नक्की काय चाललंय, याचा धावता आढावा "सकाळ'च्या प्रतिनिधींनी घेतला.  Send as Notification:  Topic Tags:  महाराष्ट्र मुंबई औरंगाबाद पुणे जेएनयु युवा दिन News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 11, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2R1JW16
Read More
भारताव्यतिरिक्त 'या' देशातही आहे विवेकानंदांच्या नावाने रस्ता

स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda) : आज १२ जानेवारी स्वामी विवेकानंद यांची जयंती. तरुणपणी ते रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य झाले. विवेकानंदानी रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोहचवण्यासाठी रामकृष्ण मिशन सुरू केले. विवेकानंदांच्या विचारांना माननारे युवक ज्याप्रमाणे आपल्या देशात आहेत, त्याप्रमाणे परदेशातही त्यांना माननारे अनेक युवक आहेत. भारताप्रमाणे परदेशातही रस्त्यांना आणि चौकाला त्यांचे नाव दिलेले पाहायला मिळते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

म्हणून अमेरिकेतील रस्त्याला विवेकानंदांचे नाव
अमेरिकेतील शिकागो शहरात एका रस्त्याला स्वामी विवेकानंदांचे नाव दिलेले आहे. ११ सप्टेंबर १८९३ रोजी अमेरिकेतील शिकागो शहरातील शिकागो-आर्ट इन्स्टिट्यूट येथे सर्वधर्मीय परिषद भरली होती. त्या सभेला विवेकानंद गेले होते. तेथे त्यांनी अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो अशी भाषणास सुरुवात केली आणि सभेसाठी जमलेल्या सात हजार लोकाची मने जिंकली.

"जिने जगाला सहिष्णुता आणि वैश्विकतेचा स्वीकार करण्याची शिकवण दिली आहे, अशा सर्वात प्राचीन असणाऱ्या संन्याशांच्या वैदिक परंपरेच्या वतीने, मी जगातील नवनिर्मित राष्ट्रांचे स्वागत करतो" या शब्दात त्यांनी आपले व्याख्यान चालू केले. जगातील सर्व धर्मांचे सारतत्त्व एकच आहे असे त्यांनी या व्याख्यानात सांगितले. त्यांनी फार सुंदर वक्तृत्व करून अमेरिकन नागरिकांची मने जिंकली. यानंतर त्यांच्या सन्मानार्थ शिकागो येथिल रस्त्याला स्वामी विवेकानंदा वे (Swami Vivekananda Way) असे नाव देण्यात आले.

News Item ID: 

599-news_story-1578679626

Mobile Device Headline: 

भारताव्यतिरिक्त 'या' देशातही आहे विवेकानंदांच्या नावाने रस्ता

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Desh

Mobile Body: 

स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda) : आज १२ जानेवारी स्वामी विवेकानंद यांची जयंती. तरुणपणी ते रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य झाले. विवेकानंदानी रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोहचवण्यासाठी रामकृष्ण मिशन सुरू केले. विवेकानंदांच्या विचारांना माननारे युवक ज्याप्रमाणे आपल्या देशात आहेत, त्याप्रमाणे परदेशातही त्यांना माननारे अनेक युवक आहेत. भारताप्रमाणे परदेशातही रस्त्यांना आणि चौकाला त्यांचे नाव दिलेले पाहायला मिळते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

म्हणून अमेरिकेतील रस्त्याला विवेकानंदांचे नाव
अमेरिकेतील शिकागो शहरात एका रस्त्याला स्वामी विवेकानंदांचे नाव दिलेले आहे. ११ सप्टेंबर १८९३ रोजी अमेरिकेतील शिकागो शहरातील शिकागो-आर्ट इन्स्टिट्यूट येथे सर्वधर्मीय परिषद भरली होती. त्या सभेला विवेकानंद गेले होते. तेथे त्यांनी अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो अशी भाषणास सुरुवात केली आणि सभेसाठी जमलेल्या सात हजार लोकाची मने जिंकली.

"जिने जगाला सहिष्णुता आणि वैश्विकतेचा स्वीकार करण्याची शिकवण दिली आहे, अशा सर्वात प्राचीन असणाऱ्या संन्याशांच्या वैदिक परंपरेच्या वतीने, मी जगातील नवनिर्मित राष्ट्रांचे स्वागत करतो" या शब्दात त्यांनी आपले व्याख्यान चालू केले. जगातील सर्व धर्मांचे सारतत्त्व एकच आहे असे त्यांनी या व्याख्यानात सांगितले. त्यांनी फार सुंदर वक्तृत्व करून अमेरिकन नागरिकांची मने जिंकली. यानंतर त्यांच्या सन्मानार्थ शिकागो येथिल रस्त्याला स्वामी विवेकानंदा वे (Swami Vivekananda Way) असे नाव देण्यात आले.

Vertical Image: 

English Headline: 

swami vivekananda name of Roads in chicago news in marathi

Author Type: 

External Author

अशोक गव्हाणे

swami vivekananda

भारत

Search Functional Tags: 

swami vivekananda, भारत

Twitter Publish: 

Meta Description: 

swami vivekananda name of Roads in chicago news in marathi : आज १२ जानेवारी स्वामी विवेकानंद यांची जयंती. तरुणपणी ते रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य झाले. विवेकानंदानी रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोहचवण्यासाठी रामकृष्ण मिशन सुरू केले. विवेकानंदांच्या विचारांना माननारे युवक ज्याप्रमाणे आपल्या देशात आहेत, त्याप्रमाणे परदेशातही त्यांना माननारे अनेक युवक आहेत. भारताप्रमाणे परदेशातही रस्त्यांना आणि चौकाला त्यांचे नाव दिलेले पाहायला मिळते.

Send as Notification: 

Topic Tags: 

भारत

News Story Feeds https://ift.tt/35K4ssv

भारताव्यतिरिक्त 'या' देशातही आहे विवेकानंदांच्या नावाने रस्ता स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda) : आज १२ जानेवारी स्वामी विवेकानंद यांची जयंती. तरुणपणी ते रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य झाले. विवेकानंदानी रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोहचवण्यासाठी रामकृष्ण मिशन सुरू केले. विवेकानंदांच्या विचारांना माननारे युवक ज्याप्रमाणे आपल्या देशात आहेत, त्याप्रमाणे परदेशातही त्यांना माननारे अनेक युवक आहेत. भारताप्रमाणे परदेशातही रस्त्यांना आणि चौकाला त्यांचे नाव दिलेले पाहायला मिळते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप म्हणून अमेरिकेतील रस्त्याला विवेकानंदांचे नाव अमेरिकेतील शिकागो शहरात एका रस्त्याला स्वामी विवेकानंदांचे नाव दिलेले आहे. ११ सप्टेंबर १८९३ रोजी अमेरिकेतील शिकागो शहरातील शिकागो-आर्ट इन्स्टिट्यूट येथे सर्वधर्मीय परिषद भरली होती. त्या सभेला विवेकानंद गेले होते. तेथे त्यांनी अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो अशी भाषणास सुरुवात केली आणि सभेसाठी जमलेल्या सात हजार लोकाची मने जिंकली. "जिने जगाला सहिष्णुता आणि वैश्विकतेचा स्वीकार करण्याची शिकवण दिली आहे, अशा सर्वात प्राचीन असणाऱ्या संन्याशांच्या वैदिक परंपरेच्या वतीने, मी जगातील नवनिर्मित राष्ट्रांचे स्वागत करतो" या शब्दात त्यांनी आपले व्याख्यान चालू केले. जगातील सर्व धर्मांचे सारतत्त्व एकच आहे असे त्यांनी या व्याख्यानात सांगितले. त्यांनी फार सुंदर वक्तृत्व करून अमेरिकन नागरिकांची मने जिंकली. यानंतर त्यांच्या सन्मानार्थ शिकागो येथिल रस्त्याला स्वामी विवेकानंदा वे (Swami Vivekananda Way) असे नाव देण्यात आले. News Item ID:  599-news_story-1578679626 Mobile Device Headline:  भारताव्यतिरिक्त 'या' देशातही आहे विवेकानंदांच्या नावाने रस्ता Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda) : आज १२ जानेवारी स्वामी विवेकानंद यांची जयंती. तरुणपणी ते रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य झाले. विवेकानंदानी रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोहचवण्यासाठी रामकृष्ण मिशन सुरू केले. विवेकानंदांच्या विचारांना माननारे युवक ज्याप्रमाणे आपल्या देशात आहेत, त्याप्रमाणे परदेशातही त्यांना माननारे अनेक युवक आहेत. भारताप्रमाणे परदेशातही रस्त्यांना आणि चौकाला त्यांचे नाव दिलेले पाहायला मिळते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप म्हणून अमेरिकेतील रस्त्याला विवेकानंदांचे नाव अमेरिकेतील शिकागो शहरात एका रस्त्याला स्वामी विवेकानंदांचे नाव दिलेले आहे. ११ सप्टेंबर १८९३ रोजी अमेरिकेतील शिकागो शहरातील शिकागो-आर्ट इन्स्टिट्यूट येथे सर्वधर्मीय परिषद भरली होती. त्या सभेला विवेकानंद गेले होते. तेथे त्यांनी अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो अशी भाषणास सुरुवात केली आणि सभेसाठी जमलेल्या सात हजार लोकाची मने जिंकली. "जिने जगाला सहिष्णुता आणि वैश्विकतेचा स्वीकार करण्याची शिकवण दिली आहे, अशा सर्वात प्राचीन असणाऱ्या संन्याशांच्या वैदिक परंपरेच्या वतीने, मी जगातील नवनिर्मित राष्ट्रांचे स्वागत करतो" या शब्दात त्यांनी आपले व्याख्यान चालू केले. जगातील सर्व धर्मांचे सारतत्त्व एकच आहे असे त्यांनी या व्याख्यानात सांगितले. त्यांनी फार सुंदर वक्तृत्व करून अमेरिकन नागरिकांची मने जिंकली. यानंतर त्यांच्या सन्मानार्थ शिकागो येथिल रस्त्याला स्वामी विवेकानंदा वे (Swami Vivekananda Way) असे नाव देण्यात आले. Vertical Image:  English Headline:  swami vivekananda name of Roads in chicago news in marathi Author Type:  External Author अशोक गव्हाणे swami vivekananda भारत Search Functional Tags:  swami vivekananda, भारत Twitter Publish:  Meta Description:  swami vivekananda name of Roads in chicago news in marathi : आज १२ जानेवारी स्वामी विवेकानंद यांची जयंती. तरुणपणी ते रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य झाले. विवेकानंदानी रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोहचवण्यासाठी रामकृष्ण मिशन सुरू केले. विवेकानंदांच्या विचारांना माननारे युवक ज्याप्रमाणे आपल्या देशात आहेत, त्याप्रमाणे परदेशातही त्यांना माननारे अनेक युवक आहेत. भारताप्रमाणे परदेशातही रस्त्यांना आणि चौकाला त्यांचे नाव दिलेले पाहायला मिळते. Send as Notification:  Topic Tags:  भारत News Story Feeds https://ift.tt/35K4ssv

January 11, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2QIlD9I
Read More
पुणे : रेल्वेत विनातिकीट प्रवास करताय? तर हे वाचाच!

पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागात नऊ महिन्यांत तब्बल सव्वा लाख विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून सुमारे 7 कोटी 17 लाख रुपयांचा दंड प्रशासनाने वसूल केला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे-मळवली, पुणे-बारामती, पुणे-मिरज; तसेच मिरज-कोल्हापूर मार्गावर तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. त्यात एकूण 2 लाख 76 हजार प्रकरणांत 14 कोटी 39 लाख दंड वसूल करण्यात आला. जवळच्या मार्गाचे तिकीट काढून लांबच्या अंतरावर प्रवास करणे, साध्या डब्याचे तिकीट काढून आरक्षित बोगीतून प्रवास करणे आदी प्रकरणांचाही त्यात समावेश आहे.

गेल्या वर्षी याच कालावधीत दोन लाख 50 प्रकरणांमध्ये 12 कोटी 20 लाख रुपयांची दंडवसुली झाली होती. त्यात एक लाख 13 हजार विनातिकीट प्रवाशांकडून सुमारे 6 कोटी 24 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील तिकीट तपासणी पथकांनी ही कारवाई केली, अशी माहिती पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली. 

कारवाई करण्यात आलेले मार्ग

पुणे-मळवली 
पुणे-बारामती 
पुणे-मिरज 
मिरज-कोल्हापूर 

एकूण प्रकरणे : 2 लाख 76 
दंड वसूल : 14 कोटी 39 लाख रुपये 

मागील वर्षीची प्रकरणे

एकूण : एक लाख 13 हजार 
दंड वसूल : 6 कोटी 24 लाख रूपये 

फसवणुकीचे प्रकार

- जवळच्या मार्गाचे तिकीट काढून लांबच्या अंतरावर प्रवास करणे. 
- साध्या डब्याचे तिकीट काढून आरक्षित बोगीतून प्रवास करणे 
तिकीट न काढता प्रवास करणे 

News Item ID: 

599-news_story-1578766070

Mobile Device Headline: 

पुणे : रेल्वेत विनातिकीट प्रवास करताय? तर हे वाचाच!

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागात नऊ महिन्यांत तब्बल सव्वा लाख विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून सुमारे 7 कोटी 17 लाख रुपयांचा दंड प्रशासनाने वसूल केला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे-मळवली, पुणे-बारामती, पुणे-मिरज; तसेच मिरज-कोल्हापूर मार्गावर तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. त्यात एकूण 2 लाख 76 हजार प्रकरणांत 14 कोटी 39 लाख दंड वसूल करण्यात आला. जवळच्या मार्गाचे तिकीट काढून लांबच्या अंतरावर प्रवास करणे, साध्या डब्याचे तिकीट काढून आरक्षित बोगीतून प्रवास करणे आदी प्रकरणांचाही त्यात समावेश आहे.

गेल्या वर्षी याच कालावधीत दोन लाख 50 प्रकरणांमध्ये 12 कोटी 20 लाख रुपयांची दंडवसुली झाली होती. त्यात एक लाख 13 हजार विनातिकीट प्रवाशांकडून सुमारे 6 कोटी 24 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील तिकीट तपासणी पथकांनी ही कारवाई केली, अशी माहिती पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली. 

कारवाई करण्यात आलेले मार्ग

पुणे-मळवली 
पुणे-बारामती 
पुणे-मिरज 
मिरज-कोल्हापूर 

एकूण प्रकरणे : 2 लाख 76 
दंड वसूल : 14 कोटी 39 लाख रुपये 

मागील वर्षीची प्रकरणे

एकूण : एक लाख 13 हजार 
दंड वसूल : 6 कोटी 24 लाख रूपये 

फसवणुकीचे प्रकार

- जवळच्या मार्गाचे तिकीट काढून लांबच्या अंतरावर प्रवास करणे. 
- साध्या डब्याचे तिकीट काढून आरक्षित बोगीतून प्रवास करणे 
तिकीट न काढता प्रवास करणे 

Vertical Image: 

English Headline: 

Railway Administration fine to Passengers who not pay for Travel

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पुणे

प्रशासन

administrations

कोल्हापूर

पूर

Search Functional Tags: 

पुणे, प्रशासन, Administrations, कोल्हापूर, पूर

Twitter Publish: 

Meta Description: 

Marathi News about Railway Passengers : रेल्वेच्या सव्वालाख फुकट्या प्रवाशांकडून सात कोटी वसूल 

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

पुणे : रेल्वेत विनातिकीट प्रवास करताय? तर हे वाचाच! पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागात नऊ महिन्यांत तब्बल सव्वा लाख विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून सुमारे 7 कोटी 17 लाख रुपयांचा दंड प्रशासनाने वसूल केला आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुणे-मळवली, पुणे-बारामती, पुणे-मिरज; तसेच मिरज-कोल्हापूर मार्गावर तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. त्यात एकूण 2 लाख 76 हजार प्रकरणांत 14 कोटी 39 लाख दंड वसूल करण्यात आला. जवळच्या मार्गाचे तिकीट काढून लांबच्या अंतरावर प्रवास करणे, साध्या डब्याचे तिकीट काढून आरक्षित बोगीतून प्रवास करणे आदी प्रकरणांचाही त्यात समावेश आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत दोन लाख 50 प्रकरणांमध्ये 12 कोटी 20 लाख रुपयांची दंडवसुली झाली होती. त्यात एक लाख 13 हजार विनातिकीट प्रवाशांकडून सुमारे 6 कोटी 24 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील तिकीट तपासणी पथकांनी ही कारवाई केली, अशी माहिती पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली.  कारवाई करण्यात आलेले मार्ग पुणे-मळवली  पुणे-बारामती  पुणे-मिरज  मिरज-कोल्हापूर  एकूण प्रकरणे : 2 लाख 76  दंड वसूल : 14 कोटी 39 लाख रुपये  मागील वर्षीची प्रकरणे एकूण : एक लाख 13 हजार  दंड वसूल : 6 कोटी 24 लाख रूपये  फसवणुकीचे प्रकार - जवळच्या मार्गाचे तिकीट काढून लांबच्या अंतरावर प्रवास करणे.  - साध्या डब्याचे तिकीट काढून आरक्षित बोगीतून प्रवास करणे  तिकीट न काढता प्रवास करणे  News Item ID:  599-news_story-1578766070 Mobile Device Headline:  पुणे : रेल्वेत विनातिकीट प्रवास करताय? तर हे वाचाच! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागात नऊ महिन्यांत तब्बल सव्वा लाख विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून सुमारे 7 कोटी 17 लाख रुपयांचा दंड प्रशासनाने वसूल केला आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुणे-मळवली, पुणे-बारामती, पुणे-मिरज; तसेच मिरज-कोल्हापूर मार्गावर तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. त्यात एकूण 2 लाख 76 हजार प्रकरणांत 14 कोटी 39 लाख दंड वसूल करण्यात आला. जवळच्या मार्गाचे तिकीट काढून लांबच्या अंतरावर प्रवास करणे, साध्या डब्याचे तिकीट काढून आरक्षित बोगीतून प्रवास करणे आदी प्रकरणांचाही त्यात समावेश आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत दोन लाख 50 प्रकरणांमध्ये 12 कोटी 20 लाख रुपयांची दंडवसुली झाली होती. त्यात एक लाख 13 हजार विनातिकीट प्रवाशांकडून सुमारे 6 कोटी 24 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील तिकीट तपासणी पथकांनी ही कारवाई केली, अशी माहिती पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली.  कारवाई करण्यात आलेले मार्ग पुणे-मळवली  पुणे-बारामती  पुणे-मिरज  मिरज-कोल्हापूर  एकूण प्रकरणे : 2 लाख 76  दंड वसूल : 14 कोटी 39 लाख रुपये  मागील वर्षीची प्रकरणे एकूण : एक लाख 13 हजार  दंड वसूल : 6 कोटी 24 लाख रूपये  फसवणुकीचे प्रकार - जवळच्या मार्गाचे तिकीट काढून लांबच्या अंतरावर प्रवास करणे.  - साध्या डब्याचे तिकीट काढून आरक्षित बोगीतून प्रवास करणे  तिकीट न काढता प्रवास करणे  Vertical Image:  English Headline:  Railway Administration fine to Passengers who not pay for Travel Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे प्रशासन administrations कोल्हापूर पूर Search Functional Tags:  पुणे, प्रशासन, Administrations, कोल्हापूर, पूर Twitter Publish:  Meta Description:  Marathi News about Railway Passengers : रेल्वेच्या सव्वालाख फुकट्या प्रवाशांकडून सात कोटी वसूल  Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 11, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3a4zaQr
Read More
#Youth_Inspiration : लग्नानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी, झाल्या तहसीलदार

औरंगाबाद - कठोर परिश्रम घेण्याची तयारी, चिकाटी आणि अभ्यासाचे योग्य नियोजन करायला हवे. तसे केल्यास क्षेत्र कुठलेही असो, यश मिळतेच. त्यासाठी प्रयत्न करायला सुरवात करायला हवी, हा आदर्श समोर ठेवला आहे तो डॉ. शीतल राजपूत यांनी. लग्नानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली. आज त्या तहसीलदार आहेत.

डॉ. राजपूत या सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात अकृषिक विभागात तहसीलदार आहेत. जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे पहिली ते पाचवीपर्यंतचे शिक्षण झाले. त्यानंतर नवोदय विद्यालयात शिक्षण झाले. वडील रेडिओ, टीव्ही दुरुस्ती करतात. आई, चार बहिणी आणि एक भाऊ असे माहेरचे कुटुंब.

हेही वाचा -  या शिक्षिकेच्या सल्ल्याने केले अजय देवगणने केले 'तान्हाजी'त बदल  

त्यांनी पुणे येथील टिळक आयुर्वेदमधून 2006 मध्ये बीएएमएस केले; मात्र तिथे कधीच ज्ञानप्रबोधिनी पाहिली नाही, यूपीएससी, एमपीएससीची तयारी करावी, असे कधी वाटलेच नाही, असे त्या सांगतात. आपल्या यशाबद्दल सांगताना त्या म्हणाल्या, डॉक्‍टर म्हणून चार वर्षे प्रॅक्‍टिस सुरू होती. मे 2011 मध्ये लग्न झाले. फेब्रुवारी 2012 मध्ये औरंगाबादला आले.

माझ्या पतीनेच स्पर्धा परीक्षेची तयारी करायचा विचार डोक्‍यात घातला. तयारी सुरू केली. पहिली पोस्टिंग एसटीआय झाले. त्यानंतर राज्यसेवा दिली आणि 2014 मध्ये तहसीलदार झाले. डॉक्‍टर म्हणून रुग्णसेवेमध्ये रमलेले असतानाच ट्रॅक बदलला. तहसीलदार होईपर्यंत कधीच तहसीलदार पाहिले नव्हते. पतीच्या इच्छेमुळे ट्रॅक बदलला आणि अधिकारी झाले.

वाटले नव्हते अधिकारी होईल म्हणून

लहानपणी तर मी अधिकारी होईल, असे कधी वाटलेही नव्हते; मात्र 'नवोदय'ची विद्यार्थिनी असल्यामुळे वाचन होतेच; पण स्पर्धा परीक्षेची तयारी खूप उशिरा केली; पण अतिशय कमी वेळेत या पदावर पोचले. ज्या मुला-मुलींना अधिकारी व्हायचे असते, त्यांनी सुरवातीपासून मन लावून तयारी केल्यास यश हमखास मिळतेच. कष्टाशिवाय या जगात काहीही मिळत नाही.

डॉक्‍टर म्हणून काम करीत असताना तयारी केली आणि यश मिळाले. जर सुरवातीपासूनच आपले ध्येय ठरलेले असेल तर आपण त्यादृष्टीने वाचन करीत असतो. तशी तयारी करीत असतो, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे, असा सल्ला त्या देतात.  
 

हेही वाचा - मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी आले अन दंड भरुन गेले    

News Item ID: 

599-news_story-1578766825

Mobile Device Headline: 

#Youth_Inspiration : लग्नानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी, झाल्या तहसीलदार

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Aurangabad

Mobile Body: 

औरंगाबाद - कठोर परिश्रम घेण्याची तयारी, चिकाटी आणि अभ्यासाचे योग्य नियोजन करायला हवे. तसे केल्यास क्षेत्र कुठलेही असो, यश मिळतेच. त्यासाठी प्रयत्न करायला सुरवात करायला हवी, हा आदर्श समोर ठेवला आहे तो डॉ. शीतल राजपूत यांनी. लग्नानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली. आज त्या तहसीलदार आहेत.

डॉ. राजपूत या सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात अकृषिक विभागात तहसीलदार आहेत. जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे पहिली ते पाचवीपर्यंतचे शिक्षण झाले. त्यानंतर नवोदय विद्यालयात शिक्षण झाले. वडील रेडिओ, टीव्ही दुरुस्ती करतात. आई, चार बहिणी आणि एक भाऊ असे माहेरचे कुटुंब.

हेही वाचा -  या शिक्षिकेच्या सल्ल्याने केले अजय देवगणने केले 'तान्हाजी'त बदल  

त्यांनी पुणे येथील टिळक आयुर्वेदमधून 2006 मध्ये बीएएमएस केले; मात्र तिथे कधीच ज्ञानप्रबोधिनी पाहिली नाही, यूपीएससी, एमपीएससीची तयारी करावी, असे कधी वाटलेच नाही, असे त्या सांगतात. आपल्या यशाबद्दल सांगताना त्या म्हणाल्या, डॉक्‍टर म्हणून चार वर्षे प्रॅक्‍टिस सुरू होती. मे 2011 मध्ये लग्न झाले. फेब्रुवारी 2012 मध्ये औरंगाबादला आले.

माझ्या पतीनेच स्पर्धा परीक्षेची तयारी करायचा विचार डोक्‍यात घातला. तयारी सुरू केली. पहिली पोस्टिंग एसटीआय झाले. त्यानंतर राज्यसेवा दिली आणि 2014 मध्ये तहसीलदार झाले. डॉक्‍टर म्हणून रुग्णसेवेमध्ये रमलेले असतानाच ट्रॅक बदलला. तहसीलदार होईपर्यंत कधीच तहसीलदार पाहिले नव्हते. पतीच्या इच्छेमुळे ट्रॅक बदलला आणि अधिकारी झाले.

वाटले नव्हते अधिकारी होईल म्हणून

लहानपणी तर मी अधिकारी होईल, असे कधी वाटलेही नव्हते; मात्र 'नवोदय'ची विद्यार्थिनी असल्यामुळे वाचन होतेच; पण स्पर्धा परीक्षेची तयारी खूप उशिरा केली; पण अतिशय कमी वेळेत या पदावर पोचले. ज्या मुला-मुलींना अधिकारी व्हायचे असते, त्यांनी सुरवातीपासून मन लावून तयारी केल्यास यश हमखास मिळतेच. कष्टाशिवाय या जगात काहीही मिळत नाही.

डॉक्‍टर म्हणून काम करीत असताना तयारी केली आणि यश मिळाले. जर सुरवातीपासूनच आपले ध्येय ठरलेले असेल तर आपण त्यादृष्टीने वाचन करीत असतो. तशी तयारी करीत असतो, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे, असा सल्ला त्या देतात.  
 

हेही वाचा - मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी आले अन दंड भरुन गेले    

Vertical Image: 

English Headline: 

Success Stories of Dr. Sheetal Rajput

Author Type: 

External Author

राजेभाऊ मोगल

स्पर्धा

day

एसटी

st

तहसीलदार

डॉक्‍टर

औरंगाबाद

aurangabad

लग्न

जिल्हाधिकारी कार्यालय

विभाग

sections

जळगाव

jangaon

शिक्षण

education

पुणे

एमपीएससी

Search Functional Tags: 

स्पर्धा, Day, एसटी, ST, तहसीलदार, डॉक्‍टर, औरंगाबाद, Aurangabad, लग्न, जिल्हाधिकारी कार्यालय, विभाग, Sections, जळगाव, Jangaon, शिक्षण, Education, पुणे, एमपीएससी

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Success Stories of Dr. Sheetal Rajput

Meta Description: 

Success Stories of Dr. Sheetal Rajput. कठोर परिश्रम घेण्याची तयारी, चिकाटी आणि अभ्यासाचे योग्य नियोजन करायला हवे. तसे केल्यास क्षेत्र कुठलेही असो, यश मिळतेच. त्यासाठी प्रयत्न करायला सुरवात करायला हवी, हा आदर्श समोर ठेवला आहे तो डॉ. शीतल राजपूत यांनी. लग्नानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली. आज त्या तहसीलदार आहेत.

Send as Notification: 

Topic Tags: 

औरंगाबाद

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

#Youth_Inspiration : लग्नानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी, झाल्या तहसीलदार औरंगाबाद - कठोर परिश्रम घेण्याची तयारी, चिकाटी आणि अभ्यासाचे योग्य नियोजन करायला हवे. तसे केल्यास क्षेत्र कुठलेही असो, यश मिळतेच. त्यासाठी प्रयत्न करायला सुरवात करायला हवी, हा आदर्श समोर ठेवला आहे तो डॉ. शीतल राजपूत यांनी. लग्नानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली. आज त्या तहसीलदार आहेत. डॉ. राजपूत या सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात अकृषिक विभागात तहसीलदार आहेत. जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे पहिली ते पाचवीपर्यंतचे शिक्षण झाले. त्यानंतर नवोदय विद्यालयात शिक्षण झाले. वडील रेडिओ, टीव्ही दुरुस्ती करतात. आई, चार बहिणी आणि एक भाऊ असे माहेरचे कुटुंब. हेही वाचा -  या शिक्षिकेच्या सल्ल्याने केले अजय देवगणने केले 'तान्हाजी'त बदल   त्यांनी पुणे येथील टिळक आयुर्वेदमधून 2006 मध्ये बीएएमएस केले; मात्र तिथे कधीच ज्ञानप्रबोधिनी पाहिली नाही, यूपीएससी, एमपीएससीची तयारी करावी, असे कधी वाटलेच नाही, असे त्या सांगतात. आपल्या यशाबद्दल सांगताना त्या म्हणाल्या, डॉक्‍टर म्हणून चार वर्षे प्रॅक्‍टिस सुरू होती. मे 2011 मध्ये लग्न झाले. फेब्रुवारी 2012 मध्ये औरंगाबादला आले. माझ्या पतीनेच स्पर्धा परीक्षेची तयारी करायचा विचार डोक्‍यात घातला. तयारी सुरू केली. पहिली पोस्टिंग एसटीआय झाले. त्यानंतर राज्यसेवा दिली आणि 2014 मध्ये तहसीलदार झाले. डॉक्‍टर म्हणून रुग्णसेवेमध्ये रमलेले असतानाच ट्रॅक बदलला. तहसीलदार होईपर्यंत कधीच तहसीलदार पाहिले नव्हते. पतीच्या इच्छेमुळे ट्रॅक बदलला आणि अधिकारी झाले. वाटले नव्हते अधिकारी होईल म्हणून लहानपणी तर मी अधिकारी होईल, असे कधी वाटलेही नव्हते; मात्र 'नवोदय'ची विद्यार्थिनी असल्यामुळे वाचन होतेच; पण स्पर्धा परीक्षेची तयारी खूप उशिरा केली; पण अतिशय कमी वेळेत या पदावर पोचले. ज्या मुला-मुलींना अधिकारी व्हायचे असते, त्यांनी सुरवातीपासून मन लावून तयारी केल्यास यश हमखास मिळतेच. कष्टाशिवाय या जगात काहीही मिळत नाही. डॉक्‍टर म्हणून काम करीत असताना तयारी केली आणि यश मिळाले. जर सुरवातीपासूनच आपले ध्येय ठरलेले असेल तर आपण त्यादृष्टीने वाचन करीत असतो. तशी तयारी करीत असतो, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे, असा सल्ला त्या देतात.     हेही वाचा - मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी आले अन दंड भरुन गेले     News Item ID:  599-news_story-1578766825 Mobile Device Headline:  #Youth_Inspiration : लग्नानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी, झाल्या तहसीलदार Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Aurangabad Mobile Body:  औरंगाबाद - कठोर परिश्रम घेण्याची तयारी, चिकाटी आणि अभ्यासाचे योग्य नियोजन करायला हवे. तसे केल्यास क्षेत्र कुठलेही असो, यश मिळतेच. त्यासाठी प्रयत्न करायला सुरवात करायला हवी, हा आदर्श समोर ठेवला आहे तो डॉ. शीतल राजपूत यांनी. लग्नानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली. आज त्या तहसीलदार आहेत. डॉ. राजपूत या सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात अकृषिक विभागात तहसीलदार आहेत. जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे पहिली ते पाचवीपर्यंतचे शिक्षण झाले. त्यानंतर नवोदय विद्यालयात शिक्षण झाले. वडील रेडिओ, टीव्ही दुरुस्ती करतात. आई, चार बहिणी आणि एक भाऊ असे माहेरचे कुटुंब. हेही वाचा -  या शिक्षिकेच्या सल्ल्याने केले अजय देवगणने केले 'तान्हाजी'त बदल   त्यांनी पुणे येथील टिळक आयुर्वेदमधून 2006 मध्ये बीएएमएस केले; मात्र तिथे कधीच ज्ञानप्रबोधिनी पाहिली नाही, यूपीएससी, एमपीएससीची तयारी करावी, असे कधी वाटलेच नाही, असे त्या सांगतात. आपल्या यशाबद्दल सांगताना त्या म्हणाल्या, डॉक्‍टर म्हणून चार वर्षे प्रॅक्‍टिस सुरू होती. मे 2011 मध्ये लग्न झाले. फेब्रुवारी 2012 मध्ये औरंगाबादला आले. माझ्या पतीनेच स्पर्धा परीक्षेची तयारी करायचा विचार डोक्‍यात घातला. तयारी सुरू केली. पहिली पोस्टिंग एसटीआय झाले. त्यानंतर राज्यसेवा दिली आणि 2014 मध्ये तहसीलदार झाले. डॉक्‍टर म्हणून रुग्णसेवेमध्ये रमलेले असतानाच ट्रॅक बदलला. तहसीलदार होईपर्यंत कधीच तहसीलदार पाहिले नव्हते. पतीच्या इच्छेमुळे ट्रॅक बदलला आणि अधिकारी झाले. वाटले नव्हते अधिकारी होईल म्हणून लहानपणी तर मी अधिकारी होईल, असे कधी वाटलेही नव्हते; मात्र 'नवोदय'ची विद्यार्थिनी असल्यामुळे वाचन होतेच; पण स्पर्धा परीक्षेची तयारी खूप उशिरा केली; पण अतिशय कमी वेळेत या पदावर पोचले. ज्या मुला-मुलींना अधिकारी व्हायचे असते, त्यांनी सुरवातीपासून मन लावून तयारी केल्यास यश हमखास मिळतेच. कष्टाशिवाय या जगात काहीही मिळत नाही. डॉक्‍टर म्हणून काम करीत असताना तयारी केली आणि यश मिळाले. जर सुरवातीपासूनच आपले ध्येय ठरलेले असेल तर आपण त्यादृष्टीने वाचन करीत असतो. तशी तयारी करीत असतो, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे, असा सल्ला त्या देतात.     हेही वाचा - मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी आले अन दंड भरुन गेले     Vertical Image:  English Headline:  Success Stories of Dr. Sheetal Rajput Author Type:  External Author राजेभाऊ मोगल स्पर्धा day एसटी st तहसीलदार डॉक्‍टर औरंगाबाद aurangabad लग्न जिल्हाधिकारी कार्यालय विभाग sections जळगाव jangaon शिक्षण education पुणे एमपीएससी Search Functional Tags:  स्पर्धा, Day, एसटी, ST, तहसीलदार, डॉक्‍टर, औरंगाबाद, Aurangabad, लग्न, जिल्हाधिकारी कार्यालय, विभाग, Sections, जळगाव, Jangaon, शिक्षण, Education, पुणे, एमपीएससी Twitter Publish:  Meta Keyword:  Success Stories of Dr. Sheetal Rajput Meta Description:  Success Stories of Dr. Sheetal Rajput. कठोर परिश्रम घेण्याची तयारी, चिकाटी आणि अभ्यासाचे योग्य नियोजन करायला हवे. तसे केल्यास क्षेत्र कुठलेही असो, यश मिळतेच. त्यासाठी प्रयत्न करायला सुरवात करायला हवी, हा आदर्श समोर ठेवला आहे तो डॉ. शीतल राजपूत यांनी. लग्नानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली. आज त्या तहसीलदार आहेत. Send as Notification:  Topic Tags:  औरंगाबाद News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 11, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2tRKhLU
Read More
#Youth_Inspiration : हॉस्पिटलमध्ये रात्रीपाळी करणारा बनला डॉक्‍टर 

औरंगाबाद - त्याचा जन्म शेतकरी कुटुंबातील. केवळ दोन एकर जमिनीवरच उदरनिर्वाह. मातीत राबूनही निर्सगाच्या लहरीपणाने श्रमाची मातीच होत होती. त्यामुळे संसाराचा गाडा हाकताना आई-वडिलांची दमछाक होत असे. आपल्या नशिबी जे आले ते आपल्या मुलाच्या नशिबी येऊ नये म्हणून आई-वडिलांनी त्याला माध्यमिक शिक्षणासाठी जिल्हा ठिकाणी पाठवले. त्यानेही तिथे एका हॉस्पिटलमध्ये रात्रपाळीत मिळेल ते काम करून दहावी उत्तीर्ण केली. आज तोच तरुण एमबीबीएस, एमडी रेडिऑलॉजी ते इण्डोव्हॅस्क्‍युलर सर्जन झाला.

मराठवाड्यातील पहिला रक्तवाहिन्यांचा तज्ज्ञ म्हणून त्याची ओळखी आहे. त्याच्या या यशाने मातीत राबणाऱ्या आई-वडिलांची अस्मिता जणू आभाळभर गेली. ही यशोगाथा आहे ती डॉ. शिवाजी पोले यांची. शिवाजी यांचे मूळ गाव बरड शेवाळा (ता. हातगाव, जि. नांदेड). त्यांचे प्राथमिक शिक्षणही याच गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. घरची परिस्थिती जेमतेम; पण शिक्षणाचे महत्त्व ओळखून शिवाजी यांच्या आई-वडिलांनी त्यांना पुढील शिक्षणासाठी नांदेडला वसतिगृहात ठेवले. तिथे एका हॉस्पिटलमध्ये शिवाजी रात्रीपाळीचे काम करत होते.

त्यातून शिक्षणाचा खर्च कसाबसा भागला. दहावीत चांगले मार्क मिळाले; मात्र कोणत्या शाखेत जावे कळेना. शिक्षकांच्या सल्ल्याने विज्ञान शाखा घेतली. बारावीत चांगले मार्क मिळाले. अभियांत्रिकीच्या शाखेत प्रवेश मिळत होता; पण शिक्षक आणि ओळखीतल्या डॉक्‍टरांनी सल्ला दिला.

हेही वाचा - मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी आले अन दंड भरुन गेले

त्यानुसार एमबीबीएस करण्याचे ठरवले. एन्ट्रान्स परीक्षेत चांगले मार्क्‍स मिळाले. मुंबईत चांगले कॉलेज मिळत होते; पण घरापासून लांब नको म्हणून कुटुंबीयांनी कसेबसे औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकायला पाठवले. ते दिवस काटकसरीत काढले. एमबीबीएसनंतर मेडिकल ऑफिसर म्हणून नाशिकला काम केले. त्यानंतर पीजीत पहिल्या प्रयत्नांत यश मिळवले. घाटीतच एमडी रेडिओलॉजी पूर्ण केले. आवड आणि शिकण्याच्या इच्छेने मुंबईतून इण्डो व्हॅस्क्‍युलर सर्जरीचे शिक्षण मुंबईतून घेतले. हे शिक्षण घेणारा मराठवाड्यातील पहिला सर्जन आहेत. 

हेही वाचा - प्रख्यात रंगकर्मी डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर यांचे निधन 

केल्या दहा हजार शस्त्रक्रिया 
मुंबईत चागल्या पगारी नोकरीची संधी असताना मराठवाड्यातील तळागाळातील लोकांसाठी काम करण्याची इच्छा होती. 2011 पासून एमजीएममध्ये ज्वाईन झाला. त्यांनी आतापर्यंत दहा हजारांपर्यंत बीन टाक्‍याच्या रक्तवाहिन्यांच्या सर्जरी केल्या. नवनवे तंत्रज्ञान आत्मसात केल्याचा आनंद असल्याचे डॉ. शिवाजी पोळे यांनी "सकाळ'ला सांगताना आई-वडिलांचे परिश्रम आणि या वाटचालीतील मदत करणाऱ्यांच्या ऋण व्यक्त करायला विसरले नाहीत हे विशेष. 

News Item ID: 

599-news_story-1578769376

Mobile Device Headline: 

#Youth_Inspiration : हॉस्पिटलमध्ये रात्रीपाळी करणारा बनला डॉक्‍टर 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Aurangabad

Mobile Body: 

औरंगाबाद - त्याचा जन्म शेतकरी कुटुंबातील. केवळ दोन एकर जमिनीवरच उदरनिर्वाह. मातीत राबूनही निर्सगाच्या लहरीपणाने श्रमाची मातीच होत होती. त्यामुळे संसाराचा गाडा हाकताना आई-वडिलांची दमछाक होत असे. आपल्या नशिबी जे आले ते आपल्या मुलाच्या नशिबी येऊ नये म्हणून आई-वडिलांनी त्याला माध्यमिक शिक्षणासाठी जिल्हा ठिकाणी पाठवले. त्यानेही तिथे एका हॉस्पिटलमध्ये रात्रपाळीत मिळेल ते काम करून दहावी उत्तीर्ण केली. आज तोच तरुण एमबीबीएस, एमडी रेडिऑलॉजी ते इण्डोव्हॅस्क्‍युलर सर्जन झाला.

मराठवाड्यातील पहिला रक्तवाहिन्यांचा तज्ज्ञ म्हणून त्याची ओळखी आहे. त्याच्या या यशाने मातीत राबणाऱ्या आई-वडिलांची अस्मिता जणू आभाळभर गेली. ही यशोगाथा आहे ती डॉ. शिवाजी पोले यांची. शिवाजी यांचे मूळ गाव बरड शेवाळा (ता. हातगाव, जि. नांदेड). त्यांचे प्राथमिक शिक्षणही याच गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. घरची परिस्थिती जेमतेम; पण शिक्षणाचे महत्त्व ओळखून शिवाजी यांच्या आई-वडिलांनी त्यांना पुढील शिक्षणासाठी नांदेडला वसतिगृहात ठेवले. तिथे एका हॉस्पिटलमध्ये शिवाजी रात्रीपाळीचे काम करत होते.

त्यातून शिक्षणाचा खर्च कसाबसा भागला. दहावीत चांगले मार्क मिळाले; मात्र कोणत्या शाखेत जावे कळेना. शिक्षकांच्या सल्ल्याने विज्ञान शाखा घेतली. बारावीत चांगले मार्क मिळाले. अभियांत्रिकीच्या शाखेत प्रवेश मिळत होता; पण शिक्षक आणि ओळखीतल्या डॉक्‍टरांनी सल्ला दिला.

हेही वाचा - मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी आले अन दंड भरुन गेले

त्यानुसार एमबीबीएस करण्याचे ठरवले. एन्ट्रान्स परीक्षेत चांगले मार्क्‍स मिळाले. मुंबईत चांगले कॉलेज मिळत होते; पण घरापासून लांब नको म्हणून कुटुंबीयांनी कसेबसे औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकायला पाठवले. ते दिवस काटकसरीत काढले. एमबीबीएसनंतर मेडिकल ऑफिसर म्हणून नाशिकला काम केले. त्यानंतर पीजीत पहिल्या प्रयत्नांत यश मिळवले. घाटीतच एमडी रेडिओलॉजी पूर्ण केले. आवड आणि शिकण्याच्या इच्छेने मुंबईतून इण्डो व्हॅस्क्‍युलर सर्जरीचे शिक्षण मुंबईतून घेतले. हे शिक्षण घेणारा मराठवाड्यातील पहिला सर्जन आहेत. 

हेही वाचा - प्रख्यात रंगकर्मी डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर यांचे निधन 

केल्या दहा हजार शस्त्रक्रिया 
मुंबईत चागल्या पगारी नोकरीची संधी असताना मराठवाड्यातील तळागाळातील लोकांसाठी काम करण्याची इच्छा होती. 2011 पासून एमजीएममध्ये ज्वाईन झाला. त्यांनी आतापर्यंत दहा हजारांपर्यंत बीन टाक्‍याच्या रक्तवाहिन्यांच्या सर्जरी केल्या. नवनवे तंत्रज्ञान आत्मसात केल्याचा आनंद असल्याचे डॉ. शिवाजी पोळे यांनी "सकाळ'ला सांगताना आई-वडिलांचे परिश्रम आणि या वाटचालीतील मदत करणाऱ्यांच्या ऋण व्यक्त करायला विसरले नाहीत हे विशेष. 

Vertical Image: 

English Headline: 

Success Story of Dr Shivaji Pole Aurangabad news ghati gmch

Author Type: 

External Author

योगेश पायघन

औरंगाबाद

aurangabad

शिक्षण

education

नांदेड

nanded

जिल्हा परिषद

शिक्षक

नोकरी

सकाळ

Search Functional Tags: 

औरंगाबाद, Aurangabad, शिक्षण, Education, नांदेड, Nanded, जिल्हा परिषद, शिक्षक, नोकरी, सकाळ

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Success Story of Dr Shivaji Pole

Meta Description: 

Success Story of Dr Shivaji Pole मराठवाड्यातील पहिला रक्तवाहिन्यांचा तज्ज्ञ म्हणून त्याची ओळखी आहे. त्याच्या या यशाने मातीत राबणाऱ्या आई-वडिलांची अस्मिता जणू आभाळभर गेली. ही यशोगाथा आहे ती डॉ. शिवाजी पोले यांची.

Send as Notification: 

Topic Tags: 

औरंगाबाद

मुंबई

नाशिक

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

#Youth_Inspiration : हॉस्पिटलमध्ये रात्रीपाळी करणारा बनला डॉक्‍टर  औरंगाबाद - त्याचा जन्म शेतकरी कुटुंबातील. केवळ दोन एकर जमिनीवरच उदरनिर्वाह. मातीत राबूनही निर्सगाच्या लहरीपणाने श्रमाची मातीच होत होती. त्यामुळे संसाराचा गाडा हाकताना आई-वडिलांची दमछाक होत असे. आपल्या नशिबी जे आले ते आपल्या मुलाच्या नशिबी येऊ नये म्हणून आई-वडिलांनी त्याला माध्यमिक शिक्षणासाठी जिल्हा ठिकाणी पाठवले. त्यानेही तिथे एका हॉस्पिटलमध्ये रात्रपाळीत मिळेल ते काम करून दहावी उत्तीर्ण केली. आज तोच तरुण एमबीबीएस, एमडी रेडिऑलॉजी ते इण्डोव्हॅस्क्‍युलर सर्जन झाला. मराठवाड्यातील पहिला रक्तवाहिन्यांचा तज्ज्ञ म्हणून त्याची ओळखी आहे. त्याच्या या यशाने मातीत राबणाऱ्या आई-वडिलांची अस्मिता जणू आभाळभर गेली. ही यशोगाथा आहे ती डॉ. शिवाजी पोले यांची. शिवाजी यांचे मूळ गाव बरड शेवाळा (ता. हातगाव, जि. नांदेड). त्यांचे प्राथमिक शिक्षणही याच गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. घरची परिस्थिती जेमतेम; पण शिक्षणाचे महत्त्व ओळखून शिवाजी यांच्या आई-वडिलांनी त्यांना पुढील शिक्षणासाठी नांदेडला वसतिगृहात ठेवले. तिथे एका हॉस्पिटलमध्ये शिवाजी रात्रीपाळीचे काम करत होते. त्यातून शिक्षणाचा खर्च कसाबसा भागला. दहावीत चांगले मार्क मिळाले; मात्र कोणत्या शाखेत जावे कळेना. शिक्षकांच्या सल्ल्याने विज्ञान शाखा घेतली. बारावीत चांगले मार्क मिळाले. अभियांत्रिकीच्या शाखेत प्रवेश मिळत होता; पण शिक्षक आणि ओळखीतल्या डॉक्‍टरांनी सल्ला दिला. हेही वाचा - मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी आले अन दंड भरुन गेले त्यानुसार एमबीबीएस करण्याचे ठरवले. एन्ट्रान्स परीक्षेत चांगले मार्क्‍स मिळाले. मुंबईत चांगले कॉलेज मिळत होते; पण घरापासून लांब नको म्हणून कुटुंबीयांनी कसेबसे औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकायला पाठवले. ते दिवस काटकसरीत काढले. एमबीबीएसनंतर मेडिकल ऑफिसर म्हणून नाशिकला काम केले. त्यानंतर पीजीत पहिल्या प्रयत्नांत यश मिळवले. घाटीतच एमडी रेडिओलॉजी पूर्ण केले. आवड आणि शिकण्याच्या इच्छेने मुंबईतून इण्डो व्हॅस्क्‍युलर सर्जरीचे शिक्षण मुंबईतून घेतले. हे शिक्षण घेणारा मराठवाड्यातील पहिला सर्जन आहेत.  हेही वाचा - प्रख्यात रंगकर्मी डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर यांचे निधन  केल्या दहा हजार शस्त्रक्रिया  मुंबईत चागल्या पगारी नोकरीची संधी असताना मराठवाड्यातील तळागाळातील लोकांसाठी काम करण्याची इच्छा होती. 2011 पासून एमजीएममध्ये ज्वाईन झाला. त्यांनी आतापर्यंत दहा हजारांपर्यंत बीन टाक्‍याच्या रक्तवाहिन्यांच्या सर्जरी केल्या. नवनवे तंत्रज्ञान आत्मसात केल्याचा आनंद असल्याचे डॉ. शिवाजी पोळे यांनी "सकाळ'ला सांगताना आई-वडिलांचे परिश्रम आणि या वाटचालीतील मदत करणाऱ्यांच्या ऋण व्यक्त करायला विसरले नाहीत हे विशेष.  News Item ID:  599-news_story-1578769376 Mobile Device Headline:  #Youth_Inspiration : हॉस्पिटलमध्ये रात्रीपाळी करणारा बनला डॉक्‍टर  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Aurangabad Mobile Body:  औरंगाबाद - त्याचा जन्म शेतकरी कुटुंबातील. केवळ दोन एकर जमिनीवरच उदरनिर्वाह. मातीत राबूनही निर्सगाच्या लहरीपणाने श्रमाची मातीच होत होती. त्यामुळे संसाराचा गाडा हाकताना आई-वडिलांची दमछाक होत असे. आपल्या नशिबी जे आले ते आपल्या मुलाच्या नशिबी येऊ नये म्हणून आई-वडिलांनी त्याला माध्यमिक शिक्षणासाठी जिल्हा ठिकाणी पाठवले. त्यानेही तिथे एका हॉस्पिटलमध्ये रात्रपाळीत मिळेल ते काम करून दहावी उत्तीर्ण केली. आज तोच तरुण एमबीबीएस, एमडी रेडिऑलॉजी ते इण्डोव्हॅस्क्‍युलर सर्जन झाला. मराठवाड्यातील पहिला रक्तवाहिन्यांचा तज्ज्ञ म्हणून त्याची ओळखी आहे. त्याच्या या यशाने मातीत राबणाऱ्या आई-वडिलांची अस्मिता जणू आभाळभर गेली. ही यशोगाथा आहे ती डॉ. शिवाजी पोले यांची. शिवाजी यांचे मूळ गाव बरड शेवाळा (ता. हातगाव, जि. नांदेड). त्यांचे प्राथमिक शिक्षणही याच गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. घरची परिस्थिती जेमतेम; पण शिक्षणाचे महत्त्व ओळखून शिवाजी यांच्या आई-वडिलांनी त्यांना पुढील शिक्षणासाठी नांदेडला वसतिगृहात ठेवले. तिथे एका हॉस्पिटलमध्ये शिवाजी रात्रीपाळीचे काम करत होते. त्यातून शिक्षणाचा खर्च कसाबसा भागला. दहावीत चांगले मार्क मिळाले; मात्र कोणत्या शाखेत जावे कळेना. शिक्षकांच्या सल्ल्याने विज्ञान शाखा घेतली. बारावीत चांगले मार्क मिळाले. अभियांत्रिकीच्या शाखेत प्रवेश मिळत होता; पण शिक्षक आणि ओळखीतल्या डॉक्‍टरांनी सल्ला दिला. हेही वाचा - मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी आले अन दंड भरुन गेले त्यानुसार एमबीबीएस करण्याचे ठरवले. एन्ट्रान्स परीक्षेत चांगले मार्क्‍स मिळाले. मुंबईत चांगले कॉलेज मिळत होते; पण घरापासून लांब नको म्हणून कुटुंबीयांनी कसेबसे औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकायला पाठवले. ते दिवस काटकसरीत काढले. एमबीबीएसनंतर मेडिकल ऑफिसर म्हणून नाशिकला काम केले. त्यानंतर पीजीत पहिल्या प्रयत्नांत यश मिळवले. घाटीतच एमडी रेडिओलॉजी पूर्ण केले. आवड आणि शिकण्याच्या इच्छेने मुंबईतून इण्डो व्हॅस्क्‍युलर सर्जरीचे शिक्षण मुंबईतून घेतले. हे शिक्षण घेणारा मराठवाड्यातील पहिला सर्जन आहेत.  हेही वाचा - प्रख्यात रंगकर्मी डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर यांचे निधन  केल्या दहा हजार शस्त्रक्रिया  मुंबईत चागल्या पगारी नोकरीची संधी असताना मराठवाड्यातील तळागाळातील लोकांसाठी काम करण्याची इच्छा होती. 2011 पासून एमजीएममध्ये ज्वाईन झाला. त्यांनी आतापर्यंत दहा हजारांपर्यंत बीन टाक्‍याच्या रक्तवाहिन्यांच्या सर्जरी केल्या. नवनवे तंत्रज्ञान आत्मसात केल्याचा आनंद असल्याचे डॉ. शिवाजी पोळे यांनी "सकाळ'ला सांगताना आई-वडिलांचे परिश्रम आणि या वाटचालीतील मदत करणाऱ्यांच्या ऋण व्यक्त करायला विसरले नाहीत हे विशेष.  Vertical Image:  English Headline:  Success Story of Dr Shivaji Pole Aurangabad news ghati gmch Author Type:  External Author योगेश पायघन औरंगाबाद aurangabad शिक्षण education नांदेड nanded जिल्हा परिषद शिक्षक नोकरी सकाळ Search Functional Tags:  औरंगाबाद, Aurangabad, शिक्षण, Education, नांदेड, Nanded, जिल्हा परिषद, शिक्षक, नोकरी, सकाळ Twitter Publish:  Meta Keyword:  Success Story of Dr Shivaji Pole Meta Description:  Success Story of Dr Shivaji Pole मराठवाड्यातील पहिला रक्तवाहिन्यांचा तज्ज्ञ म्हणून त्याची ओळखी आहे. त्याच्या या यशाने मातीत राबणाऱ्या आई-वडिलांची अस्मिता जणू आभाळभर गेली. ही यशोगाथा आहे ती डॉ. शिवाजी पोले यांची. Send as Notification:  Topic Tags:  औरंगाबाद मुंबई नाशिक News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 11, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2TgCX7w
Read More
पुणे : घटस्फोटामुळे मुलांवर होतोय मानसिक आघात

पुणे : घटस्फोट झाल्याने दुसरे लग्न केल्यानंतर आधीचा पती किंवा पत्नीच्या मुलांना दुसऱ्या आई अथवा वडिलांनी पालकत्वाची माया न दिल्याने त्यांच्यावर मानसिक आघात होतात. आई-वडील आपला तिरस्कार करतात, त्यांना आपण नकोसे आहोत, अशी भावना त्यांच्या मनात बालपणापासूनच निर्माण होते, अशी माहिती कौटुंबिक न्यायालयातील वकिलांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

30 ते 40 वयोगटांत विभक्त झालेल्यांना शक्‍यतो अपत्ये असतात. त्यामुळे आई-वडिलांच्या भांडणात त्यांची फरफट होते. त्या दोघांचा जरी घटस्फोट झाला तरी मुलांची आई-वडिलांबरोबर असलेली प्रेमाची नाळ तुटलेली नसते. दुर्दैवाने त्यांना कोणातरी एकाचाच सहवास लाभतो. कमी वयात त्यांना हा आघात सोसावा लागतो. त्यामुळे दूर झालेल्या आई किंवा वडिलांचे प्रेम दुसऱ्या पालकांकडून मिळेल, अशी आशा त्यांना असते, अशी माहिती कौटुंबिक न्यायालयातील वकिलांनी दिली. 

सर्वंच प्रकरणांत अशा मुलांना दुसऱ्या पालकांकडून पुरेसे प्रेम मिळतेच असे नाही. त्यामुळे ते आपल्या आई किंवा वडिलांवर दुसरे लग्न केले म्हणून नाराज होऊ लागतात. पालकांविषयी त्यांच्या मनात चीड निर्माण होते. पालकांकडून त्रास देण्यात आला, तर त्यांच्या मानसिक स्थितीवर परिणाम झाल्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे एकटेपणा येणे, कुटुंब व समाजाविषयी राग निर्माण होणे, वाईट सवयी लागणे, बोलणे टाळणे, अभ्यासात लक्ष न देणे, शुल्लक गोष्टींवरून चिडणे, नको त्या गोष्टींचा ताण येणे, असे परिणाम त्या मुलांवर होतात, असे कौटुंबिक न्यायालयातील वकिलांनी सांगितले. 

मुलांना समजून घेण्याची गरज 

घटस्फोट पती-पत्नीचा होतो; परंतु मुलांचा आई-वडिलांबरोबर नाही. दोघांचाही मुलांवर जीव असेल व ते विभक्‍त झाले तर त्याचा सर्वाधिक परिमाण कोवळ्या वयाच्या मुलांवर होतो. कळत्या वयात आल्यानंतर त्यांना या सर्व गोष्टींचा खूप त्रास होतो. त्यामुळे दुसऱ्या लग्नानंतर संबंधित पालकांनी साथीदाराला असलेल्या मुलांना समजावून घेत त्यांची योग्य काळजी घेतली पाहिजे; अन्यथा त्यांच्यापुढे अनेक प्रश्‍न निर्माण होतात व त्यांची समाधानकारक उत्तरे मिळाले नाहीत, तर त्यांच्या मनात घालमेल सुरूच राहते, असे समुपदेशकांनी सांगितले. 

कोणत्याही मुलावर असा प्रसंग ओढावला, तर त्याचा सर्वांगीण विकास थांबतो. त्यांची बौद्धिक वाढही खुंटू शकते. त्यातून त्यांच्यावर मानसिक ताण येण्याची शक्‍यता असते. मुलांकडे लक्ष दिले नाहीतर त्यांचे भवितव्य धोक्‍यात येते. घरात पोषक वातावरण नसल्यास ते दुसरीकडे प्रेमाचा आधार शोधतात. 

- ऍड. प्रगती पाटील, वकील 

News Item ID: 

599-news_story-1578764827

Mobile Device Headline: 

पुणे : घटस्फोटामुळे मुलांवर होतोय मानसिक आघात

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे : घटस्फोट झाल्याने दुसरे लग्न केल्यानंतर आधीचा पती किंवा पत्नीच्या मुलांना दुसऱ्या आई अथवा वडिलांनी पालकत्वाची माया न दिल्याने त्यांच्यावर मानसिक आघात होतात. आई-वडील आपला तिरस्कार करतात, त्यांना आपण नकोसे आहोत, अशी भावना त्यांच्या मनात बालपणापासूनच निर्माण होते, अशी माहिती कौटुंबिक न्यायालयातील वकिलांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

30 ते 40 वयोगटांत विभक्त झालेल्यांना शक्‍यतो अपत्ये असतात. त्यामुळे आई-वडिलांच्या भांडणात त्यांची फरफट होते. त्या दोघांचा जरी घटस्फोट झाला तरी मुलांची आई-वडिलांबरोबर असलेली प्रेमाची नाळ तुटलेली नसते. दुर्दैवाने त्यांना कोणातरी एकाचाच सहवास लाभतो. कमी वयात त्यांना हा आघात सोसावा लागतो. त्यामुळे दूर झालेल्या आई किंवा वडिलांचे प्रेम दुसऱ्या पालकांकडून मिळेल, अशी आशा त्यांना असते, अशी माहिती कौटुंबिक न्यायालयातील वकिलांनी दिली. 

सर्वंच प्रकरणांत अशा मुलांना दुसऱ्या पालकांकडून पुरेसे प्रेम मिळतेच असे नाही. त्यामुळे ते आपल्या आई किंवा वडिलांवर दुसरे लग्न केले म्हणून नाराज होऊ लागतात. पालकांविषयी त्यांच्या मनात चीड निर्माण होते. पालकांकडून त्रास देण्यात आला, तर त्यांच्या मानसिक स्थितीवर परिणाम झाल्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे एकटेपणा येणे, कुटुंब व समाजाविषयी राग निर्माण होणे, वाईट सवयी लागणे, बोलणे टाळणे, अभ्यासात लक्ष न देणे, शुल्लक गोष्टींवरून चिडणे, नको त्या गोष्टींचा ताण येणे, असे परिणाम त्या मुलांवर होतात, असे कौटुंबिक न्यायालयातील वकिलांनी सांगितले. 

मुलांना समजून घेण्याची गरज 

घटस्फोट पती-पत्नीचा होतो; परंतु मुलांचा आई-वडिलांबरोबर नाही. दोघांचाही मुलांवर जीव असेल व ते विभक्‍त झाले तर त्याचा सर्वाधिक परिमाण कोवळ्या वयाच्या मुलांवर होतो. कळत्या वयात आल्यानंतर त्यांना या सर्व गोष्टींचा खूप त्रास होतो. त्यामुळे दुसऱ्या लग्नानंतर संबंधित पालकांनी साथीदाराला असलेल्या मुलांना समजावून घेत त्यांची योग्य काळजी घेतली पाहिजे; अन्यथा त्यांच्यापुढे अनेक प्रश्‍न निर्माण होतात व त्यांची समाधानकारक उत्तरे मिळाले नाहीत, तर त्यांच्या मनात घालमेल सुरूच राहते, असे समुपदेशकांनी सांगितले. 

कोणत्याही मुलावर असा प्रसंग ओढावला, तर त्याचा सर्वांगीण विकास थांबतो. त्यांची बौद्धिक वाढही खुंटू शकते. त्यातून त्यांच्यावर मानसिक ताण येण्याची शक्‍यता असते. मुलांकडे लक्ष दिले नाहीतर त्यांचे भवितव्य धोक्‍यात येते. घरात पोषक वातावरण नसल्यास ते दुसरीकडे प्रेमाचा आधार शोधतात. 

- ऍड. प्रगती पाटील, वकील 

Vertical Image: 

English Headline: 

stepchild getting Mentally Nervous

Author Type: 

External Author

सनील गाडेकर

पुणे

पत्नी

wife

पालकत्व

parenting

समुपदेशक

विकास

बौद्ध

Search Functional Tags: 

पुणे, पत्नी, wife, पालकत्व, Parenting, समुपदेशक, विकास, बौद्ध

Twitter Publish: 

Meta Description: 

Marathi News about Divorce : घटस्फोट झाल्याने दुसरे लग्न केल्यानंतर आधीचा पती किंवा पत्नीच्या मुलांना दुसऱ्या आई अथवा वडिलांनी पालकत्वाची माया न दिल्याने त्यांच्यावर मानसिक आघात होतात.

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

पुणे : घटस्फोटामुळे मुलांवर होतोय मानसिक आघात पुणे : घटस्फोट झाल्याने दुसरे लग्न केल्यानंतर आधीचा पती किंवा पत्नीच्या मुलांना दुसऱ्या आई अथवा वडिलांनी पालकत्वाची माया न दिल्याने त्यांच्यावर मानसिक आघात होतात. आई-वडील आपला तिरस्कार करतात, त्यांना आपण नकोसे आहोत, अशी भावना त्यांच्या मनात बालपणापासूनच निर्माण होते, अशी माहिती कौटुंबिक न्यायालयातील वकिलांनी दिली.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 30 ते 40 वयोगटांत विभक्त झालेल्यांना शक्‍यतो अपत्ये असतात. त्यामुळे आई-वडिलांच्या भांडणात त्यांची फरफट होते. त्या दोघांचा जरी घटस्फोट झाला तरी मुलांची आई-वडिलांबरोबर असलेली प्रेमाची नाळ तुटलेली नसते. दुर्दैवाने त्यांना कोणातरी एकाचाच सहवास लाभतो. कमी वयात त्यांना हा आघात सोसावा लागतो. त्यामुळे दूर झालेल्या आई किंवा वडिलांचे प्रेम दुसऱ्या पालकांकडून मिळेल, अशी आशा त्यांना असते, अशी माहिती कौटुंबिक न्यायालयातील वकिलांनी दिली.  सर्वंच प्रकरणांत अशा मुलांना दुसऱ्या पालकांकडून पुरेसे प्रेम मिळतेच असे नाही. त्यामुळे ते आपल्या आई किंवा वडिलांवर दुसरे लग्न केले म्हणून नाराज होऊ लागतात. पालकांविषयी त्यांच्या मनात चीड निर्माण होते. पालकांकडून त्रास देण्यात आला, तर त्यांच्या मानसिक स्थितीवर परिणाम झाल्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे एकटेपणा येणे, कुटुंब व समाजाविषयी राग निर्माण होणे, वाईट सवयी लागणे, बोलणे टाळणे, अभ्यासात लक्ष न देणे, शुल्लक गोष्टींवरून चिडणे, नको त्या गोष्टींचा ताण येणे, असे परिणाम त्या मुलांवर होतात, असे कौटुंबिक न्यायालयातील वकिलांनी सांगितले.  मुलांना समजून घेण्याची गरज  घटस्फोट पती-पत्नीचा होतो; परंतु मुलांचा आई-वडिलांबरोबर नाही. दोघांचाही मुलांवर जीव असेल व ते विभक्‍त झाले तर त्याचा सर्वाधिक परिमाण कोवळ्या वयाच्या मुलांवर होतो. कळत्या वयात आल्यानंतर त्यांना या सर्व गोष्टींचा खूप त्रास होतो. त्यामुळे दुसऱ्या लग्नानंतर संबंधित पालकांनी साथीदाराला असलेल्या मुलांना समजावून घेत त्यांची योग्य काळजी घेतली पाहिजे; अन्यथा त्यांच्यापुढे अनेक प्रश्‍न निर्माण होतात व त्यांची समाधानकारक उत्तरे मिळाले नाहीत, तर त्यांच्या मनात घालमेल सुरूच राहते, असे समुपदेशकांनी सांगितले.  कोणत्याही मुलावर असा प्रसंग ओढावला, तर त्याचा सर्वांगीण विकास थांबतो. त्यांची बौद्धिक वाढही खुंटू शकते. त्यातून त्यांच्यावर मानसिक ताण येण्याची शक्‍यता असते. मुलांकडे लक्ष दिले नाहीतर त्यांचे भवितव्य धोक्‍यात येते. घरात पोषक वातावरण नसल्यास ते दुसरीकडे प्रेमाचा आधार शोधतात.  - ऍड. प्रगती पाटील, वकील  News Item ID:  599-news_story-1578764827 Mobile Device Headline:  पुणे : घटस्फोटामुळे मुलांवर होतोय मानसिक आघात Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे : घटस्फोट झाल्याने दुसरे लग्न केल्यानंतर आधीचा पती किंवा पत्नीच्या मुलांना दुसऱ्या आई अथवा वडिलांनी पालकत्वाची माया न दिल्याने त्यांच्यावर मानसिक आघात होतात. आई-वडील आपला तिरस्कार करतात, त्यांना आपण नकोसे आहोत, अशी भावना त्यांच्या मनात बालपणापासूनच निर्माण होते, अशी माहिती कौटुंबिक न्यायालयातील वकिलांनी दिली.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 30 ते 40 वयोगटांत विभक्त झालेल्यांना शक्‍यतो अपत्ये असतात. त्यामुळे आई-वडिलांच्या भांडणात त्यांची फरफट होते. त्या दोघांचा जरी घटस्फोट झाला तरी मुलांची आई-वडिलांबरोबर असलेली प्रेमाची नाळ तुटलेली नसते. दुर्दैवाने त्यांना कोणातरी एकाचाच सहवास लाभतो. कमी वयात त्यांना हा आघात सोसावा लागतो. त्यामुळे दूर झालेल्या आई किंवा वडिलांचे प्रेम दुसऱ्या पालकांकडून मिळेल, अशी आशा त्यांना असते, अशी माहिती कौटुंबिक न्यायालयातील वकिलांनी दिली.  सर्वंच प्रकरणांत अशा मुलांना दुसऱ्या पालकांकडून पुरेसे प्रेम मिळतेच असे नाही. त्यामुळे ते आपल्या आई किंवा वडिलांवर दुसरे लग्न केले म्हणून नाराज होऊ लागतात. पालकांविषयी त्यांच्या मनात चीड निर्माण होते. पालकांकडून त्रास देण्यात आला, तर त्यांच्या मानसिक स्थितीवर परिणाम झाल्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे एकटेपणा येणे, कुटुंब व समाजाविषयी राग निर्माण होणे, वाईट सवयी लागणे, बोलणे टाळणे, अभ्यासात लक्ष न देणे, शुल्लक गोष्टींवरून चिडणे, नको त्या गोष्टींचा ताण येणे, असे परिणाम त्या मुलांवर होतात, असे कौटुंबिक न्यायालयातील वकिलांनी सांगितले.  मुलांना समजून घेण्याची गरज  घटस्फोट पती-पत्नीचा होतो; परंतु मुलांचा आई-वडिलांबरोबर नाही. दोघांचाही मुलांवर जीव असेल व ते विभक्‍त झाले तर त्याचा सर्वाधिक परिमाण कोवळ्या वयाच्या मुलांवर होतो. कळत्या वयात आल्यानंतर त्यांना या सर्व गोष्टींचा खूप त्रास होतो. त्यामुळे दुसऱ्या लग्नानंतर संबंधित पालकांनी साथीदाराला असलेल्या मुलांना समजावून घेत त्यांची योग्य काळजी घेतली पाहिजे; अन्यथा त्यांच्यापुढे अनेक प्रश्‍न निर्माण होतात व त्यांची समाधानकारक उत्तरे मिळाले नाहीत, तर त्यांच्या मनात घालमेल सुरूच राहते, असे समुपदेशकांनी सांगितले.  कोणत्याही मुलावर असा प्रसंग ओढावला, तर त्याचा सर्वांगीण विकास थांबतो. त्यांची बौद्धिक वाढही खुंटू शकते. त्यातून त्यांच्यावर मानसिक ताण येण्याची शक्‍यता असते. मुलांकडे लक्ष दिले नाहीतर त्यांचे भवितव्य धोक्‍यात येते. घरात पोषक वातावरण नसल्यास ते दुसरीकडे प्रेमाचा आधार शोधतात.  - ऍड. प्रगती पाटील, वकील  Vertical Image:  English Headline:  stepchild getting Mentally Nervous Author Type:  External Author सनील गाडेकर पुणे पत्नी wife पालकत्व parenting समुपदेशक विकास बौद्ध Search Functional Tags:  पुणे, पत्नी, wife, पालकत्व, Parenting, समुपदेशक, विकास, बौद्ध Twitter Publish:  Meta Description:  Marathi News about Divorce : घटस्फोट झाल्याने दुसरे लग्न केल्यानंतर आधीचा पती किंवा पत्नीच्या मुलांना दुसऱ्या आई अथवा वडिलांनी पालकत्वाची माया न दिल्याने त्यांच्यावर मानसिक आघात होतात. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 11, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30d53ln
Read More
छपाक बॉक्स ऑफिस: दूसरे दिन भी तानाजी के आगे फीका, लेकिन टिकी हैं दीपिका, जानिए कलेक्शन

छपाक बॉक्स ऑफिस: दूसरे दिन भी तानाजी के आगे फीका, लेकिन टिकी हैं दीपिका, जानिए कलेक्शन

January 11, 2020 0 Comments
दीपिका पादुकोण स्टारर छपाक ने बॉक्स ऑफिस पर दूसरे दिन ओपनिंग से 36 प्रतिशत बढ़त के बाद 6.5 करोड़ की कमाई की है। फिल्म ने 4.7 करोड़ की ओपनिंग...
Read More