Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, December 29, 2019

पुणे : विधानसभेला भाजपनेच शिवसेनेविरोधात दिला होता बंडखोर उमेदवार!

कडूस (पुणे) : भाजपचे खेड तालुकाध्यक्ष अतुल देशमुख यांना विधानसभेला अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्यास पक्षानेच सांगितले होते. त्याचवेळी त्यांचा उल्लेख भाजपचे अधिकृत बंडखोर उमेदवार म्हणून करायला पाहिजे होता. असा उल्लेख न करणे ही चूकच ठरली,' असा गौप्यस्फोट भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी चांडोली (ता. खेड) येथे केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

खुद्द भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी केलेल्या वक्तव्यामुळे विधानसभा निवडणुकीदरम्यानचा युतीमधील बेबनाव तीन महिन्यांनंतर उघड झाला. खेडमध्ये युतीकडून शिवसेनेचे सुरेश गोरे अधिकृत उमेदवार असताना भाजपचे तालुकाध्यक्ष अतुल देशमुख यांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. याबाबत शिवसेनेने भाजपकडे नाराजी व्यक्त करीत देशमुख व त्यांना साथ देणारे भाजपचे जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. भाजपकडून कारवाईचे संकेत देण्यात आले होते; परंतु पक्षाची ही कारवाई लुटुपुटूची होती, हे भेगडे यांच्या व्यक्तव्यावरून उघड झाले. राज्यात शिवसेनेचे उमेदवार असलेल्या ज्या ठिकाणी भाजप कार्यकर्त्याने निवडणूक लढविली, तेथे त्यांना पक्षानेच बंडखोरी करायला लावली, हे जिल्हाध्यक्षांनीच सांगितल्याने युतीतील बेबनाव समोर आला.

राष्ट्रवादीच्या आमदाराला मोठा झटका; कारखान्याचे संचालकपद रद्द

खेड तालुक्‍याच्या संघटनात्मक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेगडे यांनी शनिवारी तालुक्‍यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या वेळी पक्षाचे जिल्हा सरचिटणीस ऍड. सचिन सदावर्ते, पांडुरंग ठाकूर, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, शरद बुट्टे पाटील, दिलीप मेदगे, राजगुरुनगरचे नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, सचिन लांडगे, संजय रौंधळ, विष्णुपंत बोऱ्हाडे, रामदास मेदनकर, राहुल गवारे, संदीप सोमवंशी यांच्यासह तालुक्‍यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी खेड तालुक्‍याच्या अध्यक्षपदी पुन्हा अतुल देशमुख यांची; तर चाकण शहराध्यक्षपदी अजय जमदाडे व कार्याध्यक्षपदी अमोल घाडगे यांची सर्वानुमते निवड झाल्याची घोषणा भेगडे यांनी केली. 

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची यादी फिक्स; मित्रपक्षाला आपल्या कोट्यातून मंत्रिपद

भेगडे यांनी या वेळी शिवसेना व राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. ते म्हणाले, की मित्रपक्षाने धोका दिल्याने भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागले. महाविकास आघाडी झाली खरी; पण हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही. यांचे आत्ताच पटत नाही. तालुक्‍यातच बघा. कोल्हे, आढळराव, मोहिते आणि गोरे कधी एकत्र बसणार आहेत का? त्यामुळे कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे. या पुढच्या प्रत्येक निवडणुकीत भाजप हाच तालुक्‍यात क्रमांक एकचा पक्ष झाला पाहिजे. 

अजित पवारांना गृह तर धनंजय मुंडेना मिळणार 'हे' खाते

आमदारकीची निवडणूक मी 22 दिवसांत लढवली. मला पक्षानेच निवडणूक लढवायला सांगितली होती; पण हे जसे आता सांगितले जाते, तेच निवडणुकीच्यावेळी ठामपणे सांगितले असते तर चित्र वेगळे दिसले असते. - अतुल देशमुख, खेड तालुकाध्यक्ष, भाजप

News Item ID: 

599-news_story-1577643357

Mobile Device Headline: 

पुणे : विधानसभेला भाजपनेच शिवसेनेविरोधात दिला होता बंडखोर उमेदवार!

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

कडूस (पुणे) : भाजपचे खेड तालुकाध्यक्ष अतुल देशमुख यांना विधानसभेला अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्यास पक्षानेच सांगितले होते. त्याचवेळी त्यांचा उल्लेख भाजपचे अधिकृत बंडखोर उमेदवार म्हणून करायला पाहिजे होता. असा उल्लेख न करणे ही चूकच ठरली,' असा गौप्यस्फोट भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी चांडोली (ता. खेड) येथे केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

खुद्द भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी केलेल्या वक्तव्यामुळे विधानसभा निवडणुकीदरम्यानचा युतीमधील बेबनाव तीन महिन्यांनंतर उघड झाला. खेडमध्ये युतीकडून शिवसेनेचे सुरेश गोरे अधिकृत उमेदवार असताना भाजपचे तालुकाध्यक्ष अतुल देशमुख यांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. याबाबत शिवसेनेने भाजपकडे नाराजी व्यक्त करीत देशमुख व त्यांना साथ देणारे भाजपचे जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. भाजपकडून कारवाईचे संकेत देण्यात आले होते; परंतु पक्षाची ही कारवाई लुटुपुटूची होती, हे भेगडे यांच्या व्यक्तव्यावरून उघड झाले. राज्यात शिवसेनेचे उमेदवार असलेल्या ज्या ठिकाणी भाजप कार्यकर्त्याने निवडणूक लढविली, तेथे त्यांना पक्षानेच बंडखोरी करायला लावली, हे जिल्हाध्यक्षांनीच सांगितल्याने युतीतील बेबनाव समोर आला.

राष्ट्रवादीच्या आमदाराला मोठा झटका; कारखान्याचे संचालकपद रद्द

खेड तालुक्‍याच्या संघटनात्मक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेगडे यांनी शनिवारी तालुक्‍यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या वेळी पक्षाचे जिल्हा सरचिटणीस ऍड. सचिन सदावर्ते, पांडुरंग ठाकूर, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, शरद बुट्टे पाटील, दिलीप मेदगे, राजगुरुनगरचे नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, सचिन लांडगे, संजय रौंधळ, विष्णुपंत बोऱ्हाडे, रामदास मेदनकर, राहुल गवारे, संदीप सोमवंशी यांच्यासह तालुक्‍यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी खेड तालुक्‍याच्या अध्यक्षपदी पुन्हा अतुल देशमुख यांची; तर चाकण शहराध्यक्षपदी अजय जमदाडे व कार्याध्यक्षपदी अमोल घाडगे यांची सर्वानुमते निवड झाल्याची घोषणा भेगडे यांनी केली. 

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची यादी फिक्स; मित्रपक्षाला आपल्या कोट्यातून मंत्रिपद

भेगडे यांनी या वेळी शिवसेना व राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. ते म्हणाले, की मित्रपक्षाने धोका दिल्याने भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागले. महाविकास आघाडी झाली खरी; पण हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही. यांचे आत्ताच पटत नाही. तालुक्‍यातच बघा. कोल्हे, आढळराव, मोहिते आणि गोरे कधी एकत्र बसणार आहेत का? त्यामुळे कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे. या पुढच्या प्रत्येक निवडणुकीत भाजप हाच तालुक्‍यात क्रमांक एकचा पक्ष झाला पाहिजे. 

अजित पवारांना गृह तर धनंजय मुंडेना मिळणार 'हे' खाते

आमदारकीची निवडणूक मी 22 दिवसांत लढवली. मला पक्षानेच निवडणूक लढवायला सांगितली होती; पण हे जसे आता सांगितले जाते, तेच निवडणुकीच्यावेळी ठामपणे सांगितले असते तर चित्र वेगळे दिसले असते. - अतुल देशमुख, खेड तालुकाध्यक्ष, भाजप

Vertical Image: 

English Headline: 

Atul Deshmukh was forced to rebel by BJP District President Ganesh Bhegde

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

भाजप

निवडणूक

पुणे

जिल्हा परिषद

संघटना

चाकण

अजित पवार

Search Functional Tags: 

भाजप, निवडणूक, पुणे, जिल्हा परिषद, संघटना, चाकण, अजित पवार

Twitter Publish: 

Meta Description: 

Atul Deshmukh was forced to rebel by BJP District President Ganesh Bhegde News In Marathi : भाजपचे खेड तालुकाध्यक्ष अतुल देशमुख यांना विधानसभेला अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्यास पक्षानेच सांगितले होते. त्याचवेळी त्यांचा उल्लेख भाजपचे अधिकृत बंडखोर उमेदवार म्हणून करायला पाहिजे होता. असा उल्लेख न करणे ही चूकच ठरली,' असा गौप्यस्फोट भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी चांडोली (ता. खेड) येथे केला.

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

भाजप

राष्ट्रवादी

शिवसेना

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

पुणे : विधानसभेला भाजपनेच शिवसेनेविरोधात दिला होता बंडखोर उमेदवार! कडूस (पुणे) : भाजपचे खेड तालुकाध्यक्ष अतुल देशमुख यांना विधानसभेला अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्यास पक्षानेच सांगितले होते. त्याचवेळी त्यांचा उल्लेख भाजपचे अधिकृत बंडखोर उमेदवार म्हणून करायला पाहिजे होता. असा उल्लेख न करणे ही चूकच ठरली,' असा गौप्यस्फोट भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी चांडोली (ता. खेड) येथे केला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप खुद्द भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी केलेल्या वक्तव्यामुळे विधानसभा निवडणुकीदरम्यानचा युतीमधील बेबनाव तीन महिन्यांनंतर उघड झाला. खेडमध्ये युतीकडून शिवसेनेचे सुरेश गोरे अधिकृत उमेदवार असताना भाजपचे तालुकाध्यक्ष अतुल देशमुख यांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. याबाबत शिवसेनेने भाजपकडे नाराजी व्यक्त करीत देशमुख व त्यांना साथ देणारे भाजपचे जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. भाजपकडून कारवाईचे संकेत देण्यात आले होते; परंतु पक्षाची ही कारवाई लुटुपुटूची होती, हे भेगडे यांच्या व्यक्तव्यावरून उघड झाले. राज्यात शिवसेनेचे उमेदवार असलेल्या ज्या ठिकाणी भाजप कार्यकर्त्याने निवडणूक लढविली, तेथे त्यांना पक्षानेच बंडखोरी करायला लावली, हे जिल्हाध्यक्षांनीच सांगितल्याने युतीतील बेबनाव समोर आला. राष्ट्रवादीच्या आमदाराला मोठा झटका; कारखान्याचे संचालकपद रद्द खेड तालुक्‍याच्या संघटनात्मक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेगडे यांनी शनिवारी तालुक्‍यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या वेळी पक्षाचे जिल्हा सरचिटणीस ऍड. सचिन सदावर्ते, पांडुरंग ठाकूर, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, शरद बुट्टे पाटील, दिलीप मेदगे, राजगुरुनगरचे नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, सचिन लांडगे, संजय रौंधळ, विष्णुपंत बोऱ्हाडे, रामदास मेदनकर, राहुल गवारे, संदीप सोमवंशी यांच्यासह तालुक्‍यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी खेड तालुक्‍याच्या अध्यक्षपदी पुन्हा अतुल देशमुख यांची; तर चाकण शहराध्यक्षपदी अजय जमदाडे व कार्याध्यक्षपदी अमोल घाडगे यांची सर्वानुमते निवड झाल्याची घोषणा भेगडे यांनी केली.  राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची यादी फिक्स; मित्रपक्षाला आपल्या कोट्यातून मंत्रिपद भेगडे यांनी या वेळी शिवसेना व राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. ते म्हणाले, की मित्रपक्षाने धोका दिल्याने भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागले. महाविकास आघाडी झाली खरी; पण हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही. यांचे आत्ताच पटत नाही. तालुक्‍यातच बघा. कोल्हे, आढळराव, मोहिते आणि गोरे कधी एकत्र बसणार आहेत का? त्यामुळे कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे. या पुढच्या प्रत्येक निवडणुकीत भाजप हाच तालुक्‍यात क्रमांक एकचा पक्ष झाला पाहिजे.  अजित पवारांना गृह तर धनंजय मुंडेना मिळणार 'हे' खाते आमदारकीची निवडणूक मी 22 दिवसांत लढवली. मला पक्षानेच निवडणूक लढवायला सांगितली होती; पण हे जसे आता सांगितले जाते, तेच निवडणुकीच्यावेळी ठामपणे सांगितले असते तर चित्र वेगळे दिसले असते. - अतुल देशमुख, खेड तालुकाध्यक्ष, भाजप News Item ID:  599-news_story-1577643357 Mobile Device Headline:  पुणे : विधानसभेला भाजपनेच शिवसेनेविरोधात दिला होता बंडखोर उमेदवार! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  कडूस (पुणे) : भाजपचे खेड तालुकाध्यक्ष अतुल देशमुख यांना विधानसभेला अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्यास पक्षानेच सांगितले होते. त्याचवेळी त्यांचा उल्लेख भाजपचे अधिकृत बंडखोर उमेदवार म्हणून करायला पाहिजे होता. असा उल्लेख न करणे ही चूकच ठरली,' असा गौप्यस्फोट भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी चांडोली (ता. खेड) येथे केला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप खुद्द भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी केलेल्या वक्तव्यामुळे विधानसभा निवडणुकीदरम्यानचा युतीमधील बेबनाव तीन महिन्यांनंतर उघड झाला. खेडमध्ये युतीकडून शिवसेनेचे सुरेश गोरे अधिकृत उमेदवार असताना भाजपचे तालुकाध्यक्ष अतुल देशमुख यांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. याबाबत शिवसेनेने भाजपकडे नाराजी व्यक्त करीत देशमुख व त्यांना साथ देणारे भाजपचे जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. भाजपकडून कारवाईचे संकेत देण्यात आले होते; परंतु पक्षाची ही कारवाई लुटुपुटूची होती, हे भेगडे यांच्या व्यक्तव्यावरून उघड झाले. राज्यात शिवसेनेचे उमेदवार असलेल्या ज्या ठिकाणी भाजप कार्यकर्त्याने निवडणूक लढविली, तेथे त्यांना पक्षानेच बंडखोरी करायला लावली, हे जिल्हाध्यक्षांनीच सांगितल्याने युतीतील बेबनाव समोर आला. राष्ट्रवादीच्या आमदाराला मोठा झटका; कारखान्याचे संचालकपद रद्द खेड तालुक्‍याच्या संघटनात्मक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेगडे यांनी शनिवारी तालुक्‍यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या वेळी पक्षाचे जिल्हा सरचिटणीस ऍड. सचिन सदावर्ते, पांडुरंग ठाकूर, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, शरद बुट्टे पाटील, दिलीप मेदगे, राजगुरुनगरचे नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, सचिन लांडगे, संजय रौंधळ, विष्णुपंत बोऱ्हाडे, रामदास मेदनकर, राहुल गवारे, संदीप सोमवंशी यांच्यासह तालुक्‍यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी खेड तालुक्‍याच्या अध्यक्षपदी पुन्हा अतुल देशमुख यांची; तर चाकण शहराध्यक्षपदी अजय जमदाडे व कार्याध्यक्षपदी अमोल घाडगे यांची सर्वानुमते निवड झाल्याची घोषणा भेगडे यांनी केली.  राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची यादी फिक्स; मित्रपक्षाला आपल्या कोट्यातून मंत्रिपद भेगडे यांनी या वेळी शिवसेना व राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. ते म्हणाले, की मित्रपक्षाने धोका दिल्याने भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागले. महाविकास आघाडी झाली खरी; पण हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही. यांचे आत्ताच पटत नाही. तालुक्‍यातच बघा. कोल्हे, आढळराव, मोहिते आणि गोरे कधी एकत्र बसणार आहेत का? त्यामुळे कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे. या पुढच्या प्रत्येक निवडणुकीत भाजप हाच तालुक्‍यात क्रमांक एकचा पक्ष झाला पाहिजे.  अजित पवारांना गृह तर धनंजय मुंडेना मिळणार 'हे' खाते आमदारकीची निवडणूक मी 22 दिवसांत लढवली. मला पक्षानेच निवडणूक लढवायला सांगितली होती; पण हे जसे आता सांगितले जाते, तेच निवडणुकीच्यावेळी ठामपणे सांगितले असते तर चित्र वेगळे दिसले असते. - अतुल देशमुख, खेड तालुकाध्यक्ष, भाजप Vertical Image:  English Headline:  Atul Deshmukh was forced to rebel by BJP District President Ganesh Bhegde Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा भाजप निवडणूक पुणे जिल्हा परिषद संघटना चाकण अजित पवार Search Functional Tags:  भाजप, निवडणूक, पुणे, जिल्हा परिषद, संघटना, चाकण, अजित पवार Twitter Publish:  Meta Description:  Atul Deshmukh was forced to rebel by BJP District President Ganesh Bhegde News In Marathi : भाजपचे खेड तालुकाध्यक्ष अतुल देशमुख यांना विधानसभेला अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्यास पक्षानेच सांगितले होते. त्याचवेळी त्यांचा उल्लेख भाजपचे अधिकृत बंडखोर उमेदवार म्हणून करायला पाहिजे होता. असा उल्लेख न करणे ही चूकच ठरली,' असा गौप्यस्फोट भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी चांडोली (ता. खेड) येथे केला. Send as Notification:  Topic Tags:  पुणे भाजप राष्ट्रवादी शिवसेना News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2tVHilI
Read More
बाळू आता चक्की पिसिंग! अल्पवयीन मुलीला घरात नेले, तोंड दाबले अन्‌.... 

शिरूर कासार (जि. बीड) - शिरूर कासार तालुक्‍यातील एका गावात अकरा वर्षांच्या मुलीवर रविवारी (ता. 29) अत्याचार झाल्याची घटना घडली. मुलीची प्रकृती खालावल्यामुळे तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा- भाकरीचे पीठ संपले अन सुरेखाच्या आयुष्याचा दोरही तुटला! हृदयद्रावक...

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्‍यातील एका गावात आरोपी बाळू लक्ष्मण शिंदे (वय 21) हा पीडित मुलीला मोटारसायकल ढकलायला सांगत आपल्या घरापर्यंत घेऊन गेला. नंतर तिला घरात कोंडून घेतले. 

हेही वाचा - आता निर्णय धनंजय मुंडेंच्या हाती

बाळूने या मुलीवर अत्याचार केला. विशेष म्हणजे हा प्रकार कोणाला सांगितला तर ठार मारून टाकीन, अशी धमकीही बाळूने दिली. याप्रकरणी आरोपी बाळूविरुद्ध पोक्‍सोअंतर्गत रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. सहपोलिस निरीक्षक सुरेश खाडे हे तपास करत आहेत. 

News Item ID: 

599-news_story-1577640024

Mobile Device Headline: 

बाळू आता चक्की पिसिंग! अल्पवयीन मुलीला घरात नेले, तोंड दाबले अन्‌.... 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Marathwada

Mobile Body: 

शिरूर कासार (जि. बीड) - शिरूर कासार तालुक्‍यातील एका गावात अकरा वर्षांच्या मुलीवर रविवारी (ता. 29) अत्याचार झाल्याची घटना घडली. मुलीची प्रकृती खालावल्यामुळे तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा- भाकरीचे पीठ संपले अन सुरेखाच्या आयुष्याचा दोरही तुटला! हृदयद्रावक...

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्‍यातील एका गावात आरोपी बाळू लक्ष्मण शिंदे (वय 21) हा पीडित मुलीला मोटारसायकल ढकलायला सांगत आपल्या घरापर्यंत घेऊन गेला. नंतर तिला घरात कोंडून घेतले. 

हेही वाचा - आता निर्णय धनंजय मुंडेंच्या हाती

बाळूने या मुलीवर अत्याचार केला. विशेष म्हणजे हा प्रकार कोणाला सांगितला तर ठार मारून टाकीन, अशी धमकीही बाळूने दिली. याप्रकरणी आरोपी बाळूविरुद्ध पोक्‍सोअंतर्गत रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. सहपोलिस निरीक्षक सुरेश खाडे हे तपास करत आहेत. 

Vertical Image: 

English Headline: 

A minor girl raped in Beed district

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

बीड

beed

अत्याचार

शिरूर

वर्षा

varsha

पोलिस

Search Functional Tags: 

बीड, Beed, अत्याचार, शिरूर, वर्षा, Varsha, पोलिस

Twitter Publish: 

Meta Keyword: 

A minor girl raped in Beed district

Meta Description: 

A minor girl raped in Beed district शिरूर कासार तालुक्‍यातील एका गावात अकरा वर्षांच्या मुलीवर रविवारी (ता. 29) अत्याचार झाल्याची घटना घडली. मुलीची प्रकृती खालावल्यामुळे तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

Send as Notification: 

Topic Tags: 

बीड

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

बाळू आता चक्की पिसिंग! अल्पवयीन मुलीला घरात नेले, तोंड दाबले अन्‌....  शिरूर कासार (जि. बीड) - शिरूर कासार तालुक्‍यातील एका गावात अकरा वर्षांच्या मुलीवर रविवारी (ता. 29) अत्याचार झाल्याची घटना घडली. मुलीची प्रकृती खालावल्यामुळे तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही वाचा- भाकरीचे पीठ संपले अन सुरेखाच्या आयुष्याचा दोरही तुटला! हृदयद्रावक... पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्‍यातील एका गावात आरोपी बाळू लक्ष्मण शिंदे (वय 21) हा पीडित मुलीला मोटारसायकल ढकलायला सांगत आपल्या घरापर्यंत घेऊन गेला. नंतर तिला घरात कोंडून घेतले.  हेही वाचा - आता निर्णय धनंजय मुंडेंच्या हाती बाळूने या मुलीवर अत्याचार केला. विशेष म्हणजे हा प्रकार कोणाला सांगितला तर ठार मारून टाकीन, अशी धमकीही बाळूने दिली. याप्रकरणी आरोपी बाळूविरुद्ध पोक्‍सोअंतर्गत रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. सहपोलिस निरीक्षक सुरेश खाडे हे तपास करत आहेत.  News Item ID:  599-news_story-1577640024 Mobile Device Headline:  बाळू आता चक्की पिसिंग! अल्पवयीन मुलीला घरात नेले, तोंड दाबले अन्‌....  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  शिरूर कासार (जि. बीड) - शिरूर कासार तालुक्‍यातील एका गावात अकरा वर्षांच्या मुलीवर रविवारी (ता. 29) अत्याचार झाल्याची घटना घडली. मुलीची प्रकृती खालावल्यामुळे तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही वाचा- भाकरीचे पीठ संपले अन सुरेखाच्या आयुष्याचा दोरही तुटला! हृदयद्रावक... पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्‍यातील एका गावात आरोपी बाळू लक्ष्मण शिंदे (वय 21) हा पीडित मुलीला मोटारसायकल ढकलायला सांगत आपल्या घरापर्यंत घेऊन गेला. नंतर तिला घरात कोंडून घेतले.  हेही वाचा - आता निर्णय धनंजय मुंडेंच्या हाती बाळूने या मुलीवर अत्याचार केला. विशेष म्हणजे हा प्रकार कोणाला सांगितला तर ठार मारून टाकीन, अशी धमकीही बाळूने दिली. याप्रकरणी आरोपी बाळूविरुद्ध पोक्‍सोअंतर्गत रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. सहपोलिस निरीक्षक सुरेश खाडे हे तपास करत आहेत.  Vertical Image:  English Headline:  A minor girl raped in Beed district Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा बीड beed अत्याचार शिरूर वर्षा varsha पोलिस Search Functional Tags:  बीड, Beed, अत्याचार, शिरूर, वर्षा, Varsha, पोलिस Twitter Publish:  Meta Keyword:  A minor girl raped in Beed district Meta Description:  A minor girl raped in Beed district शिरूर कासार तालुक्‍यातील एका गावात अकरा वर्षांच्या मुलीवर रविवारी (ता. 29) अत्याचार झाल्याची घटना घडली. मुलीची प्रकृती खालावल्यामुळे तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  Send as Notification:  Topic Tags:  बीड News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2SDIS6m
Read More
Video : दाभोलकरांच्या खुनाचा सूत्रधार पकडणे नव्या सरकारची मोठी जबाबदारी

लातूर : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास सुरू आहे. त्यामुळे हा तपास एका निर्णायक टप्प्यावर आला आहे. मारेकऱ्यांना पकडलं गेलेलं आहे. पण, सूत्रधार अद्याप पकडला गेला नाही. तो पकडणं, ही सरकारची खूप मोठी जबाबदारी आहे. सध्या प्रागतिक विचाराचे सरकार राज्यात आले आहे. या सरकारने सूत्रधार पकडावेत, अशी मागणी 'अंनिस'चे कार्यकर्ते आणि दाभोलकरांचे पुत्र डॉ. हमीद दाभोलकर यांनी रविवारी केली.

'वेध : गौरव बंडखोरीचा' या कार्यक्रमासाठी डॉ. हमीद दाभोलकर लातूरमध्ये आले होते. या वेळी ‘सकाळ’ने त्यांच्याशी संवाद साधला. डॉ. दाभोलकर म्हणाले, नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना पडकले गेले आहे. त्यामुळे खूनामागचा विचार काय होता, हे देखील स्पष्ट झाले आहे. पण सूत्रधार अजून सापडले नाहीत. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खूनाला ६ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे सूत्रधार लवकर पकडले जावेत, अशी आमची अपेक्षा आहे. 

मागील सरकारने यात चालढकल केली का, या प्रश्नावर बोलताना हा न्यायालयीन विषय असल्याने मागील सरकारवर टिपण्णी करणार नाही, असे सांगून डॉ. दाभोलकर म्हणाले, ज्या उद्दीष्टाने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून करण्यात आला होता, त्या उद्दीष्ठात, विचारात संबंधीत संघटना यशस्वी झाल्या नाहीत. कारण डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा विचार, त्यांचे कार्य दुप्पट जोमाने अंनिसचे कार्यकर्ते सध्या पुढे नेत आहेत. 

नुकत्याच झालेल्या सूर्यग्रहणाच्या दिवशी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी राज्यात सर्वत्र प्रबोधन केले. सूर्यग्रहणाशी संबंधीत अनेक अंधश्रद्धा आजही आहेत. याबाबत जनजागृती केली. आता ३१ डिसेंबर रोजी चला व्यसन बदनाम करूया, ही मोहिम आम्ही राज्यभर राबविणार आहोत.

म्हणून मी हमीद

आडनाव दाभोलकर असूनही हमीद नाव का, असा प्रश्न अनेकांना पडतो. आजवर तो अनेकांनी मला विचारलाही. खरंतर वडिलांनी हमीद दलवाई यांचे नाव मला दिले. नावावरून धर्म ओळखला जाऊ नये आणि त्यांच्या वाटेवरून पुढे जावे, हा विचार त्यामागे होता, असे हमीद दाभोलकर यांनी वेध : गौरव बंडखोरीचा या कार्यक्रमात सांगितले. 

धर्माच्या नावावरून समाजात दुही निर्माण केली जात आहे. एकमेकांत कटुतेचे वातावरण तयार केले जात आहे. अशा काळात दलवाईंना आपल्याला वगळता येणार नाही. एकतेचा विचार पुढे न्यावा लागेल.

बंडखोरी करताना व्यक्ती म्हणून, नातेसंबंध म्हणून, कुटूंब म्हणून जे काही प्रसंग वाट्याला येतात ते भोगायची तयारी असावी लागते. पण बंडखोरी शिकवून येत नाही. पण, आपल्या प्रत्येकाच्या आयूष्यात बंड करण्याच्या छोट्या-छोट्या जागा असतात, त्या जागा आपण शोधाव्यात, असेही हमीद दाभोलकर यांनी सांगितले.

News Item ID: 

599-news_story-1577637324

Mobile Device Headline: 

Video : दाभोलकरांच्या खुनाचा सूत्रधार पकडणे नव्या सरकारची मोठी जबाबदारी

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Marathwada

Mobile Body: 

लातूर : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास सुरू आहे. त्यामुळे हा तपास एका निर्णायक टप्प्यावर आला आहे. मारेकऱ्यांना पकडलं गेलेलं आहे. पण, सूत्रधार अद्याप पकडला गेला नाही. तो पकडणं, ही सरकारची खूप मोठी जबाबदारी आहे. सध्या प्रागतिक विचाराचे सरकार राज्यात आले आहे. या सरकारने सूत्रधार पकडावेत, अशी मागणी 'अंनिस'चे कार्यकर्ते आणि दाभोलकरांचे पुत्र डॉ. हमीद दाभोलकर यांनी रविवारी केली.

'वेध : गौरव बंडखोरीचा' या कार्यक्रमासाठी डॉ. हमीद दाभोलकर लातूरमध्ये आले होते. या वेळी ‘सकाळ’ने त्यांच्याशी संवाद साधला. डॉ. दाभोलकर म्हणाले, नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना पडकले गेले आहे. त्यामुळे खूनामागचा विचार काय होता, हे देखील स्पष्ट झाले आहे. पण सूत्रधार अजून सापडले नाहीत. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खूनाला ६ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे सूत्रधार लवकर पकडले जावेत, अशी आमची अपेक्षा आहे. 

मागील सरकारने यात चालढकल केली का, या प्रश्नावर बोलताना हा न्यायालयीन विषय असल्याने मागील सरकारवर टिपण्णी करणार नाही, असे सांगून डॉ. दाभोलकर म्हणाले, ज्या उद्दीष्टाने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून करण्यात आला होता, त्या उद्दीष्ठात, विचारात संबंधीत संघटना यशस्वी झाल्या नाहीत. कारण डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा विचार, त्यांचे कार्य दुप्पट जोमाने अंनिसचे कार्यकर्ते सध्या पुढे नेत आहेत. 

नुकत्याच झालेल्या सूर्यग्रहणाच्या दिवशी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी राज्यात सर्वत्र प्रबोधन केले. सूर्यग्रहणाशी संबंधीत अनेक अंधश्रद्धा आजही आहेत. याबाबत जनजागृती केली. आता ३१ डिसेंबर रोजी चला व्यसन बदनाम करूया, ही मोहिम आम्ही राज्यभर राबविणार आहोत.

म्हणून मी हमीद

आडनाव दाभोलकर असूनही हमीद नाव का, असा प्रश्न अनेकांना पडतो. आजवर तो अनेकांनी मला विचारलाही. खरंतर वडिलांनी हमीद दलवाई यांचे नाव मला दिले. नावावरून धर्म ओळखला जाऊ नये आणि त्यांच्या वाटेवरून पुढे जावे, हा विचार त्यामागे होता, असे हमीद दाभोलकर यांनी वेध : गौरव बंडखोरीचा या कार्यक्रमात सांगितले. 

धर्माच्या नावावरून समाजात दुही निर्माण केली जात आहे. एकमेकांत कटुतेचे वातावरण तयार केले जात आहे. अशा काळात दलवाईंना आपल्याला वगळता येणार नाही. एकतेचा विचार पुढे न्यावा लागेल.

बंडखोरी करताना व्यक्ती म्हणून, नातेसंबंध म्हणून, कुटूंब म्हणून जे काही प्रसंग वाट्याला येतात ते भोगायची तयारी असावी लागते. पण बंडखोरी शिकवून येत नाही. पण, आपल्या प्रत्येकाच्या आयूष्यात बंड करण्याच्या छोट्या-छोट्या जागा असतात, त्या जागा आपण शोधाव्यात, असेही हमीद दाभोलकर यांनी सांगितले.

Vertical Image: 

English Headline: 

Who is Mastermind in Dabholkar Murder case, Find Him, Said Hamid Dabholkar in Latur

Author Type: 

External Author

सुशांत सांगवे

सुशांत सांगवे

लातूर

latur

तूर

नरेंद्र दाभोलकर

उच्च न्यायालय

high court

सरकार

government

हमीद दाभोलकर

सकाळ

खून

विषय

topics

सूर्यग्रहण

व्यसन

हमीद दलवाई

Search Functional Tags: 

सुशांत सांगवे, लातूर, Latur, तूर, नरेंद्र दाभोलकर, उच्च न्यायालय, High Court, सरकार, Government, हमीद दाभोलकर, सकाळ, खून, विषय, Topics, सूर्यग्रहण, व्यसन, हमीद दलवाई

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Who is Mastermind in Dabholkar Murder case, Find Him, Said Hamid Dabholkar in Latur

Meta Description: 

Who is Mastermind in Dabholkar Murder case, Find Him, Said Hamid Dabholkar in Latur ज्या उद्दीष्टाने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून करण्यात आला होता, त्या उद्दीष्ठात, विचारात संबंधीत संघटना यशस्वी झाल्या नाहीत. कारण डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा विचार, त्यांचे कार्य दुप्पट जोमाने अंनिसचे कार्यकर्ते सध्या पुढे नेत आहेत. 

Send as Notification: 

Topic Tags: 

लातूर

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Video : दाभोलकरांच्या खुनाचा सूत्रधार पकडणे नव्या सरकारची मोठी जबाबदारी लातूर : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास सुरू आहे. त्यामुळे हा तपास एका निर्णायक टप्प्यावर आला आहे. मारेकऱ्यांना पकडलं गेलेलं आहे. पण, सूत्रधार अद्याप पकडला गेला नाही. तो पकडणं, ही सरकारची खूप मोठी जबाबदारी आहे. सध्या प्रागतिक विचाराचे सरकार राज्यात आले आहे. या सरकारने सूत्रधार पकडावेत, अशी मागणी 'अंनिस'चे कार्यकर्ते आणि दाभोलकरांचे पुत्र डॉ. हमीद दाभोलकर यांनी रविवारी केली. 'वेध : गौरव बंडखोरीचा' या कार्यक्रमासाठी डॉ. हमीद दाभोलकर लातूरमध्ये आले होते. या वेळी ‘सकाळ’ने त्यांच्याशी संवाद साधला. डॉ. दाभोलकर म्हणाले, नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना पडकले गेले आहे. त्यामुळे खूनामागचा विचार काय होता, हे देखील स्पष्ट झाले आहे. पण सूत्रधार अजून सापडले नाहीत. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खूनाला ६ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे सूत्रधार लवकर पकडले जावेत, अशी आमची अपेक्षा आहे.  मागील सरकारने यात चालढकल केली का, या प्रश्नावर बोलताना हा न्यायालयीन विषय असल्याने मागील सरकारवर टिपण्णी करणार नाही, असे सांगून डॉ. दाभोलकर म्हणाले, ज्या उद्दीष्टाने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून करण्यात आला होता, त्या उद्दीष्ठात, विचारात संबंधीत संघटना यशस्वी झाल्या नाहीत. कारण डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा विचार, त्यांचे कार्य दुप्पट जोमाने अंनिसचे कार्यकर्ते सध्या पुढे नेत आहेत.  नुकत्याच झालेल्या सूर्यग्रहणाच्या दिवशी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी राज्यात सर्वत्र प्रबोधन केले. सूर्यग्रहणाशी संबंधीत अनेक अंधश्रद्धा आजही आहेत. याबाबत जनजागृती केली. आता ३१ डिसेंबर रोजी चला व्यसन बदनाम करूया, ही मोहिम आम्ही राज्यभर राबविणार आहोत. म्हणून मी हमीद आडनाव दाभोलकर असूनही हमीद नाव का, असा प्रश्न अनेकांना पडतो. आजवर तो अनेकांनी मला विचारलाही. खरंतर वडिलांनी हमीद दलवाई यांचे नाव मला दिले. नावावरून धर्म ओळखला जाऊ नये आणि त्यांच्या वाटेवरून पुढे जावे, हा विचार त्यामागे होता, असे हमीद दाभोलकर यांनी वेध : गौरव बंडखोरीचा या कार्यक्रमात सांगितले.  धर्माच्या नावावरून समाजात दुही निर्माण केली जात आहे. एकमेकांत कटुतेचे वातावरण तयार केले जात आहे. अशा काळात दलवाईंना आपल्याला वगळता येणार नाही. एकतेचा विचार पुढे न्यावा लागेल. बंडखोरी करताना व्यक्ती म्हणून, नातेसंबंध म्हणून, कुटूंब म्हणून जे काही प्रसंग वाट्याला येतात ते भोगायची तयारी असावी लागते. पण बंडखोरी शिकवून येत नाही. पण, आपल्या प्रत्येकाच्या आयूष्यात बंड करण्याच्या छोट्या-छोट्या जागा असतात, त्या जागा आपण शोधाव्यात, असेही हमीद दाभोलकर यांनी सांगितले. News Item ID:  599-news_story-1577637324 Mobile Device Headline:  Video : दाभोलकरांच्या खुनाचा सूत्रधार पकडणे नव्या सरकारची मोठी जबाबदारी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  लातूर : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास सुरू आहे. त्यामुळे हा तपास एका निर्णायक टप्प्यावर आला आहे. मारेकऱ्यांना पकडलं गेलेलं आहे. पण, सूत्रधार अद्याप पकडला गेला नाही. तो पकडणं, ही सरकारची खूप मोठी जबाबदारी आहे. सध्या प्रागतिक विचाराचे सरकार राज्यात आले आहे. या सरकारने सूत्रधार पकडावेत, अशी मागणी 'अंनिस'चे कार्यकर्ते आणि दाभोलकरांचे पुत्र डॉ. हमीद दाभोलकर यांनी रविवारी केली. 'वेध : गौरव बंडखोरीचा' या कार्यक्रमासाठी डॉ. हमीद दाभोलकर लातूरमध्ये आले होते. या वेळी ‘सकाळ’ने त्यांच्याशी संवाद साधला. डॉ. दाभोलकर म्हणाले, नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना पडकले गेले आहे. त्यामुळे खूनामागचा विचार काय होता, हे देखील स्पष्ट झाले आहे. पण सूत्रधार अजून सापडले नाहीत. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खूनाला ६ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे सूत्रधार लवकर पकडले जावेत, अशी आमची अपेक्षा आहे.  मागील सरकारने यात चालढकल केली का, या प्रश्नावर बोलताना हा न्यायालयीन विषय असल्याने मागील सरकारवर टिपण्णी करणार नाही, असे सांगून डॉ. दाभोलकर म्हणाले, ज्या उद्दीष्टाने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून करण्यात आला होता, त्या उद्दीष्ठात, विचारात संबंधीत संघटना यशस्वी झाल्या नाहीत. कारण डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा विचार, त्यांचे कार्य दुप्पट जोमाने अंनिसचे कार्यकर्ते सध्या पुढे नेत आहेत.  नुकत्याच झालेल्या सूर्यग्रहणाच्या दिवशी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी राज्यात सर्वत्र प्रबोधन केले. सूर्यग्रहणाशी संबंधीत अनेक अंधश्रद्धा आजही आहेत. याबाबत जनजागृती केली. आता ३१ डिसेंबर रोजी चला व्यसन बदनाम करूया, ही मोहिम आम्ही राज्यभर राबविणार आहोत. म्हणून मी हमीद आडनाव दाभोलकर असूनही हमीद नाव का, असा प्रश्न अनेकांना पडतो. आजवर तो अनेकांनी मला विचारलाही. खरंतर वडिलांनी हमीद दलवाई यांचे नाव मला दिले. नावावरून धर्म ओळखला जाऊ नये आणि त्यांच्या वाटेवरून पुढे जावे, हा विचार त्यामागे होता, असे हमीद दाभोलकर यांनी वेध : गौरव बंडखोरीचा या कार्यक्रमात सांगितले.  धर्माच्या नावावरून समाजात दुही निर्माण केली जात आहे. एकमेकांत कटुतेचे वातावरण तयार केले जात आहे. अशा काळात दलवाईंना आपल्याला वगळता येणार नाही. एकतेचा विचार पुढे न्यावा लागेल. बंडखोरी करताना व्यक्ती म्हणून, नातेसंबंध म्हणून, कुटूंब म्हणून जे काही प्रसंग वाट्याला येतात ते भोगायची तयारी असावी लागते. पण बंडखोरी शिकवून येत नाही. पण, आपल्या प्रत्येकाच्या आयूष्यात बंड करण्याच्या छोट्या-छोट्या जागा असतात, त्या जागा आपण शोधाव्यात, असेही हमीद दाभोलकर यांनी सांगितले. Vertical Image:  English Headline:  Who is Mastermind in Dabholkar Murder case, Find Him, Said Hamid Dabholkar in Latur Author Type:  External Author सुशांत सांगवे सुशांत सांगवे लातूर latur तूर नरेंद्र दाभोलकर उच्च न्यायालय high court सरकार government हमीद दाभोलकर सकाळ खून विषय topics सूर्यग्रहण व्यसन हमीद दलवाई Search Functional Tags:  सुशांत सांगवे, लातूर, Latur, तूर, नरेंद्र दाभोलकर, उच्च न्यायालय, High Court, सरकार, Government, हमीद दाभोलकर, सकाळ, खून, विषय, Topics, सूर्यग्रहण, व्यसन, हमीद दलवाई Twitter Publish:  Meta Keyword:  Who is Mastermind in Dabholkar Murder case, Find Him, Said Hamid Dabholkar in Latur Meta Description:  Who is Mastermind in Dabholkar Murder case, Find Him, Said Hamid Dabholkar in Latur ज्या उद्दीष्टाने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून करण्यात आला होता, त्या उद्दीष्ठात, विचारात संबंधीत संघटना यशस्वी झाल्या नाहीत. कारण डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा विचार, त्यांचे कार्य दुप्पट जोमाने अंनिसचे कार्यकर्ते सध्या पुढे नेत आहेत.  Send as Notification:  Topic Tags:  लातूर News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Qbe6QF
Read More
पुणे शहरात पाणीपुरवठा विस्कळित

पुणे - खडकवासला धरण साखळीत २५ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा असूनही प्रभात रस्त्यावरील गल्ल्यांमध्ये टंचाई आहे. या भागांत दहा दिवसांपासून केवळ अर्धा तास, तेही कमी दाबाने पाणी येत असल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत. पेठा व उपनगरांमध्ये पुरेसे पाणी मिळत नसल्याची ओरड आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बहुतांश भागांतील पाणीपुरवठा विस्कळित झाल्याने पाणी नेमके कुठे जातेय, हाच प्रश्‍न विचारला जात आहे. सर्वत्र पाणी सोडले जात आहे. मात्र, काही भागांत कमी पाणी मिळत असावे, असा खुलासा महापालिकेचे पाणीपुरवठा खाते करीत आहे. पण, ते का मिळत नाही आणि लोकांना न मिळणारे पाणी कुठे जाते, याचे उत्तर मात्र या अधिकाऱ्यांकडे नाही.

आमदार दत्तात्रेय भरणे यांना मंत्रीपदाची लाॅटरी...

पेठांत मध्यरात्री पाणी
कसबा पेठ, शनिवार पेठ, बुधवार पेठ, नाना पेठ आणि रास्ता पेठेच्या काही भागांना पाणीटंचाईची झळ बसत आहे. या भागांत एक-दीड तास पाणी येत असले, तरी त्याला पुरेसा दाब नसल्याने अपुरे पाणी मिळत आहे. त्याशिवाय, वेळापत्रकही बदलले असून, काही ठिकाणी रात्री बारा वाजता पाणी येते.

अजित पवारांना गृह तर धनंजय मुंडेना मिळणार 'हे' खाते

प्रभात रस्ता भागात नियोजनाप्रमाणे पाणी दिले जात नाही. त्याबाबत चार वेळा क्षेत्रीय कार्यालयात तक्रार केली. त्यानंतर टॅंकरद्वारे पाणी देण्यात आले. पण, मूळ पाणीपुरवठा होत नाही. गेली सहा महिने हीच स्थिती आहे. 
- महेश सोवनी, रहिवासी, प्रभात रस्ता 

तक्रारी जाणून घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येत आहे. तांत्रिक कारणांमुळे काही भागांना कमी पाणी मिळत असेल. पण, सर्व भागांत पुरवठा सुरू आहे. जेथे कमी आणि उशिरा पाणी येते, त्या भागांत टॅंकरही पुरवीत आहोत.
- प्रवीण गेडाम, अधीक्षक अभियंता, महापालिका

News Item ID: 

599-news_story-1577633511

Mobile Device Headline: 

पुणे शहरात पाणीपुरवठा विस्कळित

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे - खडकवासला धरण साखळीत २५ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा असूनही प्रभात रस्त्यावरील गल्ल्यांमध्ये टंचाई आहे. या भागांत दहा दिवसांपासून केवळ अर्धा तास, तेही कमी दाबाने पाणी येत असल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत. पेठा व उपनगरांमध्ये पुरेसे पाणी मिळत नसल्याची ओरड आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बहुतांश भागांतील पाणीपुरवठा विस्कळित झाल्याने पाणी नेमके कुठे जातेय, हाच प्रश्‍न विचारला जात आहे. सर्वत्र पाणी सोडले जात आहे. मात्र, काही भागांत कमी पाणी मिळत असावे, असा खुलासा महापालिकेचे पाणीपुरवठा खाते करीत आहे. पण, ते का मिळत नाही आणि लोकांना न मिळणारे पाणी कुठे जाते, याचे उत्तर मात्र या अधिकाऱ्यांकडे नाही.

आमदार दत्तात्रेय भरणे यांना मंत्रीपदाची लाॅटरी...

पेठांत मध्यरात्री पाणी
कसबा पेठ, शनिवार पेठ, बुधवार पेठ, नाना पेठ आणि रास्ता पेठेच्या काही भागांना पाणीटंचाईची झळ बसत आहे. या भागांत एक-दीड तास पाणी येत असले, तरी त्याला पुरेसा दाब नसल्याने अपुरे पाणी मिळत आहे. त्याशिवाय, वेळापत्रकही बदलले असून, काही ठिकाणी रात्री बारा वाजता पाणी येते.

अजित पवारांना गृह तर धनंजय मुंडेना मिळणार 'हे' खाते

प्रभात रस्ता भागात नियोजनाप्रमाणे पाणी दिले जात नाही. त्याबाबत चार वेळा क्षेत्रीय कार्यालयात तक्रार केली. त्यानंतर टॅंकरद्वारे पाणी देण्यात आले. पण, मूळ पाणीपुरवठा होत नाही. गेली सहा महिने हीच स्थिती आहे. 
- महेश सोवनी, रहिवासी, प्रभात रस्ता 

तक्रारी जाणून घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येत आहे. तांत्रिक कारणांमुळे काही भागांना कमी पाणी मिळत असेल. पण, सर्व भागांत पुरवठा सुरू आहे. जेथे कमी आणि उशिरा पाणी येते, त्या भागांत टॅंकरही पुरवीत आहोत.
- प्रवीण गेडाम, अधीक्षक अभियंता, महापालिका

Vertical Image: 

English Headline: 

Water supply disrupted in Pune city

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पाणी

धरण

शिवाजीनगर

नगर

water

पोलिस

पुणे

खडकवासला

ऍप

Search Functional Tags: 

पाणी, धरण, शिवाजीनगर, नगर, Water, पोलिस, पुणे, खडकवासला, ऍप

Twitter Publish: 

Meta Description: 

Water supply disrupted in Pune city खडकवासला धरण साखळीत २५ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा असूनही प्रभात रस्त्यावरील गल्ल्यांमध्ये टंचाई आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

पुणे शहरात पाणीपुरवठा विस्कळित पुणे - खडकवासला धरण साखळीत २५ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा असूनही प्रभात रस्त्यावरील गल्ल्यांमध्ये टंचाई आहे. या भागांत दहा दिवसांपासून केवळ अर्धा तास, तेही कमी दाबाने पाणी येत असल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत. पेठा व उपनगरांमध्ये पुरेसे पाणी मिळत नसल्याची ओरड आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप बहुतांश भागांतील पाणीपुरवठा विस्कळित झाल्याने पाणी नेमके कुठे जातेय, हाच प्रश्‍न विचारला जात आहे. सर्वत्र पाणी सोडले जात आहे. मात्र, काही भागांत कमी पाणी मिळत असावे, असा खुलासा महापालिकेचे पाणीपुरवठा खाते करीत आहे. पण, ते का मिळत नाही आणि लोकांना न मिळणारे पाणी कुठे जाते, याचे उत्तर मात्र या अधिकाऱ्यांकडे नाही. आमदार दत्तात्रेय भरणे यांना मंत्रीपदाची लाॅटरी... पेठांत मध्यरात्री पाणी कसबा पेठ, शनिवार पेठ, बुधवार पेठ, नाना पेठ आणि रास्ता पेठेच्या काही भागांना पाणीटंचाईची झळ बसत आहे. या भागांत एक-दीड तास पाणी येत असले, तरी त्याला पुरेसा दाब नसल्याने अपुरे पाणी मिळत आहे. त्याशिवाय, वेळापत्रकही बदलले असून, काही ठिकाणी रात्री बारा वाजता पाणी येते. अजित पवारांना गृह तर धनंजय मुंडेना मिळणार 'हे' खाते प्रभात रस्ता भागात नियोजनाप्रमाणे पाणी दिले जात नाही. त्याबाबत चार वेळा क्षेत्रीय कार्यालयात तक्रार केली. त्यानंतर टॅंकरद्वारे पाणी देण्यात आले. पण, मूळ पाणीपुरवठा होत नाही. गेली सहा महिने हीच स्थिती आहे.  - महेश सोवनी, रहिवासी, प्रभात रस्ता  तक्रारी जाणून घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येत आहे. तांत्रिक कारणांमुळे काही भागांना कमी पाणी मिळत असेल. पण, सर्व भागांत पुरवठा सुरू आहे. जेथे कमी आणि उशिरा पाणी येते, त्या भागांत टॅंकरही पुरवीत आहोत. - प्रवीण गेडाम, अधीक्षक अभियंता, महापालिका News Item ID:  599-news_story-1577633511 Mobile Device Headline:  पुणे शहरात पाणीपुरवठा विस्कळित Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - खडकवासला धरण साखळीत २५ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा असूनही प्रभात रस्त्यावरील गल्ल्यांमध्ये टंचाई आहे. या भागांत दहा दिवसांपासून केवळ अर्धा तास, तेही कमी दाबाने पाणी येत असल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत. पेठा व उपनगरांमध्ये पुरेसे पाणी मिळत नसल्याची ओरड आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप बहुतांश भागांतील पाणीपुरवठा विस्कळित झाल्याने पाणी नेमके कुठे जातेय, हाच प्रश्‍न विचारला जात आहे. सर्वत्र पाणी सोडले जात आहे. मात्र, काही भागांत कमी पाणी मिळत असावे, असा खुलासा महापालिकेचे पाणीपुरवठा खाते करीत आहे. पण, ते का मिळत नाही आणि लोकांना न मिळणारे पाणी कुठे जाते, याचे उत्तर मात्र या अधिकाऱ्यांकडे नाही. आमदार दत्तात्रेय भरणे यांना मंत्रीपदाची लाॅटरी... पेठांत मध्यरात्री पाणी कसबा पेठ, शनिवार पेठ, बुधवार पेठ, नाना पेठ आणि रास्ता पेठेच्या काही भागांना पाणीटंचाईची झळ बसत आहे. या भागांत एक-दीड तास पाणी येत असले, तरी त्याला पुरेसा दाब नसल्याने अपुरे पाणी मिळत आहे. त्याशिवाय, वेळापत्रकही बदलले असून, काही ठिकाणी रात्री बारा वाजता पाणी येते. अजित पवारांना गृह तर धनंजय मुंडेना मिळणार 'हे' खाते प्रभात रस्ता भागात नियोजनाप्रमाणे पाणी दिले जात नाही. त्याबाबत चार वेळा क्षेत्रीय कार्यालयात तक्रार केली. त्यानंतर टॅंकरद्वारे पाणी देण्यात आले. पण, मूळ पाणीपुरवठा होत नाही. गेली सहा महिने हीच स्थिती आहे.  - महेश सोवनी, रहिवासी, प्रभात रस्ता  तक्रारी जाणून घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येत आहे. तांत्रिक कारणांमुळे काही भागांना कमी पाणी मिळत असेल. पण, सर्व भागांत पुरवठा सुरू आहे. जेथे कमी आणि उशिरा पाणी येते, त्या भागांत टॅंकरही पुरवीत आहोत. - प्रवीण गेडाम, अधीक्षक अभियंता, महापालिका Vertical Image:  English Headline:  Water supply disrupted in Pune city Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पाणी धरण शिवाजीनगर नगर water पोलिस पुणे खडकवासला ऍप Search Functional Tags:  पाणी, धरण, शिवाजीनगर, नगर, Water, पोलिस, पुणे, खडकवासला, ऍप Twitter Publish:  Meta Description:  Water supply disrupted in Pune city खडकवासला धरण साखळीत २५ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा असूनही प्रभात रस्त्यावरील गल्ल्यांमध्ये टंचाई आहे. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/36chVu8
Read More
सदफ जफर के परिजनों से मिलीं प्रियंका, यूपी सरकार पर साधा निशाना https://ift.tt/2Fgo5Ol
महाराष्ट्र में उद्धव कैबिनेट का विस्तार आज, ये नेता बनाए जा सकते हैं मंत्री https://ift.tt/39m8Kta
लिओ वराडकर: आयर्लंडचे पंतप्रधान यांचं सिंधुदुर्गातल्या मालवणमध्ये असं झालं स्वागत
जन्मापूर्वीच कळणार बाळाचे अपंगत्व

पिंपरी - जन्मापूर्वी बाळाचे अपंगत्व ओळखता यावे, यासाठी गर्भवती महिलांची आणि जन्मानंतर नवजात बालकांची तपासणी करण्यासाठी महापालिकेतर्फे ‘लवकर निदान व शीघ्र हस्तक्षेप केंद्र’ शहरात दहा ठिकाणी उभारण्यात येणार आहेत. यासाठी केंद्र सरकारच्या अंतर्गत असलेल्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे सहकार्य लाभणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सरकारच्या नोव्हेंबर २०१५च्या आदेशानुसार दिव्यांगांबाबत वैयक्तिक व सामूहिक विकासाच्या योजना महापालिका राबवीत आहे. याचाच एक भाग म्हणून ‘लवकर निदान व शीघ्र हस्तक्षेप केंद्र’ शहरात प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात पाच अंगणवाड्या व पाच बालवाड्या, अशा दहा ठिकाणी ही केंद्रे सुरू केली जातील. त्याअंतर्गत अपंग प्रतिबंधात्मक लवकर निदान व उपचाराच्या दृष्टीने अंगणवाडी शिक्षिका व सेविकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अपंगांच्या पूर्वप्राथमिक शिक्षणाची सुविधा पुरविण्यासाठी अर्थसाह्यही दिले जाणार आहे. यासाठी अंगणवाडी, बालवाडीसेविका व आशासेविकांच्या मदतीने स्थापन केलेल्या ‘लक्ष’ गटांशी संपर्क ठेवला जाणार आहे.

पुण्यातील तळेगाव खिंडीचा इतिहास उजेडात? पहा काय सापडले?​

निधीची उपलब्धता
शहरात स्थापन करण्यात येणाऱ्या दहा लवकर निदान व शीघ्र हस्तक्षेप केंद्रांमध्ये आवश्‍यक मनुष्यबळ व सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वार्षिक ३३ लाख ४४ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच, शून्य व सहा वर्षे वयोगटातील बालकांचा सर्व्हे केला जाणार आहे. त्यासह व्यवस्थापन, स्थापत्य व त्यानुषंगाने कामे करण्यासाठीच्या रकमेसह ७२ लाख रुपये खर्च येणार आहे. त्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

गड-किल्ल्यांवर 'ओल्या पार्ट्या' करणाऱ्यांनो, सावधान! 

गरोदर महिलांची तपासणी
गरोदर महिलांची आरोग्य तपासणी, नवजात बालकाची आरोग्य तपासणी करून तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या सल्ल्याने उपचाराच्या सुविधा महापालिकेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी अंगणवाडी, बालवाडी व आशासेविकांसह अंगणवाडी, बालवाडी परिसरातील कुटुंब, दिव्यांग बालकाचे कुटुंब यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. दिव्यांगांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलणे, हासुद्धा या योजनेचा उद्देश आहे.

News Item ID: 

599-news_story-1577628731

Mobile Device Headline: 

जन्मापूर्वीच कळणार बाळाचे अपंगत्व

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पिंपरी - जन्मापूर्वी बाळाचे अपंगत्व ओळखता यावे, यासाठी गर्भवती महिलांची आणि जन्मानंतर नवजात बालकांची तपासणी करण्यासाठी महापालिकेतर्फे ‘लवकर निदान व शीघ्र हस्तक्षेप केंद्र’ शहरात दहा ठिकाणी उभारण्यात येणार आहेत. यासाठी केंद्र सरकारच्या अंतर्गत असलेल्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे सहकार्य लाभणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सरकारच्या नोव्हेंबर २०१५च्या आदेशानुसार दिव्यांगांबाबत वैयक्तिक व सामूहिक विकासाच्या योजना महापालिका राबवीत आहे. याचाच एक भाग म्हणून ‘लवकर निदान व शीघ्र हस्तक्षेप केंद्र’ शहरात प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात पाच अंगणवाड्या व पाच बालवाड्या, अशा दहा ठिकाणी ही केंद्रे सुरू केली जातील. त्याअंतर्गत अपंग प्रतिबंधात्मक लवकर निदान व उपचाराच्या दृष्टीने अंगणवाडी शिक्षिका व सेविकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अपंगांच्या पूर्वप्राथमिक शिक्षणाची सुविधा पुरविण्यासाठी अर्थसाह्यही दिले जाणार आहे. यासाठी अंगणवाडी, बालवाडीसेविका व आशासेविकांच्या मदतीने स्थापन केलेल्या ‘लक्ष’ गटांशी संपर्क ठेवला जाणार आहे.

पुण्यातील तळेगाव खिंडीचा इतिहास उजेडात? पहा काय सापडले?​

निधीची उपलब्धता
शहरात स्थापन करण्यात येणाऱ्या दहा लवकर निदान व शीघ्र हस्तक्षेप केंद्रांमध्ये आवश्‍यक मनुष्यबळ व सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वार्षिक ३३ लाख ४४ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच, शून्य व सहा वर्षे वयोगटातील बालकांचा सर्व्हे केला जाणार आहे. त्यासह व्यवस्थापन, स्थापत्य व त्यानुषंगाने कामे करण्यासाठीच्या रकमेसह ७२ लाख रुपये खर्च येणार आहे. त्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

गड-किल्ल्यांवर 'ओल्या पार्ट्या' करणाऱ्यांनो, सावधान! 

गरोदर महिलांची तपासणी
गरोदर महिलांची आरोग्य तपासणी, नवजात बालकाची आरोग्य तपासणी करून तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या सल्ल्याने उपचाराच्या सुविधा महापालिकेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी अंगणवाडी, बालवाडी व आशासेविकांसह अंगणवाडी, बालवाडी परिसरातील कुटुंब, दिव्यांग बालकाचे कुटुंब यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. दिव्यांगांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलणे, हासुद्धा या योजनेचा उद्देश आहे.

Vertical Image: 

English Headline: 

Pregnancy of a baby Disability will be known before birth

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

महापालिका

बाळ

baby

infant

महिला

women

दिव्यांग

पुनर्वसन

ऍप

विकास

training

education

तळेगाव

health

Search Functional Tags: 

महापालिका, बाळ, baby, infant, महिला, women, दिव्यांग, पुनर्वसन, ऍप, विकास, Training, Education, तळेगाव, Health

Twitter Publish: 

Meta Description: 

Pregnancy of a baby Disability will be known before birth जन्मापूर्वी बाळाचे अपंगत्व ओळखता यावे, यासाठी गर्भवती महिलांची आणि जन्मानंतर नवजात बालकांची तपासणी करण्यासाठी महापालिकेतर्फे ‘लवकर निदान व शीघ्र हस्तक्षेप केंद्र’ शहरात दहा ठिकाणी उभारण्यात येणार आहेत.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

जन्मापूर्वीच कळणार बाळाचे अपंगत्व पिंपरी - जन्मापूर्वी बाळाचे अपंगत्व ओळखता यावे, यासाठी गर्भवती महिलांची आणि जन्मानंतर नवजात बालकांची तपासणी करण्यासाठी महापालिकेतर्फे ‘लवकर निदान व शीघ्र हस्तक्षेप केंद्र’ शहरात दहा ठिकाणी उभारण्यात येणार आहेत. यासाठी केंद्र सरकारच्या अंतर्गत असलेल्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे सहकार्य लाभणार आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप सरकारच्या नोव्हेंबर २०१५च्या आदेशानुसार दिव्यांगांबाबत वैयक्तिक व सामूहिक विकासाच्या योजना महापालिका राबवीत आहे. याचाच एक भाग म्हणून ‘लवकर निदान व शीघ्र हस्तक्षेप केंद्र’ शहरात प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात पाच अंगणवाड्या व पाच बालवाड्या, अशा दहा ठिकाणी ही केंद्रे सुरू केली जातील. त्याअंतर्गत अपंग प्रतिबंधात्मक लवकर निदान व उपचाराच्या दृष्टीने अंगणवाडी शिक्षिका व सेविकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अपंगांच्या पूर्वप्राथमिक शिक्षणाची सुविधा पुरविण्यासाठी अर्थसाह्यही दिले जाणार आहे. यासाठी अंगणवाडी, बालवाडीसेविका व आशासेविकांच्या मदतीने स्थापन केलेल्या ‘लक्ष’ गटांशी संपर्क ठेवला जाणार आहे. पुण्यातील तळेगाव खिंडीचा इतिहास उजेडात? पहा काय सापडले?​ निधीची उपलब्धता शहरात स्थापन करण्यात येणाऱ्या दहा लवकर निदान व शीघ्र हस्तक्षेप केंद्रांमध्ये आवश्‍यक मनुष्यबळ व सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वार्षिक ३३ लाख ४४ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच, शून्य व सहा वर्षे वयोगटातील बालकांचा सर्व्हे केला जाणार आहे. त्यासह व्यवस्थापन, स्थापत्य व त्यानुषंगाने कामे करण्यासाठीच्या रकमेसह ७२ लाख रुपये खर्च येणार आहे. त्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. गड-किल्ल्यांवर 'ओल्या पार्ट्या' करणाऱ्यांनो, सावधान!  गरोदर महिलांची तपासणी गरोदर महिलांची आरोग्य तपासणी, नवजात बालकाची आरोग्य तपासणी करून तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या सल्ल्याने उपचाराच्या सुविधा महापालिकेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी अंगणवाडी, बालवाडी व आशासेविकांसह अंगणवाडी, बालवाडी परिसरातील कुटुंब, दिव्यांग बालकाचे कुटुंब यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. दिव्यांगांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलणे, हासुद्धा या योजनेचा उद्देश आहे. News Item ID:  599-news_story-1577628731 Mobile Device Headline:  जन्मापूर्वीच कळणार बाळाचे अपंगत्व Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पिंपरी - जन्मापूर्वी बाळाचे अपंगत्व ओळखता यावे, यासाठी गर्भवती महिलांची आणि जन्मानंतर नवजात बालकांची तपासणी करण्यासाठी महापालिकेतर्फे ‘लवकर निदान व शीघ्र हस्तक्षेप केंद्र’ शहरात दहा ठिकाणी उभारण्यात येणार आहेत. यासाठी केंद्र सरकारच्या अंतर्गत असलेल्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे सहकार्य लाभणार आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप सरकारच्या नोव्हेंबर २०१५च्या आदेशानुसार दिव्यांगांबाबत वैयक्तिक व सामूहिक विकासाच्या योजना महापालिका राबवीत आहे. याचाच एक भाग म्हणून ‘लवकर निदान व शीघ्र हस्तक्षेप केंद्र’ शहरात प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात पाच अंगणवाड्या व पाच बालवाड्या, अशा दहा ठिकाणी ही केंद्रे सुरू केली जातील. त्याअंतर्गत अपंग प्रतिबंधात्मक लवकर निदान व उपचाराच्या दृष्टीने अंगणवाडी शिक्षिका व सेविकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अपंगांच्या पूर्वप्राथमिक शिक्षणाची सुविधा पुरविण्यासाठी अर्थसाह्यही दिले जाणार आहे. यासाठी अंगणवाडी, बालवाडीसेविका व आशासेविकांच्या मदतीने स्थापन केलेल्या ‘लक्ष’ गटांशी संपर्क ठेवला जाणार आहे. पुण्यातील तळेगाव खिंडीचा इतिहास उजेडात? पहा काय सापडले?​ निधीची उपलब्धता शहरात स्थापन करण्यात येणाऱ्या दहा लवकर निदान व शीघ्र हस्तक्षेप केंद्रांमध्ये आवश्‍यक मनुष्यबळ व सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वार्षिक ३३ लाख ४४ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच, शून्य व सहा वर्षे वयोगटातील बालकांचा सर्व्हे केला जाणार आहे. त्यासह व्यवस्थापन, स्थापत्य व त्यानुषंगाने कामे करण्यासाठीच्या रकमेसह ७२ लाख रुपये खर्च येणार आहे. त्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. गड-किल्ल्यांवर 'ओल्या पार्ट्या' करणाऱ्यांनो, सावधान!  गरोदर महिलांची तपासणी गरोदर महिलांची आरोग्य तपासणी, नवजात बालकाची आरोग्य तपासणी करून तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या सल्ल्याने उपचाराच्या सुविधा महापालिकेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी अंगणवाडी, बालवाडी व आशासेविकांसह अंगणवाडी, बालवाडी परिसरातील कुटुंब, दिव्यांग बालकाचे कुटुंब यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. दिव्यांगांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलणे, हासुद्धा या योजनेचा उद्देश आहे. Vertical Image:  English Headline:  Pregnancy of a baby Disability will be known before birth Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा महापालिका बाळ baby infant महिला women दिव्यांग पुनर्वसन ऍप विकास training education तळेगाव health Search Functional Tags:  महापालिका, बाळ, baby, infant, महिला, women, दिव्यांग, पुनर्वसन, ऍप, विकास, Training, Education, तळेगाव, Health Twitter Publish:  Meta Description:  Pregnancy of a baby Disability will be known before birth जन्मापूर्वी बाळाचे अपंगत्व ओळखता यावे, यासाठी गर्भवती महिलांची आणि जन्मानंतर नवजात बालकांची तपासणी करण्यासाठी महापालिकेतर्फे ‘लवकर निदान व शीघ्र हस्तक्षेप केंद्र’ शहरात दहा ठिकाणी उभारण्यात येणार आहेत. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2tfIhgc
Read More
शेतकऱ्यांनो, आज शेवटचा दिवस आहे बरं का... 

औरंगाबाद : शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती असो, की सेंद्रिय उत्पादनांचे स्टॉल. सगळे काही एकाच छताखाली खरेदी करण्याची संधी 'सकाळ-ऍग्रोवन'च्या कृषी प्रदर्शनामुळे मिळाली आहे.

शेतीतील अवजारे, कृषीविषयक पुस्तके, गृहोपयोगी वस्तू, पदार्थांचे स्टॉल, हजार बाराशे रुपयांपासून पाच ते सात हजारांपर्यंतची घोंगडी, असे सगळे काही या ठिकाणी आहे. या प्रदर्शनाला रविवारी (ता.30) शहरवासीयांसह इतर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी रविवारी (ता.30) मोठा प्रतिसाद दिला. त्यामुळे या कृषी प्रदर्शनाला कृषी जत्रेचे स्वरूप आले होते. 

मराठवाडा, विदर्भच नव्हे तर अगदी नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, धुळे आणि कोकणातूनही शेतकरी या ज्ञानमेळाव्यात सहभागी झाले आहेत. या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक पारस ग्रुप असून, महाफिड फर्टिलायझर्स, एमव्हीएस ऍक्‍मे, एमआयटी कॉलेज (औरंगाबाद), गरवारे टेक्‍निकल फायबर्स आणि महाऊर्जा सहप्रायोजक आहेत. 

एकमेकींशी चर्चा करत ज्ञानाचे आदानप्रदान 

मनात घोळत असलेला कोणताही मुद्दा विचारावा आणि भरपूर खरेदी करावी, असे चित्र महिला शेतकऱ्यांचे होते. कंपन्या किंवा शास्त्रज्ञांकडून माहिती गोळा करून शेतीमधील अडचणी दूर करून शास्त्रोक्त नियोजनातून व्यावसायिक शेती कशी करता येईल, यासाठी ग्रामीण भागातील युवक धडपड करीत असल्याचे दिसून आले. दुसऱ्या बाजूला थेट शेतकऱ्याच्या परडीतील अस्सल गावरान शेतमाल खरेदी करण्यासाठी शहरी ग्राहकांच्या रांगा लागल्या. त्यामुळे कृषी विभागाने आत्माअंतर्गत स्थापन केलेल्या बचतगटाच्या स्टॉल्सवर झुंबड उडाली. 

घेतले नाही म्हणून काय झाले, माहिती तर घेऊ? 

अवजारे व यंत्रे विभागात प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून तोबा गर्दी आहे. छोट्या ट्रॅक्‍टरपासून ते हातचलित कोळप्यापर्यंत सर्व अवजारांची माहिती शेतकरी बारकाईने घेत आहेत. लासूर भागातील (ता. गंगापूर) येथील शेतकरी प्रेमराज औताडे म्हणाले, की गावाकडून लासूरला बाजार करायला आलो होतो. 

हेही वाचा : video - मनुष्यालाच नव्हे तर चक्क कुत्रे, मांजरांनाही होतो मधुमेह  

तीन तासांसाठी औरंगाबादला आल्याचे सांगताना ते म्हणाले, की शेतीपयोगी बरीच अवजारे बघितली, पाहिजे तितकी खरेदीही केली. अजूनही काही अवजारे घ्यायची आहेत; पण आता पैसे नाहीत; मात्र एक दिवस नक्की घेणार, असा मनोदय त्यांनी व्यक्त केला. पाणीटंचाई हा शेतकऱ्यांसाठी कळीचा मुद्दा आहे.

 

त्यामुळे पावसाचे पडणारे पाणी साचून पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा कसा वापर करता येईल, अशी तळमळ असलेले शेतकरी शेततळे प्लॅस्टिक कागद, ठिबक संच, सबमर्सिबल पंप, सोलारपंप याची माहिती व विक्री करणाऱ्या स्टॉल्सवर गर्दी करीत होते.

मराठवाडा-विदर्भातून येताहेत शेतकरी

नामवंत कंपन्यांचा सहभाग असलेल्या या प्रर्शनात शासनाचे विविध विभाग, कृषी संशोधन संस्था, बॅंका, कृषी शिक्षण संस्था, खते, बियाणे, कीटनाशके, कृषी अवजारे, यंत्रे, उद्योग प्रक्रिया, तुषार, ठिबक क्षेत्र तसेच ग्रीन हाऊस, तंत्रज्ञानातील कंपन्यांनी सहभाग नोंदविला.

हे माहिती हवेच : आजारपण आल्यावर नको धावाधाव : जाणून घ्या आरोग्य योजना

प्रदर्शनाचे हे दुसरे वर्ष आहे. गेल्यावर्षी भेट दिलेले शेतकरी पुन्हा प्रदर्शनास भेट देत आहेत. एवढे नव्हे तर मराठवाड्यासह पश्‍चिम विदर्भातील विविध जिल्ह्यांतून शेतकऱ्यांचे गटचे-गट प्रदर्शन भेटी देत आहेत.

आपला नवीन उद्योग, उभा करण्यासाठी कोणी यंत्राची माहिती जाणून घेतली तर कुणी आपल्या शेतातील फळबाग कसे घ्यावेत यांची माहिती घेत होते; तर कुणी आपल्या शेतात ठिबक आणि तुषार सिंचन करण्याची माहिती विचारत होते.

News Item ID: 

599-news_story-1577636387

Mobile Device Headline: 

शेतकऱ्यांनो, आज शेवटचा दिवस आहे बरं का... 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Aurangabad

Mobile Body: 

औरंगाबाद : शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती असो, की सेंद्रिय उत्पादनांचे स्टॉल. सगळे काही एकाच छताखाली खरेदी करण्याची संधी 'सकाळ-ऍग्रोवन'च्या कृषी प्रदर्शनामुळे मिळाली आहे.

शेतीतील अवजारे, कृषीविषयक पुस्तके, गृहोपयोगी वस्तू, पदार्थांचे स्टॉल, हजार बाराशे रुपयांपासून पाच ते सात हजारांपर्यंतची घोंगडी, असे सगळे काही या ठिकाणी आहे. या प्रदर्शनाला रविवारी (ता.30) शहरवासीयांसह इतर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी रविवारी (ता.30) मोठा प्रतिसाद दिला. त्यामुळे या कृषी प्रदर्शनाला कृषी जत्रेचे स्वरूप आले होते. 

मराठवाडा, विदर्भच नव्हे तर अगदी नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, धुळे आणि कोकणातूनही शेतकरी या ज्ञानमेळाव्यात सहभागी झाले आहेत. या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक पारस ग्रुप असून, महाफिड फर्टिलायझर्स, एमव्हीएस ऍक्‍मे, एमआयटी कॉलेज (औरंगाबाद), गरवारे टेक्‍निकल फायबर्स आणि महाऊर्जा सहप्रायोजक आहेत. 

एकमेकींशी चर्चा करत ज्ञानाचे आदानप्रदान 

मनात घोळत असलेला कोणताही मुद्दा विचारावा आणि भरपूर खरेदी करावी, असे चित्र महिला शेतकऱ्यांचे होते. कंपन्या किंवा शास्त्रज्ञांकडून माहिती गोळा करून शेतीमधील अडचणी दूर करून शास्त्रोक्त नियोजनातून व्यावसायिक शेती कशी करता येईल, यासाठी ग्रामीण भागातील युवक धडपड करीत असल्याचे दिसून आले. दुसऱ्या बाजूला थेट शेतकऱ्याच्या परडीतील अस्सल गावरान शेतमाल खरेदी करण्यासाठी शहरी ग्राहकांच्या रांगा लागल्या. त्यामुळे कृषी विभागाने आत्माअंतर्गत स्थापन केलेल्या बचतगटाच्या स्टॉल्सवर झुंबड उडाली. 

घेतले नाही म्हणून काय झाले, माहिती तर घेऊ? 

अवजारे व यंत्रे विभागात प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून तोबा गर्दी आहे. छोट्या ट्रॅक्‍टरपासून ते हातचलित कोळप्यापर्यंत सर्व अवजारांची माहिती शेतकरी बारकाईने घेत आहेत. लासूर भागातील (ता. गंगापूर) येथील शेतकरी प्रेमराज औताडे म्हणाले, की गावाकडून लासूरला बाजार करायला आलो होतो. 

हेही वाचा : video - मनुष्यालाच नव्हे तर चक्क कुत्रे, मांजरांनाही होतो मधुमेह  

तीन तासांसाठी औरंगाबादला आल्याचे सांगताना ते म्हणाले, की शेतीपयोगी बरीच अवजारे बघितली, पाहिजे तितकी खरेदीही केली. अजूनही काही अवजारे घ्यायची आहेत; पण आता पैसे नाहीत; मात्र एक दिवस नक्की घेणार, असा मनोदय त्यांनी व्यक्त केला. पाणीटंचाई हा शेतकऱ्यांसाठी कळीचा मुद्दा आहे.

 

त्यामुळे पावसाचे पडणारे पाणी साचून पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा कसा वापर करता येईल, अशी तळमळ असलेले शेतकरी शेततळे प्लॅस्टिक कागद, ठिबक संच, सबमर्सिबल पंप, सोलारपंप याची माहिती व विक्री करणाऱ्या स्टॉल्सवर गर्दी करीत होते.

मराठवाडा-विदर्भातून येताहेत शेतकरी

नामवंत कंपन्यांचा सहभाग असलेल्या या प्रर्शनात शासनाचे विविध विभाग, कृषी संशोधन संस्था, बॅंका, कृषी शिक्षण संस्था, खते, बियाणे, कीटनाशके, कृषी अवजारे, यंत्रे, उद्योग प्रक्रिया, तुषार, ठिबक क्षेत्र तसेच ग्रीन हाऊस, तंत्रज्ञानातील कंपन्यांनी सहभाग नोंदविला.

हे माहिती हवेच : आजारपण आल्यावर नको धावाधाव : जाणून घ्या आरोग्य योजना

प्रदर्शनाचे हे दुसरे वर्ष आहे. गेल्यावर्षी भेट दिलेले शेतकरी पुन्हा प्रदर्शनास भेट देत आहेत. एवढे नव्हे तर मराठवाड्यासह पश्‍चिम विदर्भातील विविध जिल्ह्यांतून शेतकऱ्यांचे गटचे-गट प्रदर्शन भेटी देत आहेत.

आपला नवीन उद्योग, उभा करण्यासाठी कोणी यंत्राची माहिती जाणून घेतली तर कुणी आपल्या शेतातील फळबाग कसे घ्यावेत यांची माहिती घेत होते; तर कुणी आपल्या शेतात ठिबक आणि तुषार सिंचन करण्याची माहिती विचारत होते.

Vertical Image: 

English Headline: 

Last Day Of Agrowon Agriculture Exhibition in Aurangabad

Author Type: 

External Author

सुशेन जाधव

औरंगाबाद

aurangabad

शेती

farming

सकाळ

वन

forest

कृषी

agriculture

प्रदर्शन

अवजारे

equipments

सोलापूर

पूर

floods

कोल्हापूर

धुळे

dhule

कोकण

konkan

कृषी विभाग

agriculture department

विभाग

sections

गंगा

ganga river

पाणी

water

पाणीटंचाई

शेततळे

farm pond

Search Functional Tags: 

औरंगाबाद, Aurangabad, शेती, farming, सकाळ, वन, forest, कृषी, Agriculture, प्रदर्शन, अवजारे, equipments, सोलापूर, पूर, Floods, कोल्हापूर, धुळे, Dhule, कोकण, Konkan, कृषी विभाग, Agriculture Department, विभाग, Sections, गंगा, Ganga River, पाणी, Water, पाणीटंचाई, शेततळे, Farm Pond

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Last Day Of Agrowon Agriculture Exhibition in Aurangabad

Meta Description: 

Last Day Of Agrowon Agriculture Exhibition in Aurangabad शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती असो, की सेंद्रिय उत्पादनांचे स्टॉल. सगळे काही एकाच छताखाली खरेदी करण्याची संधी 'सकाळ-ऍग्रोवन'च्या कृषी प्रदर्शनामुळे मिळाली आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

औरंगाबाद

नाशिक

सोलापूर

कोल्हापूर

धुळे

कोकण

News Story Feeds https://ift.tt/2SBJJnT

शेतकऱ्यांनो, आज शेवटचा दिवस आहे बरं का...  औरंगाबाद : शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती असो, की सेंद्रिय उत्पादनांचे स्टॉल. सगळे काही एकाच छताखाली खरेदी करण्याची संधी 'सकाळ-ऍग्रोवन'च्या कृषी प्रदर्शनामुळे मिळाली आहे. शेतीतील अवजारे, कृषीविषयक पुस्तके, गृहोपयोगी वस्तू, पदार्थांचे स्टॉल, हजार बाराशे रुपयांपासून पाच ते सात हजारांपर्यंतची घोंगडी, असे सगळे काही या ठिकाणी आहे. या प्रदर्शनाला रविवारी (ता.30) शहरवासीयांसह इतर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी रविवारी (ता.30) मोठा प्रतिसाद दिला. त्यामुळे या कृषी प्रदर्शनाला कृषी जत्रेचे स्वरूप आले होते.  मराठवाडा, विदर्भच नव्हे तर अगदी नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, धुळे आणि कोकणातूनही शेतकरी या ज्ञानमेळाव्यात सहभागी झाले आहेत. या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक पारस ग्रुप असून, महाफिड फर्टिलायझर्स, एमव्हीएस ऍक्‍मे, एमआयटी कॉलेज (औरंगाबाद), गरवारे टेक्‍निकल फायबर्स आणि महाऊर्जा सहप्रायोजक आहेत.  एकमेकींशी चर्चा करत ज्ञानाचे आदानप्रदान  मनात घोळत असलेला कोणताही मुद्दा विचारावा आणि भरपूर खरेदी करावी, असे चित्र महिला शेतकऱ्यांचे होते. कंपन्या किंवा शास्त्रज्ञांकडून माहिती गोळा करून शेतीमधील अडचणी दूर करून शास्त्रोक्त नियोजनातून व्यावसायिक शेती कशी करता येईल, यासाठी ग्रामीण भागातील युवक धडपड करीत असल्याचे दिसून आले. दुसऱ्या बाजूला थेट शेतकऱ्याच्या परडीतील अस्सल गावरान शेतमाल खरेदी करण्यासाठी शहरी ग्राहकांच्या रांगा लागल्या. त्यामुळे कृषी विभागाने आत्माअंतर्गत स्थापन केलेल्या बचतगटाच्या स्टॉल्सवर झुंबड उडाली.  घेतले नाही म्हणून काय झाले, माहिती तर घेऊ?  अवजारे व यंत्रे विभागात प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून तोबा गर्दी आहे. छोट्या ट्रॅक्‍टरपासून ते हातचलित कोळप्यापर्यंत सर्व अवजारांची माहिती शेतकरी बारकाईने घेत आहेत. लासूर भागातील (ता. गंगापूर) येथील शेतकरी प्रेमराज औताडे म्हणाले, की गावाकडून लासूरला बाजार करायला आलो होतो.  हेही वाचा : video - मनुष्यालाच नव्हे तर चक्क कुत्रे, मांजरांनाही होतो मधुमेह   तीन तासांसाठी औरंगाबादला आल्याचे सांगताना ते म्हणाले, की शेतीपयोगी बरीच अवजारे बघितली, पाहिजे तितकी खरेदीही केली. अजूनही काही अवजारे घ्यायची आहेत; पण आता पैसे नाहीत; मात्र एक दिवस नक्की घेणार, असा मनोदय त्यांनी व्यक्त केला. पाणीटंचाई हा शेतकऱ्यांसाठी कळीचा मुद्दा आहे.   त्यामुळे पावसाचे पडणारे पाणी साचून पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा कसा वापर करता येईल, अशी तळमळ असलेले शेतकरी शेततळे प्लॅस्टिक कागद, ठिबक संच, सबमर्सिबल पंप, सोलारपंप याची माहिती व विक्री करणाऱ्या स्टॉल्सवर गर्दी करीत होते. मराठवाडा-विदर्भातून येताहेत शेतकरी नामवंत कंपन्यांचा सहभाग असलेल्या या प्रर्शनात शासनाचे विविध विभाग, कृषी संशोधन संस्था, बॅंका, कृषी शिक्षण संस्था, खते, बियाणे, कीटनाशके, कृषी अवजारे, यंत्रे, उद्योग प्रक्रिया, तुषार, ठिबक क्षेत्र तसेच ग्रीन हाऊस, तंत्रज्ञानातील कंपन्यांनी सहभाग नोंदविला. हे माहिती हवेच : आजारपण आल्यावर नको धावाधाव : जाणून घ्या आरोग्य योजना प्रदर्शनाचे हे दुसरे वर्ष आहे. गेल्यावर्षी भेट दिलेले शेतकरी पुन्हा प्रदर्शनास भेट देत आहेत. एवढे नव्हे तर मराठवाड्यासह पश्‍चिम विदर्भातील विविध जिल्ह्यांतून शेतकऱ्यांचे गटचे-गट प्रदर्शन भेटी देत आहेत. आपला नवीन उद्योग, उभा करण्यासाठी कोणी यंत्राची माहिती जाणून घेतली तर कुणी आपल्या शेतातील फळबाग कसे घ्यावेत यांची माहिती घेत होते; तर कुणी आपल्या शेतात ठिबक आणि तुषार सिंचन करण्याची माहिती विचारत होते. News Item ID:  599-news_story-1577636387 Mobile Device Headline:  शेतकऱ्यांनो, आज शेवटचा दिवस आहे बरं का...  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Aurangabad Mobile Body:  औरंगाबाद : शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती असो, की सेंद्रिय उत्पादनांचे स्टॉल. सगळे काही एकाच छताखाली खरेदी करण्याची संधी 'सकाळ-ऍग्रोवन'च्या कृषी प्रदर्शनामुळे मिळाली आहे. शेतीतील अवजारे, कृषीविषयक पुस्तके, गृहोपयोगी वस्तू, पदार्थांचे स्टॉल, हजार बाराशे रुपयांपासून पाच ते सात हजारांपर्यंतची घोंगडी, असे सगळे काही या ठिकाणी आहे. या प्रदर्शनाला रविवारी (ता.30) शहरवासीयांसह इतर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी रविवारी (ता.30) मोठा प्रतिसाद दिला. त्यामुळे या कृषी प्रदर्शनाला कृषी जत्रेचे स्वरूप आले होते.  मराठवाडा, विदर्भच नव्हे तर अगदी नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, धुळे आणि कोकणातूनही शेतकरी या ज्ञानमेळाव्यात सहभागी झाले आहेत. या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक पारस ग्रुप असून, महाफिड फर्टिलायझर्स, एमव्हीएस ऍक्‍मे, एमआयटी कॉलेज (औरंगाबाद), गरवारे टेक्‍निकल फायबर्स आणि महाऊर्जा सहप्रायोजक आहेत.  एकमेकींशी चर्चा करत ज्ञानाचे आदानप्रदान  मनात घोळत असलेला कोणताही मुद्दा विचारावा आणि भरपूर खरेदी करावी, असे चित्र महिला शेतकऱ्यांचे होते. कंपन्या किंवा शास्त्रज्ञांकडून माहिती गोळा करून शेतीमधील अडचणी दूर करून शास्त्रोक्त नियोजनातून व्यावसायिक शेती कशी करता येईल, यासाठी ग्रामीण भागातील युवक धडपड करीत असल्याचे दिसून आले. दुसऱ्या बाजूला थेट शेतकऱ्याच्या परडीतील अस्सल गावरान शेतमाल खरेदी करण्यासाठी शहरी ग्राहकांच्या रांगा लागल्या. त्यामुळे कृषी विभागाने आत्माअंतर्गत स्थापन केलेल्या बचतगटाच्या स्टॉल्सवर झुंबड उडाली.  घेतले नाही म्हणून काय झाले, माहिती तर घेऊ?  अवजारे व यंत्रे विभागात प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून तोबा गर्दी आहे. छोट्या ट्रॅक्‍टरपासून ते हातचलित कोळप्यापर्यंत सर्व अवजारांची माहिती शेतकरी बारकाईने घेत आहेत. लासूर भागातील (ता. गंगापूर) येथील शेतकरी प्रेमराज औताडे म्हणाले, की गावाकडून लासूरला बाजार करायला आलो होतो.  हेही वाचा : video - मनुष्यालाच नव्हे तर चक्क कुत्रे, मांजरांनाही होतो मधुमेह   तीन तासांसाठी औरंगाबादला आल्याचे सांगताना ते म्हणाले, की शेतीपयोगी बरीच अवजारे बघितली, पाहिजे तितकी खरेदीही केली. अजूनही काही अवजारे घ्यायची आहेत; पण आता पैसे नाहीत; मात्र एक दिवस नक्की घेणार, असा मनोदय त्यांनी व्यक्त केला. पाणीटंचाई हा शेतकऱ्यांसाठी कळीचा मुद्दा आहे.   त्यामुळे पावसाचे पडणारे पाणी साचून पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा कसा वापर करता येईल, अशी तळमळ असलेले शेतकरी शेततळे प्लॅस्टिक कागद, ठिबक संच, सबमर्सिबल पंप, सोलारपंप याची माहिती व विक्री करणाऱ्या स्टॉल्सवर गर्दी करीत होते. मराठवाडा-विदर्भातून येताहेत शेतकरी नामवंत कंपन्यांचा सहभाग असलेल्या या प्रर्शनात शासनाचे विविध विभाग, कृषी संशोधन संस्था, बॅंका, कृषी शिक्षण संस्था, खते, बियाणे, कीटनाशके, कृषी अवजारे, यंत्रे, उद्योग प्रक्रिया, तुषार, ठिबक क्षेत्र तसेच ग्रीन हाऊस, तंत्रज्ञानातील कंपन्यांनी सहभाग नोंदविला. हे माहिती हवेच : आजारपण आल्यावर नको धावाधाव : जाणून घ्या आरोग्य योजना प्रदर्शनाचे हे दुसरे वर्ष आहे. गेल्यावर्षी भेट दिलेले शेतकरी पुन्हा प्रदर्शनास भेट देत आहेत. एवढे नव्हे तर मराठवाड्यासह पश्‍चिम विदर्भातील विविध जिल्ह्यांतून शेतकऱ्यांचे गटचे-गट प्रदर्शन भेटी देत आहेत. आपला नवीन उद्योग, उभा करण्यासाठी कोणी यंत्राची माहिती जाणून घेतली तर कुणी आपल्या शेतातील फळबाग कसे घ्यावेत यांची माहिती घेत होते; तर कुणी आपल्या शेतात ठिबक आणि तुषार सिंचन करण्याची माहिती विचारत होते. Vertical Image:  English Headline:  Last Day Of Agrowon Agriculture Exhibition in Aurangabad Author Type:  External Author सुशेन जाधव औरंगाबाद aurangabad शेती farming सकाळ वन forest कृषी agriculture प्रदर्शन अवजारे equipments सोलापूर पूर floods कोल्हापूर धुळे dhule कोकण konkan कृषी विभाग agriculture department विभाग sections गंगा ganga river पाणी water पाणीटंचाई शेततळे farm pond Search Functional Tags:  औरंगाबाद, Aurangabad, शेती, farming, सकाळ, वन, forest, कृषी, Agriculture, प्रदर्शन, अवजारे, equipments, सोलापूर, पूर, Floods, कोल्हापूर, धुळे, Dhule, कोकण, Konkan, कृषी विभाग, Agriculture Department, विभाग, Sections, गंगा, Ganga River, पाणी, Water, पाणीटंचाई, शेततळे, Farm Pond Twitter Publish:  Meta Keyword:  Last Day Of Agrowon Agriculture Exhibition in Aurangabad Meta Description:  Last Day Of Agrowon Agriculture Exhibition in Aurangabad शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती असो, की सेंद्रिय उत्पादनांचे स्टॉल. सगळे काही एकाच छताखाली खरेदी करण्याची संधी 'सकाळ-ऍग्रोवन'च्या कृषी प्रदर्शनामुळे मिळाली आहे. Send as Notification:  Topic Tags:  औरंगाबाद नाशिक सोलापूर कोल्हापूर धुळे कोकण News Story Feeds https://ift.tt/2SBJJnT

December 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2MFJzIg
Read More
Video : मेट्रोचे डबे उद्योगनगरीत दाखल

पिंपरी - वल्लभनगर ते फुगेवाडीदरम्यान डिसेंबर महिन्यात मेट्रो सुरू करण्याची गेल्या वर्षी केलेली घोषणा प्रत्यक्षात उतरली नसली, तरी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येचा मुहूर्त साधत मेट्रोचे डबे रविवारी (ता. २९) दुपारी शहरात दाखल झाले. भक्‍ती-शक्‍ती चौकामध्ये या डब्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. या वेळी मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डबे शहरात येत असताना रस्त्याने ये-जा करणारे कुतूहलाने ट्रकवरील या डब्यांचे फोटो मोबाइलमध्ये घेत होते. डबे वल्लभनगर परिसरातील ग्रेडसेपरेटरमध्ये उभे करण्यात आले. डबे चढविण्यासाठीची क्रेनही दाखल झाली. दोन दिवसांमध्ये ते चढविण्याचे काम पूर्ण करण्यात येणार असून, त्यानंतर चाचणी घेण्यात येणार असल्याचे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

पुण्यातील तळेगाव खिंडीचा इतिहास उजेडात? पहा काय सापडले?​

वाहतुकीत बदल
पुढील दोन दिवसांत मेट्रोचे डबे मार्गावर चढविण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत. 

पंतप्रधान आवस योजनेतून घर घेतायं मग, ही बातमी वाचा कारण..

नागपूर-तेलंगण-सोलापूर-पिंपरी
चार दिवसांपूर्वी नागपूरहून निघालेले डबे तेलंगण राज्यातून कर्नाटकमार्गे सोलापूर महामार्गावरून हडपसर, फुरसुंगी, कात्रज, देहूरोडमार्गे पिंपरीत दाखल झाले. ते मोठे असल्याने मोठ्या महामार्गाची आवश्‍यकता असल्याने ते या मार्गाने आणण्यात आले. त्यासाठी चार दिवसांचा अवधी लागल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

लावणी महोत्सवावरून रुपाली ठोंबरे यांचे मोहिते समर्थकांना ठोस प्रत्युत्तर

अशी आहे मेट्रो... 
शहरात दाखल झालेली मेट्रोची निर्मिती ही चीनच्या ‘सीआरआरसी’ कंपनीत केली आहे. ४० टन वजनाचा डबा २० मीटर लांब आहे. मेट्रोच्या तिन्ही डब्यांमध्ये ९६० प्रवासी बसण्याची क्षमता आहे. 

गड-किल्ल्यांवर 'ओल्या पार्ट्या' करणाऱ्यांनो, सावधान! 

मुंबई-पुणे महामार्गाने देहूरोडमार्गे मेट्रोचे डबे शहरात आणले. दुपारी अडीचच्या सुमारास निगडीतील भक्तिशक्ती चौकात बॅंड पथकाने स्वागत केले. मेट्रोच्या कामगारांनी भगवे फेटे बांधून नृत्य करीत जल्लोष केला. वल्लभनगर येथे डबे पोचल्यानंतर महापौर उषा ढोरे यांनी पूजन करून श्रीफळ वाहिले. स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी व मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते. 

कोरेगाव भीमा : विजयस्तंभ अभिवादन दिनी बंदोबस्तासाठी दहा हजारांचा फौजफाटा

वल्लभनगर येथे डबे पोचल्यानंतर त्यांचे पूजन करण्यासाठी महापौर उषा ढोरे व स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी आले होते. त्यांनी डब्यांवरील आच्छादन काढूनच पूजा करण्याचा आग्रह धरला. मात्र, ‘विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखालीच आच्छादन काढण्यात येते’ असे मेट्रोचे अधिकारी वारंवार सांगत होते. मात्र, ‘मग, आम्हाला का बोलाविले?’ असा प्रश्‍न उपस्थित करून ‘तुम्हाला मेट्रो मार्गावर डबे चढवू देणार नाही, त्याची ट्रायलही घेऊ देणार नाही. जे काय करायचे ते पुण्यातच करा,’ अशी भूमिका महापौर व मडिगेरी यांनी घेतली. मडिगेरी यांनी एका राजकीय नेत्याशी मोबाईलवरून संपर्क साधून गाऱ्हाणे मांडले. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठांशी संपर्क साधून वस्तुस्थिती सांगितली. त्यानंतर हात जोडत आच्छादन काढण्यास असमर्थता दर्शवली. अखेरीस डब्यांवरील आच्छादन न काढताच महापौरांनी पूजन केले व सुमारे पाऊणतास सुरू असलेल्या मानापमान नाट्यावर पडदा पडला.

पिंपरीच्या नावाचा आग्रह
मेट्रो प्रकल्प पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात राबविण्यात येत आहे. मात्र, नाव केवळ ‘पुणे मेट्रो’ असे आहे, त्यामुळे ‘मेट्रो प्रकल्पाला पुणे, पिंपरी-चिंचवड मेट्रो’ असे नाव देण्याची मागणी महापालिकेने केली आहे. या मागणीचा पुनरुच्चार रविवारी महापौर उषा ढोरे व स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी केला. 

उर्वरित तीन डबे लवकरच
मेट्रोचे तीन डबे रविवारी शहरात दाखल झाले आहेत. आणखी तीन डबे घेऊन येणारी वाहने सोलापूरपर्यंत आली आहेत. पुढील दोन दिवसांत ती पुण्यात दाखल होतील, असे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मेट्रोच्या डब्यांचा नागपूर ते पुणे व्हाया तेलंगण प्रवास चौदाशे किलोमीटरचा झाला.

News Item ID: 

599-news_story-1577629478

Mobile Device Headline: 

Video : मेट्रोचे डबे उद्योगनगरीत दाखल

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पिंपरी - वल्लभनगर ते फुगेवाडीदरम्यान डिसेंबर महिन्यात मेट्रो सुरू करण्याची गेल्या वर्षी केलेली घोषणा प्रत्यक्षात उतरली नसली, तरी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येचा मुहूर्त साधत मेट्रोचे डबे रविवारी (ता. २९) दुपारी शहरात दाखल झाले. भक्‍ती-शक्‍ती चौकामध्ये या डब्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. या वेळी मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डबे शहरात येत असताना रस्त्याने ये-जा करणारे कुतूहलाने ट्रकवरील या डब्यांचे फोटो मोबाइलमध्ये घेत होते. डबे वल्लभनगर परिसरातील ग्रेडसेपरेटरमध्ये उभे करण्यात आले. डबे चढविण्यासाठीची क्रेनही दाखल झाली. दोन दिवसांमध्ये ते चढविण्याचे काम पूर्ण करण्यात येणार असून, त्यानंतर चाचणी घेण्यात येणार असल्याचे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

पुण्यातील तळेगाव खिंडीचा इतिहास उजेडात? पहा काय सापडले?​

वाहतुकीत बदल
पुढील दोन दिवसांत मेट्रोचे डबे मार्गावर चढविण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत. 

पंतप्रधान आवस योजनेतून घर घेतायं मग, ही बातमी वाचा कारण..

नागपूर-तेलंगण-सोलापूर-पिंपरी
चार दिवसांपूर्वी नागपूरहून निघालेले डबे तेलंगण राज्यातून कर्नाटकमार्गे सोलापूर महामार्गावरून हडपसर, फुरसुंगी, कात्रज, देहूरोडमार्गे पिंपरीत दाखल झाले. ते मोठे असल्याने मोठ्या महामार्गाची आवश्‍यकता असल्याने ते या मार्गाने आणण्यात आले. त्यासाठी चार दिवसांचा अवधी लागल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

लावणी महोत्सवावरून रुपाली ठोंबरे यांचे मोहिते समर्थकांना ठोस प्रत्युत्तर

अशी आहे मेट्रो... 
शहरात दाखल झालेली मेट्रोची निर्मिती ही चीनच्या ‘सीआरआरसी’ कंपनीत केली आहे. ४० टन वजनाचा डबा २० मीटर लांब आहे. मेट्रोच्या तिन्ही डब्यांमध्ये ९६० प्रवासी बसण्याची क्षमता आहे. 

गड-किल्ल्यांवर 'ओल्या पार्ट्या' करणाऱ्यांनो, सावधान! 

मुंबई-पुणे महामार्गाने देहूरोडमार्गे मेट्रोचे डबे शहरात आणले. दुपारी अडीचच्या सुमारास निगडीतील भक्तिशक्ती चौकात बॅंड पथकाने स्वागत केले. मेट्रोच्या कामगारांनी भगवे फेटे बांधून नृत्य करीत जल्लोष केला. वल्लभनगर येथे डबे पोचल्यानंतर महापौर उषा ढोरे यांनी पूजन करून श्रीफळ वाहिले. स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी व मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते. 

कोरेगाव भीमा : विजयस्तंभ अभिवादन दिनी बंदोबस्तासाठी दहा हजारांचा फौजफाटा

वल्लभनगर येथे डबे पोचल्यानंतर त्यांचे पूजन करण्यासाठी महापौर उषा ढोरे व स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी आले होते. त्यांनी डब्यांवरील आच्छादन काढूनच पूजा करण्याचा आग्रह धरला. मात्र, ‘विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखालीच आच्छादन काढण्यात येते’ असे मेट्रोचे अधिकारी वारंवार सांगत होते. मात्र, ‘मग, आम्हाला का बोलाविले?’ असा प्रश्‍न उपस्थित करून ‘तुम्हाला मेट्रो मार्गावर डबे चढवू देणार नाही, त्याची ट्रायलही घेऊ देणार नाही. जे काय करायचे ते पुण्यातच करा,’ अशी भूमिका महापौर व मडिगेरी यांनी घेतली. मडिगेरी यांनी एका राजकीय नेत्याशी मोबाईलवरून संपर्क साधून गाऱ्हाणे मांडले. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठांशी संपर्क साधून वस्तुस्थिती सांगितली. त्यानंतर हात जोडत आच्छादन काढण्यास असमर्थता दर्शवली. अखेरीस डब्यांवरील आच्छादन न काढताच महापौरांनी पूजन केले व सुमारे पाऊणतास सुरू असलेल्या मानापमान नाट्यावर पडदा पडला.

पिंपरीच्या नावाचा आग्रह
मेट्रो प्रकल्प पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात राबविण्यात येत आहे. मात्र, नाव केवळ ‘पुणे मेट्रो’ असे आहे, त्यामुळे ‘मेट्रो प्रकल्पाला पुणे, पिंपरी-चिंचवड मेट्रो’ असे नाव देण्याची मागणी महापालिकेने केली आहे. या मागणीचा पुनरुच्चार रविवारी महापौर उषा ढोरे व स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी केला. 

उर्वरित तीन डबे लवकरच
मेट्रोचे तीन डबे रविवारी शहरात दाखल झाले आहेत. आणखी तीन डबे घेऊन येणारी वाहने सोलापूरपर्यंत आली आहेत. पुढील दोन दिवसांत ती पुण्यात दाखल होतील, असे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मेट्रोच्या डब्यांचा नागपूर ते पुणे व्हाया तेलंगण प्रवास चौदाशे किलोमीटरचा झाला.

Vertical Image: 

English Headline: 

metro bogie in pimpri chinchwad

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी

मेट्रो

ऍप

तळेगाव

पुणे

mumbai

महामार्ग

nagpur

सोलापूर

हडपसर

company

नृत्य

विमा कंपनी

पिंपरी-चिंचवड

Search Functional Tags: 

पिंपरी, मेट्रो, ऍप, तळेगाव, पुणे, Mumbai, महामार्ग, Nagpur, सोलापूर, हडपसर, Company, नृत्य, विमा कंपनी, पिंपरी-चिंचवड

Twitter Publish: 

Meta Description: 

metro bogie in pimpri chinchwad वल्लभनगर ते फुगेवाडीदरम्यान डिसेंबर महिन्यात मेट्रो सुरू करण्याची गेल्या वर्षी केलेली घोषणा प्रत्यक्षात उतरली नसली, तरी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येचा मुहूर्त साधत मेट्रोचे डबे रविवारी (ता. २९) दुपारी शहरात दाखल झाले.

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Video : मेट्रोचे डबे उद्योगनगरीत दाखल पिंपरी - वल्लभनगर ते फुगेवाडीदरम्यान डिसेंबर महिन्यात मेट्रो सुरू करण्याची गेल्या वर्षी केलेली घोषणा प्रत्यक्षात उतरली नसली, तरी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येचा मुहूर्त साधत मेट्रोचे डबे रविवारी (ता. २९) दुपारी शहरात दाखल झाले. भक्‍ती-शक्‍ती चौकामध्ये या डब्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. या वेळी मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप डबे शहरात येत असताना रस्त्याने ये-जा करणारे कुतूहलाने ट्रकवरील या डब्यांचे फोटो मोबाइलमध्ये घेत होते. डबे वल्लभनगर परिसरातील ग्रेडसेपरेटरमध्ये उभे करण्यात आले. डबे चढविण्यासाठीची क्रेनही दाखल झाली. दोन दिवसांमध्ये ते चढविण्याचे काम पूर्ण करण्यात येणार असून, त्यानंतर चाचणी घेण्यात येणार असल्याचे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.  पुण्यातील तळेगाव खिंडीचा इतिहास उजेडात? पहा काय सापडले?​ वाहतुकीत बदल पुढील दोन दिवसांत मेट्रोचे डबे मार्गावर चढविण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत.  पंतप्रधान आवस योजनेतून घर घेतायं मग, ही बातमी वाचा कारण.. नागपूर-तेलंगण-सोलापूर-पिंपरी चार दिवसांपूर्वी नागपूरहून निघालेले डबे तेलंगण राज्यातून कर्नाटकमार्गे सोलापूर महामार्गावरून हडपसर, फुरसुंगी, कात्रज, देहूरोडमार्गे पिंपरीत दाखल झाले. ते मोठे असल्याने मोठ्या महामार्गाची आवश्‍यकता असल्याने ते या मार्गाने आणण्यात आले. त्यासाठी चार दिवसांचा अवधी लागल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.  लावणी महोत्सवावरून रुपाली ठोंबरे यांचे मोहिते समर्थकांना ठोस प्रत्युत्तर अशी आहे मेट्रो...  शहरात दाखल झालेली मेट्रोची निर्मिती ही चीनच्या ‘सीआरआरसी’ कंपनीत केली आहे. ४० टन वजनाचा डबा २० मीटर लांब आहे. मेट्रोच्या तिन्ही डब्यांमध्ये ९६० प्रवासी बसण्याची क्षमता आहे.  गड-किल्ल्यांवर 'ओल्या पार्ट्या' करणाऱ्यांनो, सावधान!  मुंबई-पुणे महामार्गाने देहूरोडमार्गे मेट्रोचे डबे शहरात आणले. दुपारी अडीचच्या सुमारास निगडीतील भक्तिशक्ती चौकात बॅंड पथकाने स्वागत केले. मेट्रोच्या कामगारांनी भगवे फेटे बांधून नृत्य करीत जल्लोष केला. वल्लभनगर येथे डबे पोचल्यानंतर महापौर उषा ढोरे यांनी पूजन करून श्रीफळ वाहिले. स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी व मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.  कोरेगाव भीमा : विजयस्तंभ अभिवादन दिनी बंदोबस्तासाठी दहा हजारांचा फौजफाटा वल्लभनगर येथे डबे पोचल्यानंतर त्यांचे पूजन करण्यासाठी महापौर उषा ढोरे व स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी आले होते. त्यांनी डब्यांवरील आच्छादन काढूनच पूजा करण्याचा आग्रह धरला. मात्र, ‘विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखालीच आच्छादन काढण्यात येते’ असे मेट्रोचे अधिकारी वारंवार सांगत होते. मात्र, ‘मग, आम्हाला का बोलाविले?’ असा प्रश्‍न उपस्थित करून ‘तुम्हाला मेट्रो मार्गावर डबे चढवू देणार नाही, त्याची ट्रायलही घेऊ देणार नाही. जे काय करायचे ते पुण्यातच करा,’ अशी भूमिका महापौर व मडिगेरी यांनी घेतली. मडिगेरी यांनी एका राजकीय नेत्याशी मोबाईलवरून संपर्क साधून गाऱ्हाणे मांडले. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठांशी संपर्क साधून वस्तुस्थिती सांगितली. त्यानंतर हात जोडत आच्छादन काढण्यास असमर्थता दर्शवली. अखेरीस डब्यांवरील आच्छादन न काढताच महापौरांनी पूजन केले व सुमारे पाऊणतास सुरू असलेल्या मानापमान नाट्यावर पडदा पडला. पिंपरीच्या नावाचा आग्रह मेट्रो प्रकल्प पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात राबविण्यात येत आहे. मात्र, नाव केवळ ‘पुणे मेट्रो’ असे आहे, त्यामुळे ‘मेट्रो प्रकल्पाला पुणे, पिंपरी-चिंचवड मेट्रो’ असे नाव देण्याची मागणी महापालिकेने केली आहे. या मागणीचा पुनरुच्चार रविवारी महापौर उषा ढोरे व स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी केला.  उर्वरित तीन डबे लवकरच मेट्रोचे तीन डबे रविवारी शहरात दाखल झाले आहेत. आणखी तीन डबे घेऊन येणारी वाहने सोलापूरपर्यंत आली आहेत. पुढील दोन दिवसांत ती पुण्यात दाखल होतील, असे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मेट्रोच्या डब्यांचा नागपूर ते पुणे व्हाया तेलंगण प्रवास चौदाशे किलोमीटरचा झाला. News Item ID:  599-news_story-1577629478 Mobile Device Headline:  Video : मेट्रोचे डबे उद्योगनगरीत दाखल Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पिंपरी - वल्लभनगर ते फुगेवाडीदरम्यान डिसेंबर महिन्यात मेट्रो सुरू करण्याची गेल्या वर्षी केलेली घोषणा प्रत्यक्षात उतरली नसली, तरी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येचा मुहूर्त साधत मेट्रोचे डबे रविवारी (ता. २९) दुपारी शहरात दाखल झाले. भक्‍ती-शक्‍ती चौकामध्ये या डब्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. या वेळी मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप डबे शहरात येत असताना रस्त्याने ये-जा करणारे कुतूहलाने ट्रकवरील या डब्यांचे फोटो मोबाइलमध्ये घेत होते. डबे वल्लभनगर परिसरातील ग्रेडसेपरेटरमध्ये उभे करण्यात आले. डबे चढविण्यासाठीची क्रेनही दाखल झाली. दोन दिवसांमध्ये ते चढविण्याचे काम पूर्ण करण्यात येणार असून, त्यानंतर चाचणी घेण्यात येणार असल्याचे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.  पुण्यातील तळेगाव खिंडीचा इतिहास उजेडात? पहा काय सापडले?​ वाहतुकीत बदल पुढील दोन दिवसांत मेट्रोचे डबे मार्गावर चढविण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत.  पंतप्रधान आवस योजनेतून घर घेतायं मग, ही बातमी वाचा कारण.. नागपूर-तेलंगण-सोलापूर-पिंपरी चार दिवसांपूर्वी नागपूरहून निघालेले डबे तेलंगण राज्यातून कर्नाटकमार्गे सोलापूर महामार्गावरून हडपसर, फुरसुंगी, कात्रज, देहूरोडमार्गे पिंपरीत दाखल झाले. ते मोठे असल्याने मोठ्या महामार्गाची आवश्‍यकता असल्याने ते या मार्गाने आणण्यात आले. त्यासाठी चार दिवसांचा अवधी लागल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.  लावणी महोत्सवावरून रुपाली ठोंबरे यांचे मोहिते समर्थकांना ठोस प्रत्युत्तर अशी आहे मेट्रो...  शहरात दाखल झालेली मेट्रोची निर्मिती ही चीनच्या ‘सीआरआरसी’ कंपनीत केली आहे. ४० टन वजनाचा डबा २० मीटर लांब आहे. मेट्रोच्या तिन्ही डब्यांमध्ये ९६० प्रवासी बसण्याची क्षमता आहे.  गड-किल्ल्यांवर 'ओल्या पार्ट्या' करणाऱ्यांनो, सावधान!  मुंबई-पुणे महामार्गाने देहूरोडमार्गे मेट्रोचे डबे शहरात आणले. दुपारी अडीचच्या सुमारास निगडीतील भक्तिशक्ती चौकात बॅंड पथकाने स्वागत केले. मेट्रोच्या कामगारांनी भगवे फेटे बांधून नृत्य करीत जल्लोष केला. वल्लभनगर येथे डबे पोचल्यानंतर महापौर उषा ढोरे यांनी पूजन करून श्रीफळ वाहिले. स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी व मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.  कोरेगाव भीमा : विजयस्तंभ अभिवादन दिनी बंदोबस्तासाठी दहा हजारांचा फौजफाटा वल्लभनगर येथे डबे पोचल्यानंतर त्यांचे पूजन करण्यासाठी महापौर उषा ढोरे व स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी आले होते. त्यांनी डब्यांवरील आच्छादन काढूनच पूजा करण्याचा आग्रह धरला. मात्र, ‘विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखालीच आच्छादन काढण्यात येते’ असे मेट्रोचे अधिकारी वारंवार सांगत होते. मात्र, ‘मग, आम्हाला का बोलाविले?’ असा प्रश्‍न उपस्थित करून ‘तुम्हाला मेट्रो मार्गावर डबे चढवू देणार नाही, त्याची ट्रायलही घेऊ देणार नाही. जे काय करायचे ते पुण्यातच करा,’ अशी भूमिका महापौर व मडिगेरी यांनी घेतली. मडिगेरी यांनी एका राजकीय नेत्याशी मोबाईलवरून संपर्क साधून गाऱ्हाणे मांडले. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठांशी संपर्क साधून वस्तुस्थिती सांगितली. त्यानंतर हात जोडत आच्छादन काढण्यास असमर्थता दर्शवली. अखेरीस डब्यांवरील आच्छादन न काढताच महापौरांनी पूजन केले व सुमारे पाऊणतास सुरू असलेल्या मानापमान नाट्यावर पडदा पडला. पिंपरीच्या नावाचा आग्रह मेट्रो प्रकल्प पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात राबविण्यात येत आहे. मात्र, नाव केवळ ‘पुणे मेट्रो’ असे आहे, त्यामुळे ‘मेट्रो प्रकल्पाला पुणे, पिंपरी-चिंचवड मेट्रो’ असे नाव देण्याची मागणी महापालिकेने केली आहे. या मागणीचा पुनरुच्चार रविवारी महापौर उषा ढोरे व स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी केला.  उर्वरित तीन डबे लवकरच मेट्रोचे तीन डबे रविवारी शहरात दाखल झाले आहेत. आणखी तीन डबे घेऊन येणारी वाहने सोलापूरपर्यंत आली आहेत. पुढील दोन दिवसांत ती पुण्यात दाखल होतील, असे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मेट्रोच्या डब्यांचा नागपूर ते पुणे व्हाया तेलंगण प्रवास चौदाशे किलोमीटरचा झाला. Vertical Image:  English Headline:  metro bogie in pimpri chinchwad Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पिंपरी मेट्रो ऍप तळेगाव पुणे mumbai महामार्ग nagpur सोलापूर हडपसर company नृत्य विमा कंपनी पिंपरी-चिंचवड Search Functional Tags:  पिंपरी, मेट्रो, ऍप, तळेगाव, पुणे, Mumbai, महामार्ग, Nagpur, सोलापूर, हडपसर, Company, नृत्य, विमा कंपनी, पिंपरी-चिंचवड Twitter Publish:  Meta Description:  metro bogie in pimpri chinchwad वल्लभनगर ते फुगेवाडीदरम्यान डिसेंबर महिन्यात मेट्रो सुरू करण्याची गेल्या वर्षी केलेली घोषणा प्रत्यक्षात उतरली नसली, तरी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येचा मुहूर्त साधत मेट्रोचे डबे रविवारी (ता. २९) दुपारी शहरात दाखल झाले. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/364ywQC
Read More
पंतप्रधानांची ‘मन की बात’मधून तरुणाईला साद

नवी दिल्ली - देशातील युवक हा अराजकतेचा तिरस्कार करतो, अशी ‘मन की बात’ मांडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागरिकत्व कायद्याच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेल्या संतप्त तरुणाईला चुचकारण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, सूर्यग्रहणाची चर्चा करताना मोदींनी पुण्यातील; तसेच लडाख व नैनितालमधील विशाल दुर्बिणींचा (टेलिस्कोप) उल्लेख केला. सरत्या वर्षाच्या अखेरच्या आकाशवाणी संवादात मोदींनी येणाऱ्या दशकात आधुनिक भारताच्या निर्मितीत, विकासाला गती देण्यात २१व्या शतकात जन्मलेले युवक सर्वांत मोठी भूमिका बजावतील, असे सांगितले. आमच्या देशातील युवकाला जातीवाद, घराणेशाही, स्त्री-पुरुष, ‘आमचे व त्यांचे’ यासारख्या दुर्व्यवस्था अजिबात पसंत नाहीत, असे ते म्हणाले. अस्थिरता, अव्यवस्था व अराजकतेबद्दल आजच्या तरुणाला तिरस्कार आहे, असे सांगताना त्यांनी, काळ्या कायद्याच्या विरोधातील आदोलनांत तुरळक ठिकाणी झालेल्या जाळपोळीकडे अंगुलीनिर्देश केला.

ट्रॅफिक पोलिसांनी फाडली प्रियंका गांधींचीच पावती; पाहा काय घडलं?

संसदेच्या मागील अधिवेशनात लोकसभेने ११४ टक्के; तर राज्यसभेने ९४ टक्के कामकाज केल्याचे मोदी यांनी सांगितले. (राज्यसभा सभापतींनी हाच आकडा ९९ ते १०० टक्के सांगितला होता.) ते म्हणाले, ‘‘जम्मू-काश्‍मीरमध्ये ‘हिमायत’ या कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून १८ हजार युवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. २१व्या शतकातील युवकांना मिलेनियल, जेन झेड किंवा जनरेशन झेड अशा नावांनी ओळखले जाते. ही पिढी अत्यंत प्रभावशाली असून, त्यांना स्वतःचा विचार आहे. ते सदैव काही वेगळे करण्याचे स्वप्न बाळगतात.

अमृता फडणवीस यांना शिवसेनेचं प्रत्युत्तर; पाहा कोणी दिले उत्तर! 

विमानतळांवर किंवा सिनेमाघरांमध्ये रांग तोडण्याचा कोणी प्रयत्न केला तर युवकच सर्वांत प्रथम त्याला विरोध करतात. हा भारतीय युवक व्यवस्था मानतो; पण व्यवस्था जर योग्य पद्धतीने प्रतिसाद देत नसेल तर अस्वस्थ होऊन व्यवस्थेलाच सवाल करण्याची हिंमत तो बाळगतो. म्हणूनच स्वामी विवेकानंदांना हा विश्‍वास होता, की या युवकांमधूनच माझे कार्यकर्ते निर्माण होतील.’

News Item ID: 

599-news_story-1577639397

Mobile Device Headline: 

पंतप्रधानांची ‘मन की बात’मधून तरुणाईला साद

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Desh

Mobile Body: 

नवी दिल्ली - देशातील युवक हा अराजकतेचा तिरस्कार करतो, अशी ‘मन की बात’ मांडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागरिकत्व कायद्याच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेल्या संतप्त तरुणाईला चुचकारण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, सूर्यग्रहणाची चर्चा करताना मोदींनी पुण्यातील; तसेच लडाख व नैनितालमधील विशाल दुर्बिणींचा (टेलिस्कोप) उल्लेख केला. सरत्या वर्षाच्या अखेरच्या आकाशवाणी संवादात मोदींनी येणाऱ्या दशकात आधुनिक भारताच्या निर्मितीत, विकासाला गती देण्यात २१व्या शतकात जन्मलेले युवक सर्वांत मोठी भूमिका बजावतील, असे सांगितले. आमच्या देशातील युवकाला जातीवाद, घराणेशाही, स्त्री-पुरुष, ‘आमचे व त्यांचे’ यासारख्या दुर्व्यवस्था अजिबात पसंत नाहीत, असे ते म्हणाले. अस्थिरता, अव्यवस्था व अराजकतेबद्दल आजच्या तरुणाला तिरस्कार आहे, असे सांगताना त्यांनी, काळ्या कायद्याच्या विरोधातील आदोलनांत तुरळक ठिकाणी झालेल्या जाळपोळीकडे अंगुलीनिर्देश केला.

ट्रॅफिक पोलिसांनी फाडली प्रियंका गांधींचीच पावती; पाहा काय घडलं?

संसदेच्या मागील अधिवेशनात लोकसभेने ११४ टक्के; तर राज्यसभेने ९४ टक्के कामकाज केल्याचे मोदी यांनी सांगितले. (राज्यसभा सभापतींनी हाच आकडा ९९ ते १०० टक्के सांगितला होता.) ते म्हणाले, ‘‘जम्मू-काश्‍मीरमध्ये ‘हिमायत’ या कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून १८ हजार युवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. २१व्या शतकातील युवकांना मिलेनियल, जेन झेड किंवा जनरेशन झेड अशा नावांनी ओळखले जाते. ही पिढी अत्यंत प्रभावशाली असून, त्यांना स्वतःचा विचार आहे. ते सदैव काही वेगळे करण्याचे स्वप्न बाळगतात.

अमृता फडणवीस यांना शिवसेनेचं प्रत्युत्तर; पाहा कोणी दिले उत्तर! 

विमानतळांवर किंवा सिनेमाघरांमध्ये रांग तोडण्याचा कोणी प्रयत्न केला तर युवकच सर्वांत प्रथम त्याला विरोध करतात. हा भारतीय युवक व्यवस्था मानतो; पण व्यवस्था जर योग्य पद्धतीने प्रतिसाद देत नसेल तर अस्वस्थ होऊन व्यवस्थेलाच सवाल करण्याची हिंमत तो बाळगतो. म्हणूनच स्वामी विवेकानंदांना हा विश्‍वास होता, की या युवकांमधूनच माझे कार्यकर्ते निर्माण होतील.’

Vertical Image: 

English Headline: 

From the Prime Minister Man Ki Baat to the young man

Author Type: 

External Author

सकाळ न्यूज नेटवर्क

नरेंद्र मोदी

महात्मा गांधी

भारत

health

उत्तर प्रदेश

women

सूर्यग्रहण

दिल्ली

astronomy

मन की बात

narendra modi

ऍप

लडाख

विकास

priyanka gandhi

राज्यसभा

जम्मू

कौशल्य विकास

प्रशिक्षण

training

स्वप्न

अमृता फडणवीस

airport

Search Functional Tags: 

नरेंद्र मोदी, महात्मा गांधी, भारत, Health, उत्तर प्रदेश, women, सूर्यग्रहण, दिल्ली, Astronomy, मन की बात, Narendra Modi, ऍप, लडाख, विकास, Priyanka Gandhi, राज्यसभा, जम्मू, कौशल्य विकास, प्रशिक्षण, Training, स्वप्न, अमृता फडणवीस, Airport

Twitter Publish: 

Meta Description: 

From the Prime Minister Man Ki Baat to the young man देशातील युवक हा अराजकतेचा तिरस्कार करतो, अशी ‘मन की बात’ मांडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागरिकत्व कायद्याच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेल्या संतप्त तरुणाईला चुचकारण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते.

Send as Notification: 

Topic Tags: 

नरेंद्र मोदी

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

पंतप्रधानांची ‘मन की बात’मधून तरुणाईला साद नवी दिल्ली - देशातील युवक हा अराजकतेचा तिरस्कार करतो, अशी ‘मन की बात’ मांडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागरिकत्व कायद्याच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेल्या संतप्त तरुणाईला चुचकारण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप दरम्यान, सूर्यग्रहणाची चर्चा करताना मोदींनी पुण्यातील; तसेच लडाख व नैनितालमधील विशाल दुर्बिणींचा (टेलिस्कोप) उल्लेख केला. सरत्या वर्षाच्या अखेरच्या आकाशवाणी संवादात मोदींनी येणाऱ्या दशकात आधुनिक भारताच्या निर्मितीत, विकासाला गती देण्यात २१व्या शतकात जन्मलेले युवक सर्वांत मोठी भूमिका बजावतील, असे सांगितले. आमच्या देशातील युवकाला जातीवाद, घराणेशाही, स्त्री-पुरुष, ‘आमचे व त्यांचे’ यासारख्या दुर्व्यवस्था अजिबात पसंत नाहीत, असे ते म्हणाले. अस्थिरता, अव्यवस्था व अराजकतेबद्दल आजच्या तरुणाला तिरस्कार आहे, असे सांगताना त्यांनी, काळ्या कायद्याच्या विरोधातील आदोलनांत तुरळक ठिकाणी झालेल्या जाळपोळीकडे अंगुलीनिर्देश केला. ट्रॅफिक पोलिसांनी फाडली प्रियंका गांधींचीच पावती; पाहा काय घडलं? संसदेच्या मागील अधिवेशनात लोकसभेने ११४ टक्के; तर राज्यसभेने ९४ टक्के कामकाज केल्याचे मोदी यांनी सांगितले. (राज्यसभा सभापतींनी हाच आकडा ९९ ते १०० टक्के सांगितला होता.) ते म्हणाले, ‘‘जम्मू-काश्‍मीरमध्ये ‘हिमायत’ या कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून १८ हजार युवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. २१व्या शतकातील युवकांना मिलेनियल, जेन झेड किंवा जनरेशन झेड अशा नावांनी ओळखले जाते. ही पिढी अत्यंत प्रभावशाली असून, त्यांना स्वतःचा विचार आहे. ते सदैव काही वेगळे करण्याचे स्वप्न बाळगतात. अमृता फडणवीस यांना शिवसेनेचं प्रत्युत्तर; पाहा कोणी दिले उत्तर!  विमानतळांवर किंवा सिनेमाघरांमध्ये रांग तोडण्याचा कोणी प्रयत्न केला तर युवकच सर्वांत प्रथम त्याला विरोध करतात. हा भारतीय युवक व्यवस्था मानतो; पण व्यवस्था जर योग्य पद्धतीने प्रतिसाद देत नसेल तर अस्वस्थ होऊन व्यवस्थेलाच सवाल करण्याची हिंमत तो बाळगतो. म्हणूनच स्वामी विवेकानंदांना हा विश्‍वास होता, की या युवकांमधूनच माझे कार्यकर्ते निर्माण होतील.’ News Item ID:  599-news_story-1577639397 Mobile Device Headline:  पंतप्रधानांची ‘मन की बात’मधून तरुणाईला साद Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली - देशातील युवक हा अराजकतेचा तिरस्कार करतो, अशी ‘मन की बात’ मांडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागरिकत्व कायद्याच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेल्या संतप्त तरुणाईला चुचकारण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप दरम्यान, सूर्यग्रहणाची चर्चा करताना मोदींनी पुण्यातील; तसेच लडाख व नैनितालमधील विशाल दुर्बिणींचा (टेलिस्कोप) उल्लेख केला. सरत्या वर्षाच्या अखेरच्या आकाशवाणी संवादात मोदींनी येणाऱ्या दशकात आधुनिक भारताच्या निर्मितीत, विकासाला गती देण्यात २१व्या शतकात जन्मलेले युवक सर्वांत मोठी भूमिका बजावतील, असे सांगितले. आमच्या देशातील युवकाला जातीवाद, घराणेशाही, स्त्री-पुरुष, ‘आमचे व त्यांचे’ यासारख्या दुर्व्यवस्था अजिबात पसंत नाहीत, असे ते म्हणाले. अस्थिरता, अव्यवस्था व अराजकतेबद्दल आजच्या तरुणाला तिरस्कार आहे, असे सांगताना त्यांनी, काळ्या कायद्याच्या विरोधातील आदोलनांत तुरळक ठिकाणी झालेल्या जाळपोळीकडे अंगुलीनिर्देश केला. ट्रॅफिक पोलिसांनी फाडली प्रियंका गांधींचीच पावती; पाहा काय घडलं? संसदेच्या मागील अधिवेशनात लोकसभेने ११४ टक्के; तर राज्यसभेने ९४ टक्के कामकाज केल्याचे मोदी यांनी सांगितले. (राज्यसभा सभापतींनी हाच आकडा ९९ ते १०० टक्के सांगितला होता.) ते म्हणाले, ‘‘जम्मू-काश्‍मीरमध्ये ‘हिमायत’ या कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून १८ हजार युवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. २१व्या शतकातील युवकांना मिलेनियल, जेन झेड किंवा जनरेशन झेड अशा नावांनी ओळखले जाते. ही पिढी अत्यंत प्रभावशाली असून, त्यांना स्वतःचा विचार आहे. ते सदैव काही वेगळे करण्याचे स्वप्न बाळगतात. अमृता फडणवीस यांना शिवसेनेचं प्रत्युत्तर; पाहा कोणी दिले उत्तर!  विमानतळांवर किंवा सिनेमाघरांमध्ये रांग तोडण्याचा कोणी प्रयत्न केला तर युवकच सर्वांत प्रथम त्याला विरोध करतात. हा भारतीय युवक व्यवस्था मानतो; पण व्यवस्था जर योग्य पद्धतीने प्रतिसाद देत नसेल तर अस्वस्थ होऊन व्यवस्थेलाच सवाल करण्याची हिंमत तो बाळगतो. म्हणूनच स्वामी विवेकानंदांना हा विश्‍वास होता, की या युवकांमधूनच माझे कार्यकर्ते निर्माण होतील.’ Vertical Image:  English Headline:  From the Prime Minister Man Ki Baat to the young man Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क नरेंद्र मोदी महात्मा गांधी भारत health उत्तर प्रदेश women सूर्यग्रहण दिल्ली astronomy मन की बात narendra modi ऍप लडाख विकास priyanka gandhi राज्यसभा जम्मू कौशल्य विकास प्रशिक्षण training स्वप्न अमृता फडणवीस airport Search Functional Tags:  नरेंद्र मोदी, महात्मा गांधी, भारत, Health, उत्तर प्रदेश, women, सूर्यग्रहण, दिल्ली, Astronomy, मन की बात, Narendra Modi, ऍप, लडाख, विकास, Priyanka Gandhi, राज्यसभा, जम्मू, कौशल्य विकास, प्रशिक्षण, Training, स्वप्न, अमृता फडणवीस, Airport Twitter Publish:  Meta Description:  From the Prime Minister Man Ki Baat to the young man देशातील युवक हा अराजकतेचा तिरस्कार करतो, अशी ‘मन की बात’ मांडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागरिकत्व कायद्याच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेल्या संतप्त तरुणाईला चुचकारण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते. Send as Notification:  Topic Tags:  नरेंद्र मोदी News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2SCCXyo
Read More
जवानांच्या कुटुंबीयांची काळजी घेऊ - अमित शहा

नवी दिल्ली - निमलष्करी दलांतील जवान हे देशाचे संरक्षण करतात. आमच्या सरकारनेही त्यांच्या कुटुंबीयांची काळजी घेण्याचा निर्धार केला आहे, असे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निमलष्करी दलातील प्रत्येक जवानास किमान शंभर दिवस त्याच्या कुटुंबीयांबरोबर व्यतीत करायला मिळावेत, त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे सांगितले. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) नव्या मुख्यालयाच्या पायाभरणी समारंभ प्रसंगी ते बोलत होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

निमलष्करी दलांतील जवानांच्या कुटुंबीयांना आरोग्य सुविधाही दिल्या जातील. निमलष्करी दलातील ३ लाख कर्मचाऱ्यांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण करण्यात आले असून, देशाच्या अंतर्गत सुरक्षेचे नेतृत्व हे याच सुरक्षा दलाकडे असते. देशातील नक्षलवाद्यांसोबत दोन हात करण्याचे कामदेखील याच सुरक्षा दलाकडून केले जाते, असे शहा यांनी स्पष्ट केले. 

दिल्लीवालोंसे डर लगता है : गुलजार

दरम्यान, दिल्लीमध्ये लोधी रोड परिसरामध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) कार्यालयास लागून असलेल्या २.२३ एकर जागेवर हे मुख्यालय उभारले जात असून, त्यावर २७७ कोटी रुपये त्यावर खर्च केले जाणार आहेत.

News Item ID: 

599-news_story-1577639825

Mobile Device Headline: 

जवानांच्या कुटुंबीयांची काळजी घेऊ - अमित शहा

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Desh

Mobile Body: 

नवी दिल्ली - निमलष्करी दलांतील जवान हे देशाचे संरक्षण करतात. आमच्या सरकारनेही त्यांच्या कुटुंबीयांची काळजी घेण्याचा निर्धार केला आहे, असे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निमलष्करी दलातील प्रत्येक जवानास किमान शंभर दिवस त्याच्या कुटुंबीयांबरोबर व्यतीत करायला मिळावेत, त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे सांगितले. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) नव्या मुख्यालयाच्या पायाभरणी समारंभ प्रसंगी ते बोलत होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

निमलष्करी दलांतील जवानांच्या कुटुंबीयांना आरोग्य सुविधाही दिल्या जातील. निमलष्करी दलातील ३ लाख कर्मचाऱ्यांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण करण्यात आले असून, देशाच्या अंतर्गत सुरक्षेचे नेतृत्व हे याच सुरक्षा दलाकडे असते. देशातील नक्षलवाद्यांसोबत दोन हात करण्याचे कामदेखील याच सुरक्षा दलाकडून केले जाते, असे शहा यांनी स्पष्ट केले. 

दिल्लीवालोंसे डर लगता है : गुलजार

दरम्यान, दिल्लीमध्ये लोधी रोड परिसरामध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) कार्यालयास लागून असलेल्या २.२३ एकर जागेवर हे मुख्यालय उभारले जात असून, त्यावर २७७ कोटी रुपये त्यावर खर्च केले जाणार आहेत.

Vertical Image: 

English Headline: 

Take care of the families of the jawans amit shah

Author Type: 

External Author

पीटीआय

अमित शहा

दिल्ली

पोलिस

सीआरपीएफ

ऍप

health

गुलजार

सीबीआय

Search Functional Tags: 

अमित शहा, दिल्ली, पोलिस, सीआरपीएफ, ऍप, Health, गुलजार, सीबीआय

Twitter Publish: 

Meta Description: 

Take care of the families of the jawans amit shah निमलष्करी दलांतील जवान हे देशाचे संरक्षण करतात. आमच्या सरकारनेही त्यांच्या कुटुंबीयांची काळजी घेण्याचा निर्धार केला आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

अमित शहा

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

जवानांच्या कुटुंबीयांची काळजी घेऊ - अमित शहा नवी दिल्ली - निमलष्करी दलांतील जवान हे देशाचे संरक्षण करतात. आमच्या सरकारनेही त्यांच्या कुटुंबीयांची काळजी घेण्याचा निर्धार केला आहे, असे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निमलष्करी दलातील प्रत्येक जवानास किमान शंभर दिवस त्याच्या कुटुंबीयांबरोबर व्यतीत करायला मिळावेत, त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे सांगितले. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) नव्या मुख्यालयाच्या पायाभरणी समारंभ प्रसंगी ते बोलत होते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप निमलष्करी दलांतील जवानांच्या कुटुंबीयांना आरोग्य सुविधाही दिल्या जातील. निमलष्करी दलातील ३ लाख कर्मचाऱ्यांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण करण्यात आले असून, देशाच्या अंतर्गत सुरक्षेचे नेतृत्व हे याच सुरक्षा दलाकडे असते. देशातील नक्षलवाद्यांसोबत दोन हात करण्याचे कामदेखील याच सुरक्षा दलाकडून केले जाते, असे शहा यांनी स्पष्ट केले.  दिल्लीवालोंसे डर लगता है : गुलजार दरम्यान, दिल्लीमध्ये लोधी रोड परिसरामध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) कार्यालयास लागून असलेल्या २.२३ एकर जागेवर हे मुख्यालय उभारले जात असून, त्यावर २७७ कोटी रुपये त्यावर खर्च केले जाणार आहेत. News Item ID:  599-news_story-1577639825 Mobile Device Headline:  जवानांच्या कुटुंबीयांची काळजी घेऊ - अमित शहा Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली - निमलष्करी दलांतील जवान हे देशाचे संरक्षण करतात. आमच्या सरकारनेही त्यांच्या कुटुंबीयांची काळजी घेण्याचा निर्धार केला आहे, असे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निमलष्करी दलातील प्रत्येक जवानास किमान शंभर दिवस त्याच्या कुटुंबीयांबरोबर व्यतीत करायला मिळावेत, त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे सांगितले. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) नव्या मुख्यालयाच्या पायाभरणी समारंभ प्रसंगी ते बोलत होते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप निमलष्करी दलांतील जवानांच्या कुटुंबीयांना आरोग्य सुविधाही दिल्या जातील. निमलष्करी दलातील ३ लाख कर्मचाऱ्यांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण करण्यात आले असून, देशाच्या अंतर्गत सुरक्षेचे नेतृत्व हे याच सुरक्षा दलाकडे असते. देशातील नक्षलवाद्यांसोबत दोन हात करण्याचे कामदेखील याच सुरक्षा दलाकडून केले जाते, असे शहा यांनी स्पष्ट केले.  दिल्लीवालोंसे डर लगता है : गुलजार दरम्यान, दिल्लीमध्ये लोधी रोड परिसरामध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) कार्यालयास लागून असलेल्या २.२३ एकर जागेवर हे मुख्यालय उभारले जात असून, त्यावर २७७ कोटी रुपये त्यावर खर्च केले जाणार आहेत. Vertical Image:  English Headline:  Take care of the families of the jawans amit shah Author Type:  External Author पीटीआय अमित शहा दिल्ली पोलिस सीआरपीएफ ऍप health गुलजार सीबीआय Search Functional Tags:  अमित शहा, दिल्ली, पोलिस, सीआरपीएफ, ऍप, Health, गुलजार, सीबीआय Twitter Publish:  Meta Description:  Take care of the families of the jawans amit shah निमलष्करी दलांतील जवान हे देशाचे संरक्षण करतात. आमच्या सरकारनेही त्यांच्या कुटुंबीयांची काळजी घेण्याचा निर्धार केला आहे. Send as Notification:  Topic Tags:  अमित शहा News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/37h8gTp
Read More