#Youth_Inspiration : लग्नानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी, झाल्या तहसीलदार औरंगाबाद - कठोर परिश्रम घेण्याची तयारी, चिकाटी आणि अभ्यासाचे योग्य नियोजन करायला हवे. तसे केल्यास क्षेत्र कुठलेही असो, यश मिळतेच. त्यासाठी प्रयत्न करायला सुरवात करायला हवी, हा आदर्श समोर ठेवला आहे तो डॉ. शीतल राजपूत यांनी. लग्नानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली. आज त्या तहसीलदार आहेत. डॉ. राजपूत या सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात अकृषिक विभागात तहसीलदार आहेत. जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे पहिली ते पाचवीपर्यंतचे शिक्षण झाले. त्यानंतर नवोदय विद्यालयात शिक्षण झाले. वडील रेडिओ, टीव्ही दुरुस्ती करतात. आई, चार बहिणी आणि एक भाऊ असे माहेरचे कुटुंब. हेही वाचा -  या शिक्षिकेच्या सल्ल्याने केले अजय देवगणने केले 'तान्हाजी'त बदल   त्यांनी पुणे येथील टिळक आयुर्वेदमधून 2006 मध्ये बीएएमएस केले; मात्र तिथे कधीच ज्ञानप्रबोधिनी पाहिली नाही, यूपीएससी, एमपीएससीची तयारी करावी, असे कधी वाटलेच नाही, असे त्या सांगतात. आपल्या यशाबद्दल सांगताना त्या म्हणाल्या, डॉक्‍टर म्हणून चार वर्षे प्रॅक्‍टिस सुरू होती. मे 2011 मध्ये लग्न झाले. फेब्रुवारी 2012 मध्ये औरंगाबादला आले. माझ्या पतीनेच स्पर्धा परीक्षेची तयारी करायचा विचार डोक्‍यात घातला. तयारी सुरू केली. पहिली पोस्टिंग एसटीआय झाले. त्यानंतर राज्यसेवा दिली आणि 2014 मध्ये तहसीलदार झाले. डॉक्‍टर म्हणून रुग्णसेवेमध्ये रमलेले असतानाच ट्रॅक बदलला. तहसीलदार होईपर्यंत कधीच तहसीलदार पाहिले नव्हते. पतीच्या इच्छेमुळे ट्रॅक बदलला आणि अधिकारी झाले. वाटले नव्हते अधिकारी होईल म्हणून लहानपणी तर मी अधिकारी होईल, असे कधी वाटलेही नव्हते; मात्र 'नवोदय'ची विद्यार्थिनी असल्यामुळे वाचन होतेच; पण स्पर्धा परीक्षेची तयारी खूप उशिरा केली; पण अतिशय कमी वेळेत या पदावर पोचले. ज्या मुला-मुलींना अधिकारी व्हायचे असते, त्यांनी सुरवातीपासून मन लावून तयारी केल्यास यश हमखास मिळतेच. कष्टाशिवाय या जगात काहीही मिळत नाही. डॉक्‍टर म्हणून काम करीत असताना तयारी केली आणि यश मिळाले. जर सुरवातीपासूनच आपले ध्येय ठरलेले असेल तर आपण त्यादृष्टीने वाचन करीत असतो. तशी तयारी करीत असतो, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे, असा सल्ला त्या देतात.     हेही वाचा - मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी आले अन दंड भरुन गेले     News Item ID:  599-news_story-1578766825 Mobile Device Headline:  #Youth_Inspiration : लग्नानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी, झाल्या तहसीलदार Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Aurangabad Mobile Body:  औरंगाबाद - कठोर परिश्रम घेण्याची तयारी, चिकाटी आणि अभ्यासाचे योग्य नियोजन करायला हवे. तसे केल्यास क्षेत्र कुठलेही असो, यश मिळतेच. त्यासाठी प्रयत्न करायला सुरवात करायला हवी, हा आदर्श समोर ठेवला आहे तो डॉ. शीतल राजपूत यांनी. लग्नानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली. आज त्या तहसीलदार आहेत. डॉ. राजपूत या सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात अकृषिक विभागात तहसीलदार आहेत. जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे पहिली ते पाचवीपर्यंतचे शिक्षण झाले. त्यानंतर नवोदय विद्यालयात शिक्षण झाले. वडील रेडिओ, टीव्ही दुरुस्ती करतात. आई, चार बहिणी आणि एक भाऊ असे माहेरचे कुटुंब. हेही वाचा -  या शिक्षिकेच्या सल्ल्याने केले अजय देवगणने केले 'तान्हाजी'त बदल   त्यांनी पुणे येथील टिळक आयुर्वेदमधून 2006 मध्ये बीएएमएस केले; मात्र तिथे कधीच ज्ञानप्रबोधिनी पाहिली नाही, यूपीएससी, एमपीएससीची तयारी करावी, असे कधी वाटलेच नाही, असे त्या सांगतात. आपल्या यशाबद्दल सांगताना त्या म्हणाल्या, डॉक्‍टर म्हणून चार वर्षे प्रॅक्‍टिस सुरू होती. मे 2011 मध्ये लग्न झाले. फेब्रुवारी 2012 मध्ये औरंगाबादला आले. माझ्या पतीनेच स्पर्धा परीक्षेची तयारी करायचा विचार डोक्‍यात घातला. तयारी सुरू केली. पहिली पोस्टिंग एसटीआय झाले. त्यानंतर राज्यसेवा दिली आणि 2014 मध्ये तहसीलदार झाले. डॉक्‍टर म्हणून रुग्णसेवेमध्ये रमलेले असतानाच ट्रॅक बदलला. तहसीलदार होईपर्यंत कधीच तहसीलदार पाहिले नव्हते. पतीच्या इच्छेमुळे ट्रॅक बदलला आणि अधिकारी झाले. वाटले नव्हते अधिकारी होईल म्हणून लहानपणी तर मी अधिकारी होईल, असे कधी वाटलेही नव्हते; मात्र 'नवोदय'ची विद्यार्थिनी असल्यामुळे वाचन होतेच; पण स्पर्धा परीक्षेची तयारी खूप उशिरा केली; पण अतिशय कमी वेळेत या पदावर पोचले. ज्या मुला-मुलींना अधिकारी व्हायचे असते, त्यांनी सुरवातीपासून मन लावून तयारी केल्यास यश हमखास मिळतेच. कष्टाशिवाय या जगात काहीही मिळत नाही. डॉक्‍टर म्हणून काम करीत असताना तयारी केली आणि यश मिळाले. जर सुरवातीपासूनच आपले ध्येय ठरलेले असेल तर आपण त्यादृष्टीने वाचन करीत असतो. तशी तयारी करीत असतो, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे, असा सल्ला त्या देतात.     हेही वाचा - मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी आले अन दंड भरुन गेले     Vertical Image:  English Headline:  Success Stories of Dr. Sheetal Rajput Author Type:  External Author राजेभाऊ मोगल स्पर्धा day एसटी st तहसीलदार डॉक्‍टर औरंगाबाद aurangabad लग्न जिल्हाधिकारी कार्यालय विभाग sections जळगाव jangaon शिक्षण education पुणे एमपीएससी Search Functional Tags:  स्पर्धा, Day, एसटी, ST, तहसीलदार, डॉक्‍टर, औरंगाबाद, Aurangabad, लग्न, जिल्हाधिकारी कार्यालय, विभाग, Sections, जळगाव, Jangaon, शिक्षण, Education, पुणे, एमपीएससी Twitter Publish:  Meta Keyword:  Success Stories of Dr. Sheetal Rajput Meta Description:  Success Stories of Dr. Sheetal Rajput. कठोर परिश्रम घेण्याची तयारी, चिकाटी आणि अभ्यासाचे योग्य नियोजन करायला हवे. तसे केल्यास क्षेत्र कुठलेही असो, यश मिळतेच. त्यासाठी प्रयत्न करायला सुरवात करायला हवी, हा आदर्श समोर ठेवला आहे तो डॉ. शीतल राजपूत यांनी. लग्नानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली. आज त्या तहसीलदार आहेत. Send as Notification:  Topic Tags:  औरंगाबाद News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, January 11, 2020

#Youth_Inspiration : लग्नानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी, झाल्या तहसीलदार औरंगाबाद - कठोर परिश्रम घेण्याची तयारी, चिकाटी आणि अभ्यासाचे योग्य नियोजन करायला हवे. तसे केल्यास क्षेत्र कुठलेही असो, यश मिळतेच. त्यासाठी प्रयत्न करायला सुरवात करायला हवी, हा आदर्श समोर ठेवला आहे तो डॉ. शीतल राजपूत यांनी. लग्नानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली. आज त्या तहसीलदार आहेत. डॉ. राजपूत या सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात अकृषिक विभागात तहसीलदार आहेत. जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे पहिली ते पाचवीपर्यंतचे शिक्षण झाले. त्यानंतर नवोदय विद्यालयात शिक्षण झाले. वडील रेडिओ, टीव्ही दुरुस्ती करतात. आई, चार बहिणी आणि एक भाऊ असे माहेरचे कुटुंब. हेही वाचा -  या शिक्षिकेच्या सल्ल्याने केले अजय देवगणने केले 'तान्हाजी'त बदल   त्यांनी पुणे येथील टिळक आयुर्वेदमधून 2006 मध्ये बीएएमएस केले; मात्र तिथे कधीच ज्ञानप्रबोधिनी पाहिली नाही, यूपीएससी, एमपीएससीची तयारी करावी, असे कधी वाटलेच नाही, असे त्या सांगतात. आपल्या यशाबद्दल सांगताना त्या म्हणाल्या, डॉक्‍टर म्हणून चार वर्षे प्रॅक्‍टिस सुरू होती. मे 2011 मध्ये लग्न झाले. फेब्रुवारी 2012 मध्ये औरंगाबादला आले. माझ्या पतीनेच स्पर्धा परीक्षेची तयारी करायचा विचार डोक्‍यात घातला. तयारी सुरू केली. पहिली पोस्टिंग एसटीआय झाले. त्यानंतर राज्यसेवा दिली आणि 2014 मध्ये तहसीलदार झाले. डॉक्‍टर म्हणून रुग्णसेवेमध्ये रमलेले असतानाच ट्रॅक बदलला. तहसीलदार होईपर्यंत कधीच तहसीलदार पाहिले नव्हते. पतीच्या इच्छेमुळे ट्रॅक बदलला आणि अधिकारी झाले. वाटले नव्हते अधिकारी होईल म्हणून लहानपणी तर मी अधिकारी होईल, असे कधी वाटलेही नव्हते; मात्र 'नवोदय'ची विद्यार्थिनी असल्यामुळे वाचन होतेच; पण स्पर्धा परीक्षेची तयारी खूप उशिरा केली; पण अतिशय कमी वेळेत या पदावर पोचले. ज्या मुला-मुलींना अधिकारी व्हायचे असते, त्यांनी सुरवातीपासून मन लावून तयारी केल्यास यश हमखास मिळतेच. कष्टाशिवाय या जगात काहीही मिळत नाही. डॉक्‍टर म्हणून काम करीत असताना तयारी केली आणि यश मिळाले. जर सुरवातीपासूनच आपले ध्येय ठरलेले असेल तर आपण त्यादृष्टीने वाचन करीत असतो. तशी तयारी करीत असतो, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे, असा सल्ला त्या देतात.     हेही वाचा - मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी आले अन दंड भरुन गेले     News Item ID:  599-news_story-1578766825 Mobile Device Headline:  #Youth_Inspiration : लग्नानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी, झाल्या तहसीलदार Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Aurangabad Mobile Body:  औरंगाबाद - कठोर परिश्रम घेण्याची तयारी, चिकाटी आणि अभ्यासाचे योग्य नियोजन करायला हवे. तसे केल्यास क्षेत्र कुठलेही असो, यश मिळतेच. त्यासाठी प्रयत्न करायला सुरवात करायला हवी, हा आदर्श समोर ठेवला आहे तो डॉ. शीतल राजपूत यांनी. लग्नानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली. आज त्या तहसीलदार आहेत. डॉ. राजपूत या सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात अकृषिक विभागात तहसीलदार आहेत. जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे पहिली ते पाचवीपर्यंतचे शिक्षण झाले. त्यानंतर नवोदय विद्यालयात शिक्षण झाले. वडील रेडिओ, टीव्ही दुरुस्ती करतात. आई, चार बहिणी आणि एक भाऊ असे माहेरचे कुटुंब. हेही वाचा -  या शिक्षिकेच्या सल्ल्याने केले अजय देवगणने केले 'तान्हाजी'त बदल   त्यांनी पुणे येथील टिळक आयुर्वेदमधून 2006 मध्ये बीएएमएस केले; मात्र तिथे कधीच ज्ञानप्रबोधिनी पाहिली नाही, यूपीएससी, एमपीएससीची तयारी करावी, असे कधी वाटलेच नाही, असे त्या सांगतात. आपल्या यशाबद्दल सांगताना त्या म्हणाल्या, डॉक्‍टर म्हणून चार वर्षे प्रॅक्‍टिस सुरू होती. मे 2011 मध्ये लग्न झाले. फेब्रुवारी 2012 मध्ये औरंगाबादला आले. माझ्या पतीनेच स्पर्धा परीक्षेची तयारी करायचा विचार डोक्‍यात घातला. तयारी सुरू केली. पहिली पोस्टिंग एसटीआय झाले. त्यानंतर राज्यसेवा दिली आणि 2014 मध्ये तहसीलदार झाले. डॉक्‍टर म्हणून रुग्णसेवेमध्ये रमलेले असतानाच ट्रॅक बदलला. तहसीलदार होईपर्यंत कधीच तहसीलदार पाहिले नव्हते. पतीच्या इच्छेमुळे ट्रॅक बदलला आणि अधिकारी झाले. वाटले नव्हते अधिकारी होईल म्हणून लहानपणी तर मी अधिकारी होईल, असे कधी वाटलेही नव्हते; मात्र 'नवोदय'ची विद्यार्थिनी असल्यामुळे वाचन होतेच; पण स्पर्धा परीक्षेची तयारी खूप उशिरा केली; पण अतिशय कमी वेळेत या पदावर पोचले. ज्या मुला-मुलींना अधिकारी व्हायचे असते, त्यांनी सुरवातीपासून मन लावून तयारी केल्यास यश हमखास मिळतेच. कष्टाशिवाय या जगात काहीही मिळत नाही. डॉक्‍टर म्हणून काम करीत असताना तयारी केली आणि यश मिळाले. जर सुरवातीपासूनच आपले ध्येय ठरलेले असेल तर आपण त्यादृष्टीने वाचन करीत असतो. तशी तयारी करीत असतो, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे, असा सल्ला त्या देतात.     हेही वाचा - मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी आले अन दंड भरुन गेले     Vertical Image:  English Headline:  Success Stories of Dr. Sheetal Rajput Author Type:  External Author राजेभाऊ मोगल स्पर्धा day एसटी st तहसीलदार डॉक्‍टर औरंगाबाद aurangabad लग्न जिल्हाधिकारी कार्यालय विभाग sections जळगाव jangaon शिक्षण education पुणे एमपीएससी Search Functional Tags:  स्पर्धा, Day, एसटी, ST, तहसीलदार, डॉक्‍टर, औरंगाबाद, Aurangabad, लग्न, जिल्हाधिकारी कार्यालय, विभाग, Sections, जळगाव, Jangaon, शिक्षण, Education, पुणे, एमपीएससी Twitter Publish:  Meta Keyword:  Success Stories of Dr. Sheetal Rajput Meta Description:  Success Stories of Dr. Sheetal Rajput. कठोर परिश्रम घेण्याची तयारी, चिकाटी आणि अभ्यासाचे योग्य नियोजन करायला हवे. तसे केल्यास क्षेत्र कुठलेही असो, यश मिळतेच. त्यासाठी प्रयत्न करायला सुरवात करायला हवी, हा आदर्श समोर ठेवला आहे तो डॉ. शीतल राजपूत यांनी. लग्नानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली. आज त्या तहसीलदार आहेत. Send as Notification:  Topic Tags:  औरंगाबाद News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2tRKhLU

No comments:

Post a Comment