Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, December 13, 2019

पालघर जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के
देवेंद्र फडणवीस: पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यानंतर फडणवीस म्हणतात भाजप हा ओबीसींचाच पक्ष #5मोठ्या बातम्या
इंडोनेशियातील गुहेत आढळली 44 हजार वर्षांपूर्वीची भित्तीचित्रे
BOX OFFICE: रानी मुखर्जी की 'मर्दानी 2'- यहां जानें कैसा रहा ओपनिंग कलेक्शन

BOX OFFICE: रानी मुखर्जी की 'मर्दानी 2'- यहां जानें कैसा रहा ओपनिंग कलेक्शन

December 13, 2019 0 Comments
रानी मुखर्जी स्टारर फिल्म मर्दानी 2 ने इस शुक्रवार सिनेमाघरों में दस्तक दिया है। फिल्म को जहां समीक्षकों से पॉजिटिव प्रतिक्रिया मिली है, वही...
Read More
तरुणांनो करा, हृदयावर प्रेम...

सातारा : दोन ते तीन दशकांपूर्वी पन्नाशीनंतर येणारा हृदयविकाराचा झटका (हार्ट ऍटॅक) हा आता विशी आणि तिशीतील तरुणांपर्यंत येऊन ठेपला आहे. अनेक तरुणांना अँजिओप्लास्टी करावी लागते. हा नक्कीच तरुण पिढीला मिळालेला रेड सिग्नल आहे. बदलती जीवनशैली, आहार-विहार, व्यायाम यावर लक्ष देऊन तरुणांनी हृदयावरही प्रेम केले पाहिजेच, या बाबत सातारा येथील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. कौशिक पाटील यांच्‍याशी संवाद साधला. 

 

हेही वाचा : ...तर समाज अन्‌ देशही तंदुरुस्त बनेल

डाॅ. पाटील म्‍हणाले, ‘‘कालच एका 25 वर्षे वय असलेल्या तरुणाची अँजिओप्लास्टी केली. आणखी एका तिशीतील तरुणाची अँजिओग्राफी केली असून, त्याला बायपास सर्जरीची गरज पडणार आहे. महिन्यापूर्वीच एका तरुणाला ऑफिसमध्ये काम करताना हृदविकाराचा झटका आला; पण रुग्णालयात येण्याइतपतपण वेळ त्याला मिळाला नाही.’’ 

 

तरुणा पिढीला रेड सिग्नल

तरुण मुलांमध्ये कोकेनची नशा करण्याचे खूप मोठे प्रमाण आहे. यामुळे उच्च रक्‍तदाब, हृदयाच्या रक्‍तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज होणे, हृदयविकाराचा मोठा झटका येण्याचा धोका वाढतो. हा नक्कीच आपल्या पिढीला मिळालेला रेड सिग्नल आहे. 

 

वाचा : कार्यालयात खुर्चीत बसूनही करता येईल व्यायाम; हे आहेत प्रकार

 

तरुणांमध्ये व्हॅस्कुलायटिस 

हा एक दुर्मिळ आजार होतो. त्यामुळे विविध रक्‍तवाहिन्यामध्ये असलेला आतील थर खराब होतो. यामधील एक कावासाकी डिसीजमध्ये हृदयाच्या रक्‍तवाहिन्या खराब होतात आणि हार्टऍटॅकचा धोका वाढतो. तरुण स्त्रियांमध्ये बऱ्याच वेळा गरोदरपणात कोरोनरी आर्टरी डिसीजचा धोका वहाढतो. याध्ये हृदयाच्या रक्‍तवाहिनीतील आतील थर इतर थरांपासून वेगळा होतो (सोलवटूत निघतो). यामुळे हृदयाला होणारा रक्‍तप्रवाह बंद पडून हृदयविकाराचा झटका येतो. 

 

हायपरट्रायग्लिसरायडेमिया आणि हायएअरकोलेस्टोलेमिया 

या अनुवंशिक आजारामध्ये शरीरातील चरबीचे प्रमाण खूप वाढते. यामुळे हृदयाच्या रक्‍तवाहिन्यात ब्लॉकेजेस होऊन हॉर्टऍटॅकचा धोका वाढतो. 
हायपरहोमोसिस्टिनेमिया : यामध्ये शरीरातील होमोसिस्टीन हा घटक प्रमाणापेक्षा जास्त वाढतो. यामुळे शरीरामध्ये रक्‍त अधिक घट्ट झाल्याने विविध भागांत रक्‍ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढतो. यामुळे हृदयविकाराचा झटका कमी वयातच येण्याचा धोका राहतो. योग्य वेळी रक्‍ताची तपासणी करून याचे निदान झाल्यास योग्य उपचार पद्धती चालू केल्यास पुढील धोका टळतो. 

तरुण स्त्रियांमध्ये गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर बऱ्याच वेळा केला जातो. यामधील इस्ट्रोजेन या हार्मोनमुळे धमन्यांमध्ये रक्‍ताची गुठळी होण्याचा धोका दुप्पटीने वाढतो. जेणेकरून हार्ट ऍटॅक येऊ शकतो. यामधील इस्ट्रोजेन ऐवजी प्रोजेस्टेरॉनचे प्रमाण वाढल्यास हा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो. 

 

आणखी वाचा :  योगासने आणि फायदे

"ड' जीवनसत्त्वाअभावीही धोका 

नवीन संशोधनानुसार "ड' जीवनसत्त्वाच्या कमतरतेने देखील उच्च रक्‍तदाब आणि हार्टऍटॅकचा धोका वाढतो. यामुळे ड जीवनसत्त्व वाढण्यासाठी सकाळच्या कोवळ्या उन्हात व्यायाम करावा, तसेच आज काल "ड' जीवनसत्त्वाचा योग्य डोस पुरविणाऱ्या गोळ्या देखील मिळतात. 

 

हृदयविकाराची कारणे... 

अनुवंशिकता ः जर घरामध्ये जवळच्या नातेवाइकांना, खासकरून आई किंवा वडिलांना हृदयविकाराचा आजार असल्यास मुलांना कमी वयातच हा धोका उद्‌भवतो. अशा व्यक्तींनी वर्षातून एकदा तरी लिपिड प्रोफाईल, 2 डी इको, ट्रेडमिल टेस्ट, ईसीजी करून घेणे जरुरी आहे. जेणेकरून कोणत्याही प्रकारचा हृदयविकाराच झटका येण्याअगोदरच असलेल्या आजाराचे योग्य निदान होऊ शकते. 

कमी वयातील डायबेटीस/ उच्च रक्तदाब : अशा रुग्णांच्या धमन्यांमध्ये चरबीचा थर जमा होऊन ब्लॉकेज होण्याचा धोका असतो. यांनी वरील सर्व तपासण्या वेळोवेळी करणे गरजेचे आहे, तसेच या रुग्णांमध्ये रक्तदाब आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित असणे गरजेचे आहे. 

धुम्रपान, मद्यसेवन : आजकालच्या तरुण पिढीमध्ये धुम्रमानाचे प्रमाण फार जास्त आहे. विशेषत: तंबाखू खाणे, सिगारेट ओढण्यामुळे हे सर्व धोके ओढावले जातात. यामुळे कमी वयात हार्टऍकॅट येण्याचा धोका कित्येक पटीने वाढतो. 

खाण्याच्या अयोग्य सवयी : तरुणांमध्ये जंकफुड (उदा. पिझ्झा, बर्गर, चिप्स, वडापाव आदी) खाण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. रक्‍तवाहिन्यातील चरबीचा थर वाढत जातो आणि त्या रक्‍तवाहिन्या बंद होऊन हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. 

बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव : आजकालच्या तरुणाईमध्ये जीवनशैलीत आमूलाग्र बदल झाला आहे. खाण्याच्या सवयीतील बदलांबद्दल आपण अगोदरच बोललो आहोत, तसेच यामध्ये व्यायामाचा अभाव देखील दिसून येतो. आजकालच्या मुलांमध्ये मैदानी खेळाचा अभाव दिसून येतो. टीव्ही, तसेच व्हिडीओ गेम्सच्या वाढत्या सवयींमुळे मुलांमध्ये व्यायामाची कमतरता दिसून येत आहे. अशा तरुणाईमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका उद्‌भवतो. 

 

वाचा : अशी घ्या मुलांच्या लठ्ठपणाची काळजी

 

हॅप्पी गो लकी टाइप

या व्यतिरिक्त व्यावसायिक, दैनंदिनीमधला वाढता तणाव देखील धोकादायक आहे. आजकालच्या स्पर्धेच्या वातावरणामुळे तरुण लोक सतत तणावाखाली राहतात. यालाच "टाईप ए पर्सनॅलिटी' असे म्हणतात. याऊलट तणावापासून दूर, आनंदी आणि अधिक "हॅप्पी गो लकी टाइप' राहणारे लोक "टाईप बी पर्सनॅलिटी'मध्ये मोडतात.  स्वतःला हार्टऍटॅकपासून दूर ठेवण्यासाठी "टाईप बी पर्सनॅलिटी' होण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. 
जीम करणाऱ्या लोकांमध्ये होणारा अवास्तव स्टेराईडचा वापर देखील हार्टऍटॅकला कारणीभूत ठरतो. 

दुर्लक्ष बेतू शकते जीवावर : काही वेळा छातीत दुखणे हे स्नायूंचे दुखणे किंवा ऍसिडिटी आहे, असा विचार करून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, तो खरोखरच हृदयविकाराचा झटका असू शकतो. 

 

हृदयविकारा कसा टाळावा : 

दररोज कमीतकमी 30 मिनिटे नियमित व्यायाम करावा. 
जंकफूट खाणे टाळावे. खारट, तेलकट पदार्थ कमीतकमी घ्यावेत. 
भरपूर पालेभाज्या, फळे आणि कडधान्ये खावीत. 
धूम्रपान, अती मद्यपान टाळावे. 
चांगले छंद जोपासावेत (उदा. वाचन, मैदानी खेळ, चित्रकला आदी) 
मोबाईलचा अवास्तव वापर टाळावा. 
लहान मुलांतील व्हिडीओ गेम, टीव्ही पाहण्याचे प्रमाण कमी असावे. 
मैदानी खेळ वाढवावेत. 
व्यवसायातील मानसिक तणाव हाताळता आले पाहिजेत. 
हृदयविकाराची काहीही लक्षणे उद्‌भवल्यास वेळीच योग्य तपासण्या करून घ्याव्यात. (ईसीजी, 2 डी ईको, ट्रेडमिले टेस्ट). 
आई-वडिलांना मधुमेह अथवा इच्च रक्तदाब असल्यास वेळच्या वेळी स्वतःची तपासणी कराव्यात. 
कमी वयात मधुमेह अथवा उच्च रक्तदाब असल्यास वेळोवेळी हृदयाच्या तपासण्या करणे आवश्‍यक. 

News Item ID: 

599-news_story-1576239038

Mobile Device Headline: 

तरुणांनो करा, हृदयावर प्रेम...

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

health-fitness-wellness

Mobile Body: 

सातारा : दोन ते तीन दशकांपूर्वी पन्नाशीनंतर येणारा हृदयविकाराचा झटका (हार्ट ऍटॅक) हा आता विशी आणि तिशीतील तरुणांपर्यंत येऊन ठेपला आहे. अनेक तरुणांना अँजिओप्लास्टी करावी लागते. हा नक्कीच तरुण पिढीला मिळालेला रेड सिग्नल आहे. बदलती जीवनशैली, आहार-विहार, व्यायाम यावर लक्ष देऊन तरुणांनी हृदयावरही प्रेम केले पाहिजेच, या बाबत सातारा येथील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. कौशिक पाटील यांच्‍याशी संवाद साधला. 

 

हेही वाचा : ...तर समाज अन्‌ देशही तंदुरुस्त बनेल

डाॅ. पाटील म्‍हणाले, ‘‘कालच एका 25 वर्षे वय असलेल्या तरुणाची अँजिओप्लास्टी केली. आणखी एका तिशीतील तरुणाची अँजिओग्राफी केली असून, त्याला बायपास सर्जरीची गरज पडणार आहे. महिन्यापूर्वीच एका तरुणाला ऑफिसमध्ये काम करताना हृदविकाराचा झटका आला; पण रुग्णालयात येण्याइतपतपण वेळ त्याला मिळाला नाही.’’ 

 

तरुणा पिढीला रेड सिग्नल

तरुण मुलांमध्ये कोकेनची नशा करण्याचे खूप मोठे प्रमाण आहे. यामुळे उच्च रक्‍तदाब, हृदयाच्या रक्‍तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज होणे, हृदयविकाराचा मोठा झटका येण्याचा धोका वाढतो. हा नक्कीच आपल्या पिढीला मिळालेला रेड सिग्नल आहे. 

 

वाचा : कार्यालयात खुर्चीत बसूनही करता येईल व्यायाम; हे आहेत प्रकार

 

तरुणांमध्ये व्हॅस्कुलायटिस 

हा एक दुर्मिळ आजार होतो. त्यामुळे विविध रक्‍तवाहिन्यामध्ये असलेला आतील थर खराब होतो. यामधील एक कावासाकी डिसीजमध्ये हृदयाच्या रक्‍तवाहिन्या खराब होतात आणि हार्टऍटॅकचा धोका वाढतो. तरुण स्त्रियांमध्ये बऱ्याच वेळा गरोदरपणात कोरोनरी आर्टरी डिसीजचा धोका वहाढतो. याध्ये हृदयाच्या रक्‍तवाहिनीतील आतील थर इतर थरांपासून वेगळा होतो (सोलवटूत निघतो). यामुळे हृदयाला होणारा रक्‍तप्रवाह बंद पडून हृदयविकाराचा झटका येतो. 

 

हायपरट्रायग्लिसरायडेमिया आणि हायएअरकोलेस्टोलेमिया 

या अनुवंशिक आजारामध्ये शरीरातील चरबीचे प्रमाण खूप वाढते. यामुळे हृदयाच्या रक्‍तवाहिन्यात ब्लॉकेजेस होऊन हॉर्टऍटॅकचा धोका वाढतो. 
हायपरहोमोसिस्टिनेमिया : यामध्ये शरीरातील होमोसिस्टीन हा घटक प्रमाणापेक्षा जास्त वाढतो. यामुळे शरीरामध्ये रक्‍त अधिक घट्ट झाल्याने विविध भागांत रक्‍ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढतो. यामुळे हृदयविकाराचा झटका कमी वयातच येण्याचा धोका राहतो. योग्य वेळी रक्‍ताची तपासणी करून याचे निदान झाल्यास योग्य उपचार पद्धती चालू केल्यास पुढील धोका टळतो. 

तरुण स्त्रियांमध्ये गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर बऱ्याच वेळा केला जातो. यामधील इस्ट्रोजेन या हार्मोनमुळे धमन्यांमध्ये रक्‍ताची गुठळी होण्याचा धोका दुप्पटीने वाढतो. जेणेकरून हार्ट ऍटॅक येऊ शकतो. यामधील इस्ट्रोजेन ऐवजी प्रोजेस्टेरॉनचे प्रमाण वाढल्यास हा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो. 

 

आणखी वाचा :  योगासने आणि फायदे

"ड' जीवनसत्त्वाअभावीही धोका 

नवीन संशोधनानुसार "ड' जीवनसत्त्वाच्या कमतरतेने देखील उच्च रक्‍तदाब आणि हार्टऍटॅकचा धोका वाढतो. यामुळे ड जीवनसत्त्व वाढण्यासाठी सकाळच्या कोवळ्या उन्हात व्यायाम करावा, तसेच आज काल "ड' जीवनसत्त्वाचा योग्य डोस पुरविणाऱ्या गोळ्या देखील मिळतात. 

 

हृदयविकाराची कारणे... 

अनुवंशिकता ः जर घरामध्ये जवळच्या नातेवाइकांना, खासकरून आई किंवा वडिलांना हृदयविकाराचा आजार असल्यास मुलांना कमी वयातच हा धोका उद्‌भवतो. अशा व्यक्तींनी वर्षातून एकदा तरी लिपिड प्रोफाईल, 2 डी इको, ट्रेडमिल टेस्ट, ईसीजी करून घेणे जरुरी आहे. जेणेकरून कोणत्याही प्रकारचा हृदयविकाराच झटका येण्याअगोदरच असलेल्या आजाराचे योग्य निदान होऊ शकते. 

कमी वयातील डायबेटीस/ उच्च रक्तदाब : अशा रुग्णांच्या धमन्यांमध्ये चरबीचा थर जमा होऊन ब्लॉकेज होण्याचा धोका असतो. यांनी वरील सर्व तपासण्या वेळोवेळी करणे गरजेचे आहे, तसेच या रुग्णांमध्ये रक्तदाब आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित असणे गरजेचे आहे. 

धुम्रपान, मद्यसेवन : आजकालच्या तरुण पिढीमध्ये धुम्रमानाचे प्रमाण फार जास्त आहे. विशेषत: तंबाखू खाणे, सिगारेट ओढण्यामुळे हे सर्व धोके ओढावले जातात. यामुळे कमी वयात हार्टऍकॅट येण्याचा धोका कित्येक पटीने वाढतो. 

खाण्याच्या अयोग्य सवयी : तरुणांमध्ये जंकफुड (उदा. पिझ्झा, बर्गर, चिप्स, वडापाव आदी) खाण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. रक्‍तवाहिन्यातील चरबीचा थर वाढत जातो आणि त्या रक्‍तवाहिन्या बंद होऊन हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. 

बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव : आजकालच्या तरुणाईमध्ये जीवनशैलीत आमूलाग्र बदल झाला आहे. खाण्याच्या सवयीतील बदलांबद्दल आपण अगोदरच बोललो आहोत, तसेच यामध्ये व्यायामाचा अभाव देखील दिसून येतो. आजकालच्या मुलांमध्ये मैदानी खेळाचा अभाव दिसून येतो. टीव्ही, तसेच व्हिडीओ गेम्सच्या वाढत्या सवयींमुळे मुलांमध्ये व्यायामाची कमतरता दिसून येत आहे. अशा तरुणाईमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका उद्‌भवतो. 

 

वाचा : अशी घ्या मुलांच्या लठ्ठपणाची काळजी

 

हॅप्पी गो लकी टाइप

या व्यतिरिक्त व्यावसायिक, दैनंदिनीमधला वाढता तणाव देखील धोकादायक आहे. आजकालच्या स्पर्धेच्या वातावरणामुळे तरुण लोक सतत तणावाखाली राहतात. यालाच "टाईप ए पर्सनॅलिटी' असे म्हणतात. याऊलट तणावापासून दूर, आनंदी आणि अधिक "हॅप्पी गो लकी टाइप' राहणारे लोक "टाईप बी पर्सनॅलिटी'मध्ये मोडतात.  स्वतःला हार्टऍटॅकपासून दूर ठेवण्यासाठी "टाईप बी पर्सनॅलिटी' होण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. 
जीम करणाऱ्या लोकांमध्ये होणारा अवास्तव स्टेराईडचा वापर देखील हार्टऍटॅकला कारणीभूत ठरतो. 

दुर्लक्ष बेतू शकते जीवावर : काही वेळा छातीत दुखणे हे स्नायूंचे दुखणे किंवा ऍसिडिटी आहे, असा विचार करून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, तो खरोखरच हृदयविकाराचा झटका असू शकतो. 

 

हृदयविकारा कसा टाळावा : 

दररोज कमीतकमी 30 मिनिटे नियमित व्यायाम करावा. 
जंकफूट खाणे टाळावे. खारट, तेलकट पदार्थ कमीतकमी घ्यावेत. 
भरपूर पालेभाज्या, फळे आणि कडधान्ये खावीत. 
धूम्रपान, अती मद्यपान टाळावे. 
चांगले छंद जोपासावेत (उदा. वाचन, मैदानी खेळ, चित्रकला आदी) 
मोबाईलचा अवास्तव वापर टाळावा. 
लहान मुलांतील व्हिडीओ गेम, टीव्ही पाहण्याचे प्रमाण कमी असावे. 
मैदानी खेळ वाढवावेत. 
व्यवसायातील मानसिक तणाव हाताळता आले पाहिजेत. 
हृदयविकाराची काहीही लक्षणे उद्‌भवल्यास वेळीच योग्य तपासण्या करून घ्याव्यात. (ईसीजी, 2 डी ईको, ट्रेडमिले टेस्ट). 
आई-वडिलांना मधुमेह अथवा इच्च रक्तदाब असल्यास वेळच्या वेळी स्वतःची तपासणी कराव्यात. 
कमी वयात मधुमेह अथवा उच्च रक्तदाब असल्यास वेळोवेळी हृदयाच्या तपासण्या करणे आवश्‍यक. 

Vertical Image: 

English Headline: 

Youth Should Love The Heart Says Dr. Kaushik Patil

Author Type: 

External Author

विशाल पाटील

health

fitness

yoga

हृदय

जीवनशैली

lifestyle

योगा

योगासने

जीवनसत्त्व

वर्षा

varsha

यंत्र

machine

सिगारेट

बर्गर

तण

weed

छंद

व्यवसाय

profession

मधुमेह

Search Functional Tags: 

health, fitness, yoga, हृदय, जीवनशैली, LifeStyle, योगा, योगासने, जीवनसत्त्व, वर्षा, Varsha, यंत्र, Machine, सिगारेट, बर्गर, तण, weed, छंद, व्यवसाय, Profession, मधुमेह

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Youth Should Love The Heart Says Dr. Kaushik Patil

Meta Description: 

Youth Should Love The Heart Says Dr. Kaushik Patil : काही वेळा छातीत दुखणे हे स्नायूंचे दुखणे किंवा ऍसिडिटी आहे, असा विचार करून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, तो खरोखरच हृदयविकाराचा झटका असू शकतो. 

Send as Notification: 

Topic Tags: 

सातारा

टीव्ही

मधुमेह

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

तरुणांनो करा, हृदयावर प्रेम... सातारा : दोन ते तीन दशकांपूर्वी पन्नाशीनंतर येणारा हृदयविकाराचा झटका (हार्ट ऍटॅक) हा आता विशी आणि तिशीतील तरुणांपर्यंत येऊन ठेपला आहे. अनेक तरुणांना अँजिओप्लास्टी करावी लागते. हा नक्कीच तरुण पिढीला मिळालेला रेड सिग्नल आहे. बदलती जीवनशैली, आहार-विहार, व्यायाम यावर लक्ष देऊन तरुणांनी हृदयावरही प्रेम केले पाहिजेच, या बाबत सातारा येथील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. कौशिक पाटील यांच्‍याशी संवाद साधला.    हेही वाचा : ...तर समाज अन्‌ देशही तंदुरुस्त बनेल डाॅ. पाटील म्‍हणाले, ‘‘कालच एका 25 वर्षे वय असलेल्या तरुणाची अँजिओप्लास्टी केली. आणखी एका तिशीतील तरुणाची अँजिओग्राफी केली असून, त्याला बायपास सर्जरीची गरज पडणार आहे. महिन्यापूर्वीच एका तरुणाला ऑफिसमध्ये काम करताना हृदविकाराचा झटका आला; पण रुग्णालयात येण्याइतपतपण वेळ त्याला मिळाला नाही.’’    तरुणा पिढीला रेड सिग्नल तरुण मुलांमध्ये कोकेनची नशा करण्याचे खूप मोठे प्रमाण आहे. यामुळे उच्च रक्‍तदाब, हृदयाच्या रक्‍तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज होणे, हृदयविकाराचा मोठा झटका येण्याचा धोका वाढतो. हा नक्कीच आपल्या पिढीला मिळालेला रेड सिग्नल आहे.    वाचा : कार्यालयात खुर्चीत बसूनही करता येईल व्यायाम; हे आहेत प्रकार   तरुणांमध्ये व्हॅस्कुलायटिस  हा एक दुर्मिळ आजार होतो. त्यामुळे विविध रक्‍तवाहिन्यामध्ये असलेला आतील थर खराब होतो. यामधील एक कावासाकी डिसीजमध्ये हृदयाच्या रक्‍तवाहिन्या खराब होतात आणि हार्टऍटॅकचा धोका वाढतो. तरुण स्त्रियांमध्ये बऱ्याच वेळा गरोदरपणात कोरोनरी आर्टरी डिसीजचा धोका वहाढतो. याध्ये हृदयाच्या रक्‍तवाहिनीतील आतील थर इतर थरांपासून वेगळा होतो (सोलवटूत निघतो). यामुळे हृदयाला होणारा रक्‍तप्रवाह बंद पडून हृदयविकाराचा झटका येतो.    हायपरट्रायग्लिसरायडेमिया आणि हायएअरकोलेस्टोलेमिया  या अनुवंशिक आजारामध्ये शरीरातील चरबीचे प्रमाण खूप वाढते. यामुळे हृदयाच्या रक्‍तवाहिन्यात ब्लॉकेजेस होऊन हॉर्टऍटॅकचा धोका वाढतो.  हायपरहोमोसिस्टिनेमिया : यामध्ये शरीरातील होमोसिस्टीन हा घटक प्रमाणापेक्षा जास्त वाढतो. यामुळे शरीरामध्ये रक्‍त अधिक घट्ट झाल्याने विविध भागांत रक्‍ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढतो. यामुळे हृदयविकाराचा झटका कमी वयातच येण्याचा धोका राहतो. योग्य वेळी रक्‍ताची तपासणी करून याचे निदान झाल्यास योग्य उपचार पद्धती चालू केल्यास पुढील धोका टळतो.  तरुण स्त्रियांमध्ये गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर बऱ्याच वेळा केला जातो. यामधील इस्ट्रोजेन या हार्मोनमुळे धमन्यांमध्ये रक्‍ताची गुठळी होण्याचा धोका दुप्पटीने वाढतो. जेणेकरून हार्ट ऍटॅक येऊ शकतो. यामधील इस्ट्रोजेन ऐवजी प्रोजेस्टेरॉनचे प्रमाण वाढल्यास हा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो.    आणखी वाचा :  योगासने आणि फायदे "ड' जीवनसत्त्वाअभावीही धोका  नवीन संशोधनानुसार "ड' जीवनसत्त्वाच्या कमतरतेने देखील उच्च रक्‍तदाब आणि हार्टऍटॅकचा धोका वाढतो. यामुळे ड जीवनसत्त्व वाढण्यासाठी सकाळच्या कोवळ्या उन्हात व्यायाम करावा, तसेच आज काल "ड' जीवनसत्त्वाचा योग्य डोस पुरविणाऱ्या गोळ्या देखील मिळतात.    हृदयविकाराची कारणे...  अनुवंशिकता ः जर घरामध्ये जवळच्या नातेवाइकांना, खासकरून आई किंवा वडिलांना हृदयविकाराचा आजार असल्यास मुलांना कमी वयातच हा धोका उद्‌भवतो. अशा व्यक्तींनी वर्षातून एकदा तरी लिपिड प्रोफाईल, 2 डी इको, ट्रेडमिल टेस्ट, ईसीजी करून घेणे जरुरी आहे. जेणेकरून कोणत्याही प्रकारचा हृदयविकाराच झटका येण्याअगोदरच असलेल्या आजाराचे योग्य निदान होऊ शकते.  कमी वयातील डायबेटीस/ उच्च रक्तदाब : अशा रुग्णांच्या धमन्यांमध्ये चरबीचा थर जमा होऊन ब्लॉकेज होण्याचा धोका असतो. यांनी वरील सर्व तपासण्या वेळोवेळी करणे गरजेचे आहे, तसेच या रुग्णांमध्ये रक्तदाब आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित असणे गरजेचे आहे.  धुम्रपान, मद्यसेवन : आजकालच्या तरुण पिढीमध्ये धुम्रमानाचे प्रमाण फार जास्त आहे. विशेषत: तंबाखू खाणे, सिगारेट ओढण्यामुळे हे सर्व धोके ओढावले जातात. यामुळे कमी वयात हार्टऍकॅट येण्याचा धोका कित्येक पटीने वाढतो.  खाण्याच्या अयोग्य सवयी : तरुणांमध्ये जंकफुड (उदा. पिझ्झा, बर्गर, चिप्स, वडापाव आदी) खाण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. रक्‍तवाहिन्यातील चरबीचा थर वाढत जातो आणि त्या रक्‍तवाहिन्या बंद होऊन हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.  बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव : आजकालच्या तरुणाईमध्ये जीवनशैलीत आमूलाग्र बदल झाला आहे. खाण्याच्या सवयीतील बदलांबद्दल आपण अगोदरच बोललो आहोत, तसेच यामध्ये व्यायामाचा अभाव देखील दिसून येतो. आजकालच्या मुलांमध्ये मैदानी खेळाचा अभाव दिसून येतो. टीव्ही, तसेच व्हिडीओ गेम्सच्या वाढत्या सवयींमुळे मुलांमध्ये व्यायामाची कमतरता दिसून येत आहे. अशा तरुणाईमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका उद्‌भवतो.    वाचा : अशी घ्या मुलांच्या लठ्ठपणाची काळजी   हॅप्पी गो लकी टाइप या व्यतिरिक्त व्यावसायिक, दैनंदिनीमधला वाढता तणाव देखील धोकादायक आहे. आजकालच्या स्पर्धेच्या वातावरणामुळे तरुण लोक सतत तणावाखाली राहतात. यालाच "टाईप ए पर्सनॅलिटी' असे म्हणतात. याऊलट तणावापासून दूर, आनंदी आणि अधिक "हॅप्पी गो लकी टाइप' राहणारे लोक "टाईप बी पर्सनॅलिटी'मध्ये मोडतात.  स्वतःला हार्टऍटॅकपासून दूर ठेवण्यासाठी "टाईप बी पर्सनॅलिटी' होण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.  जीम करणाऱ्या लोकांमध्ये होणारा अवास्तव स्टेराईडचा वापर देखील हार्टऍटॅकला कारणीभूत ठरतो.  दुर्लक्ष बेतू शकते जीवावर : काही वेळा छातीत दुखणे हे स्नायूंचे दुखणे किंवा ऍसिडिटी आहे, असा विचार करून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, तो खरोखरच हृदयविकाराचा झटका असू शकतो.    हृदयविकारा कसा टाळावा :  दररोज कमीतकमी 30 मिनिटे नियमित व्यायाम करावा.  जंकफूट खाणे टाळावे. खारट, तेलकट पदार्थ कमीतकमी घ्यावेत.  भरपूर पालेभाज्या, फळे आणि कडधान्ये खावीत.  धूम्रपान, अती मद्यपान टाळावे.  चांगले छंद जोपासावेत (उदा. वाचन, मैदानी खेळ, चित्रकला आदी)  मोबाईलचा अवास्तव वापर टाळावा.  लहान मुलांतील व्हिडीओ गेम, टीव्ही पाहण्याचे प्रमाण कमी असावे.  मैदानी खेळ वाढवावेत.  व्यवसायातील मानसिक तणाव हाताळता आले पाहिजेत.  हृदयविकाराची काहीही लक्षणे उद्‌भवल्यास वेळीच योग्य तपासण्या करून घ्याव्यात. (ईसीजी, 2 डी ईको, ट्रेडमिले टेस्ट).  आई-वडिलांना मधुमेह अथवा इच्च रक्तदाब असल्यास वेळच्या वेळी स्वतःची तपासणी कराव्यात.  कमी वयात मधुमेह अथवा उच्च रक्तदाब असल्यास वेळोवेळी हृदयाच्या तपासण्या करणे आवश्‍यक.  News Item ID:  599-news_story-1576239038 Mobile Device Headline:  तरुणांनो करा, हृदयावर प्रेम... Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  health-fitness-wellness Mobile Body:  सातारा : दोन ते तीन दशकांपूर्वी पन्नाशीनंतर येणारा हृदयविकाराचा झटका (हार्ट ऍटॅक) हा आता विशी आणि तिशीतील तरुणांपर्यंत येऊन ठेपला आहे. अनेक तरुणांना अँजिओप्लास्टी करावी लागते. हा नक्कीच तरुण पिढीला मिळालेला रेड सिग्नल आहे. बदलती जीवनशैली, आहार-विहार, व्यायाम यावर लक्ष देऊन तरुणांनी हृदयावरही प्रेम केले पाहिजेच, या बाबत सातारा येथील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. कौशिक पाटील यांच्‍याशी संवाद साधला.    हेही वाचा : ...तर समाज अन्‌ देशही तंदुरुस्त बनेल डाॅ. पाटील म्‍हणाले, ‘‘कालच एका 25 वर्षे वय असलेल्या तरुणाची अँजिओप्लास्टी केली. आणखी एका तिशीतील तरुणाची अँजिओग्राफी केली असून, त्याला बायपास सर्जरीची गरज पडणार आहे. महिन्यापूर्वीच एका तरुणाला ऑफिसमध्ये काम करताना हृदविकाराचा झटका आला; पण रुग्णालयात येण्याइतपतपण वेळ त्याला मिळाला नाही.’’    तरुणा पिढीला रेड सिग्नल तरुण मुलांमध्ये कोकेनची नशा करण्याचे खूप मोठे प्रमाण आहे. यामुळे उच्च रक्‍तदाब, हृदयाच्या रक्‍तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज होणे, हृदयविकाराचा मोठा झटका येण्याचा धोका वाढतो. हा नक्कीच आपल्या पिढीला मिळालेला रेड सिग्नल आहे.    वाचा : कार्यालयात खुर्चीत बसूनही करता येईल व्यायाम; हे आहेत प्रकार   तरुणांमध्ये व्हॅस्कुलायटिस  हा एक दुर्मिळ आजार होतो. त्यामुळे विविध रक्‍तवाहिन्यामध्ये असलेला आतील थर खराब होतो. यामधील एक कावासाकी डिसीजमध्ये हृदयाच्या रक्‍तवाहिन्या खराब होतात आणि हार्टऍटॅकचा धोका वाढतो. तरुण स्त्रियांमध्ये बऱ्याच वेळा गरोदरपणात कोरोनरी आर्टरी डिसीजचा धोका वहाढतो. याध्ये हृदयाच्या रक्‍तवाहिनीतील आतील थर इतर थरांपासून वेगळा होतो (सोलवटूत निघतो). यामुळे हृदयाला होणारा रक्‍तप्रवाह बंद पडून हृदयविकाराचा झटका येतो.    हायपरट्रायग्लिसरायडेमिया आणि हायएअरकोलेस्टोलेमिया  या अनुवंशिक आजारामध्ये शरीरातील चरबीचे प्रमाण खूप वाढते. यामुळे हृदयाच्या रक्‍तवाहिन्यात ब्लॉकेजेस होऊन हॉर्टऍटॅकचा धोका वाढतो.  हायपरहोमोसिस्टिनेमिया : यामध्ये शरीरातील होमोसिस्टीन हा घटक प्रमाणापेक्षा जास्त वाढतो. यामुळे शरीरामध्ये रक्‍त अधिक घट्ट झाल्याने विविध भागांत रक्‍ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढतो. यामुळे हृदयविकाराचा झटका कमी वयातच येण्याचा धोका राहतो. योग्य वेळी रक्‍ताची तपासणी करून याचे निदान झाल्यास योग्य उपचार पद्धती चालू केल्यास पुढील धोका टळतो.  तरुण स्त्रियांमध्ये गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर बऱ्याच वेळा केला जातो. यामधील इस्ट्रोजेन या हार्मोनमुळे धमन्यांमध्ये रक्‍ताची गुठळी होण्याचा धोका दुप्पटीने वाढतो. जेणेकरून हार्ट ऍटॅक येऊ शकतो. यामधील इस्ट्रोजेन ऐवजी प्रोजेस्टेरॉनचे प्रमाण वाढल्यास हा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो.    आणखी वाचा :  योगासने आणि फायदे "ड' जीवनसत्त्वाअभावीही धोका  नवीन संशोधनानुसार "ड' जीवनसत्त्वाच्या कमतरतेने देखील उच्च रक्‍तदाब आणि हार्टऍटॅकचा धोका वाढतो. यामुळे ड जीवनसत्त्व वाढण्यासाठी सकाळच्या कोवळ्या उन्हात व्यायाम करावा, तसेच आज काल "ड' जीवनसत्त्वाचा योग्य डोस पुरविणाऱ्या गोळ्या देखील मिळतात.    हृदयविकाराची कारणे...  अनुवंशिकता ः जर घरामध्ये जवळच्या नातेवाइकांना, खासकरून आई किंवा वडिलांना हृदयविकाराचा आजार असल्यास मुलांना कमी वयातच हा धोका उद्‌भवतो. अशा व्यक्तींनी वर्षातून एकदा तरी लिपिड प्रोफाईल, 2 डी इको, ट्रेडमिल टेस्ट, ईसीजी करून घेणे जरुरी आहे. जेणेकरून कोणत्याही प्रकारचा हृदयविकाराच झटका येण्याअगोदरच असलेल्या आजाराचे योग्य निदान होऊ शकते.  कमी वयातील डायबेटीस/ उच्च रक्तदाब : अशा रुग्णांच्या धमन्यांमध्ये चरबीचा थर जमा होऊन ब्लॉकेज होण्याचा धोका असतो. यांनी वरील सर्व तपासण्या वेळोवेळी करणे गरजेचे आहे, तसेच या रुग्णांमध्ये रक्तदाब आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित असणे गरजेचे आहे.  धुम्रपान, मद्यसेवन : आजकालच्या तरुण पिढीमध्ये धुम्रमानाचे प्रमाण फार जास्त आहे. विशेषत: तंबाखू खाणे, सिगारेट ओढण्यामुळे हे सर्व धोके ओढावले जातात. यामुळे कमी वयात हार्टऍकॅट येण्याचा धोका कित्येक पटीने वाढतो.  खाण्याच्या अयोग्य सवयी : तरुणांमध्ये जंकफुड (उदा. पिझ्झा, बर्गर, चिप्स, वडापाव आदी) खाण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. रक्‍तवाहिन्यातील चरबीचा थर वाढत जातो आणि त्या रक्‍तवाहिन्या बंद होऊन हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.  बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव : आजकालच्या तरुणाईमध्ये जीवनशैलीत आमूलाग्र बदल झाला आहे. खाण्याच्या सवयीतील बदलांबद्दल आपण अगोदरच बोललो आहोत, तसेच यामध्ये व्यायामाचा अभाव देखील दिसून येतो. आजकालच्या मुलांमध्ये मैदानी खेळाचा अभाव दिसून येतो. टीव्ही, तसेच व्हिडीओ गेम्सच्या वाढत्या सवयींमुळे मुलांमध्ये व्यायामाची कमतरता दिसून येत आहे. अशा तरुणाईमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका उद्‌भवतो.    वाचा : अशी घ्या मुलांच्या लठ्ठपणाची काळजी   हॅप्पी गो लकी टाइप या व्यतिरिक्त व्यावसायिक, दैनंदिनीमधला वाढता तणाव देखील धोकादायक आहे. आजकालच्या स्पर्धेच्या वातावरणामुळे तरुण लोक सतत तणावाखाली राहतात. यालाच "टाईप ए पर्सनॅलिटी' असे म्हणतात. याऊलट तणावापासून दूर, आनंदी आणि अधिक "हॅप्पी गो लकी टाइप' राहणारे लोक "टाईप बी पर्सनॅलिटी'मध्ये मोडतात.  स्वतःला हार्टऍटॅकपासून दूर ठेवण्यासाठी "टाईप बी पर्सनॅलिटी' होण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.  जीम करणाऱ्या लोकांमध्ये होणारा अवास्तव स्टेराईडचा वापर देखील हार्टऍटॅकला कारणीभूत ठरतो.  दुर्लक्ष बेतू शकते जीवावर : काही वेळा छातीत दुखणे हे स्नायूंचे दुखणे किंवा ऍसिडिटी आहे, असा विचार करून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, तो खरोखरच हृदयविकाराचा झटका असू शकतो.    हृदयविकारा कसा टाळावा :  दररोज कमीतकमी 30 मिनिटे नियमित व्यायाम करावा.  जंकफूट खाणे टाळावे. खारट, तेलकट पदार्थ कमीतकमी घ्यावेत.  भरपूर पालेभाज्या, फळे आणि कडधान्ये खावीत.  धूम्रपान, अती मद्यपान टाळावे.  चांगले छंद जोपासावेत (उदा. वाचन, मैदानी खेळ, चित्रकला आदी)  मोबाईलचा अवास्तव वापर टाळावा.  लहान मुलांतील व्हिडीओ गेम, टीव्ही पाहण्याचे प्रमाण कमी असावे.  मैदानी खेळ वाढवावेत.  व्यवसायातील मानसिक तणाव हाताळता आले पाहिजेत.  हृदयविकाराची काहीही लक्षणे उद्‌भवल्यास वेळीच योग्य तपासण्या करून घ्याव्यात. (ईसीजी, 2 डी ईको, ट्रेडमिले टेस्ट).  आई-वडिलांना मधुमेह अथवा इच्च रक्तदाब असल्यास वेळच्या वेळी स्वतःची तपासणी कराव्यात.  कमी वयात मधुमेह अथवा उच्च रक्तदाब असल्यास वेळोवेळी हृदयाच्या तपासण्या करणे आवश्‍यक.  Vertical Image:  English Headline:  Youth Should Love The Heart Says Dr. Kaushik Patil Author Type:  External Author विशाल पाटील health fitness yoga हृदय जीवनशैली lifestyle योगा योगासने जीवनसत्त्व वर्षा varsha यंत्र machine सिगारेट बर्गर तण weed छंद व्यवसाय profession मधुमेह Search Functional Tags:  health, fitness, yoga, हृदय, जीवनशैली, LifeStyle, योगा, योगासने, जीवनसत्त्व, वर्षा, Varsha, यंत्र, Machine, सिगारेट, बर्गर, तण, weed, छंद, व्यवसाय, Profession, मधुमेह Twitter Publish:  Meta Keyword:  Youth Should Love The Heart Says Dr. Kaushik Patil Meta Description:  Youth Should Love The Heart Says Dr. Kaushik Patil : काही वेळा छातीत दुखणे हे स्नायूंचे दुखणे किंवा ऍसिडिटी आहे, असा विचार करून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, तो खरोखरच हृदयविकाराचा झटका असू शकतो.  Send as Notification:  Topic Tags:  सातारा टीव्ही मधुमेह News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 13, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2PMm3Ki
Read More
Video : डिझेल, गॅससाठी नवा इंधन सहयोगी म्हणून कशाची निर्मिती केली पहा

पुणे - मानवाची ऊर्जेची गरज भागविण्या-साठी संपूर्ण जग स्वच्छ इंधनाचा पर्याय शोधत आहे. असे असतानाच पारंपरिक ऊर्जा स्रोत असलेल्या डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅससाठी (एलपीजी) सहयोगी इंधन म्हणून ‘डायमिथिल इथर’ची (डीएमई) निर्मिती करण्यात राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (एनसीएल) संशोधकांना यश आले आहे. ‘एनसीएल’मधील उत्प्रेरक विभागातील शास्त्रज्ञ डॉ. टी. राजा यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या चमूने ही कामगिरी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

स्वच्छ आणि प्रदूषण न करणारे इंधन म्हणून ‘डायमिथिल इथर’ ओळखले जाते. डिझेलमध्ये ४० टक्के आणि स्वयंपाकगृहातील गॅसमध्ये २० टक्के ‘डायमिथिल इथर’ वापरता येऊ शकतो. यामुळे इंधनाची २० टक्के बचत होईल आणि त्याचबरोबर २० टक्के कार्बन उत्सर्जनाला आळा बसेल, अशी माहिती डॉ. राजा यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘चीनपेक्षाही जास्त म्हणजे २.३ दशलक्ष टन ‘एलपीजी’ आपण आयात करतो. यामुळे देशाचा पैसा बाहेर जातो आणि त्याचबरोबर इंधनाच्या बाबतीत आपली स्वयंपूर्णता नष्ट होते. याला पर्याय म्हणून यापैकी २० टक्के इंधन देशातच तयार करण्यासाठी आम्ही हा प्रकल्प हाती घेतला. माझ्या प्रयोगशाळेतील संशोधक विद्यार्थ्यांच्या सहयोगाने एका वर्षात आम्ही ज्वलनशील ‘डायमिथिल इथर’चा शोध पूर्ण केला.’’

Video:'रेप इन इंडिया' राजकारण तापले; लोकसभेत गदारोळ, स्मृती इराणी आक्रमक

डॉ. राजा आणि त्यांच्या चमूने यासाठी उत्प्रेरकही (कॅटॅलिस्ट) निर्माण केला असून, त्याच्या ‘पेटंट’साठी अर्ज करण्यात आला आहे. तसेच, डायमिथिल इथर, त्याची कार्यप्रणाली आणि यासाठी लागणारी गॅसची शेगडी यांच्या पेटंटसाठी अर्ज करण्यात आला आहे. याचबरोबर औद्योगिक उत्पादनासाठी पाच कंपन्यांसोबत करार करण्यात आला आहे. ‘एनसीएल’मध्ये प्रायोगिक तत्त्वावर उत्प्रेरकाची आणि शुद्ध ‘डायमिथिल इथर’ची निर्मिती सुरू करण्यात आली आहे. या संशोधनात विपुल पाटील, शिवा प्रसाद, निकिता गुप्ता, आकाश भटकर, किरण चव्हाण, अमरीन पुणेकर, स्नेहल तेली, कार्तिक राज आदींचा सहभाग आहे. 

पंकजा मुंडे यांच्यावर देवेंद्र फडणवीसांचे पहिल्यांदाच स्पष्टीकरण; म्हणाले...

पंतप्रधान उज्ज्वला योजना आणि सागरमाला योजनेसाठी आवश्‍यक इंधन पूर्तता याद्वारे करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सामान्य माणसाला उच्च ज्वलनशील इंधनाचा पर्याय उपलब्ध होत असून, याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होणे आवश्‍यक आहे.
- डॉ. टी. राजा, वैज्ञानिक, एनसीएल 

News Item ID: 

599-news_story-1576262098

Mobile Device Headline: 

Video : डिझेल, गॅससाठी नवा इंधन सहयोगी म्हणून कशाची निर्मिती केली पहा

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

पुणे - मानवाची ऊर्जेची गरज भागविण्या-साठी संपूर्ण जग स्वच्छ इंधनाचा पर्याय शोधत आहे. असे असतानाच पारंपरिक ऊर्जा स्रोत असलेल्या डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅससाठी (एलपीजी) सहयोगी इंधन म्हणून ‘डायमिथिल इथर’ची (डीएमई) निर्मिती करण्यात राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (एनसीएल) संशोधकांना यश आले आहे. ‘एनसीएल’मधील उत्प्रेरक विभागातील शास्त्रज्ञ डॉ. टी. राजा यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या चमूने ही कामगिरी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

स्वच्छ आणि प्रदूषण न करणारे इंधन म्हणून ‘डायमिथिल इथर’ ओळखले जाते. डिझेलमध्ये ४० टक्के आणि स्वयंपाकगृहातील गॅसमध्ये २० टक्के ‘डायमिथिल इथर’ वापरता येऊ शकतो. यामुळे इंधनाची २० टक्के बचत होईल आणि त्याचबरोबर २० टक्के कार्बन उत्सर्जनाला आळा बसेल, अशी माहिती डॉ. राजा यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘चीनपेक्षाही जास्त म्हणजे २.३ दशलक्ष टन ‘एलपीजी’ आपण आयात करतो. यामुळे देशाचा पैसा बाहेर जातो आणि त्याचबरोबर इंधनाच्या बाबतीत आपली स्वयंपूर्णता नष्ट होते. याला पर्याय म्हणून यापैकी २० टक्के इंधन देशातच तयार करण्यासाठी आम्ही हा प्रकल्प हाती घेतला. माझ्या प्रयोगशाळेतील संशोधक विद्यार्थ्यांच्या सहयोगाने एका वर्षात आम्ही ज्वलनशील ‘डायमिथिल इथर’चा शोध पूर्ण केला.’’

Video:'रेप इन इंडिया' राजकारण तापले; लोकसभेत गदारोळ, स्मृती इराणी आक्रमक

डॉ. राजा आणि त्यांच्या चमूने यासाठी उत्प्रेरकही (कॅटॅलिस्ट) निर्माण केला असून, त्याच्या ‘पेटंट’साठी अर्ज करण्यात आला आहे. तसेच, डायमिथिल इथर, त्याची कार्यप्रणाली आणि यासाठी लागणारी गॅसची शेगडी यांच्या पेटंटसाठी अर्ज करण्यात आला आहे. याचबरोबर औद्योगिक उत्पादनासाठी पाच कंपन्यांसोबत करार करण्यात आला आहे. ‘एनसीएल’मध्ये प्रायोगिक तत्त्वावर उत्प्रेरकाची आणि शुद्ध ‘डायमिथिल इथर’ची निर्मिती सुरू करण्यात आली आहे. या संशोधनात विपुल पाटील, शिवा प्रसाद, निकिता गुप्ता, आकाश भटकर, किरण चव्हाण, अमरीन पुणेकर, स्नेहल तेली, कार्तिक राज आदींचा सहभाग आहे. 

पंकजा मुंडे यांच्यावर देवेंद्र फडणवीसांचे पहिल्यांदाच स्पष्टीकरण; म्हणाले...

पंतप्रधान उज्ज्वला योजना आणि सागरमाला योजनेसाठी आवश्‍यक इंधन पूर्तता याद्वारे करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सामान्य माणसाला उच्च ज्वलनशील इंधनाचा पर्याय उपलब्ध होत असून, याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होणे आवश्‍यक आहे.
- डॉ. टी. राजा, वैज्ञानिक, एनसीएल 

Vertical Image: 

English Headline: 

Creating something as a new fuel ally for diesel gas

Author Type: 

External Author

सम्राट कदम

इंधन

डिझेल

पुणे

sections

ऍप

प्रदूषण

video

politics

smriti irani

pankaja munde

Search Functional Tags: 

इंधन, डिझेल, पुणे, Sections, ऍप, प्रदूषण, video, Politics, Smriti Irani, Pankaja Munde

Twitter Publish: 

Meta Description: 

स्वच्छ आणि प्रदूषण न करणारे इंधन म्हणून ‘डायमिथिल इथर’ ओळखले जाते. डिझेलमध्ये ४० टक्के आणि स्वयंपाकगृहातील गॅसमध्ये २० टक्के ‘डायमिथिल इथर’ वापरता येऊ शकतो.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Video : डिझेल, गॅससाठी नवा इंधन सहयोगी म्हणून कशाची निर्मिती केली पहा पुणे - मानवाची ऊर्जेची गरज भागविण्या-साठी संपूर्ण जग स्वच्छ इंधनाचा पर्याय शोधत आहे. असे असतानाच पारंपरिक ऊर्जा स्रोत असलेल्या डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅससाठी (एलपीजी) सहयोगी इंधन म्हणून ‘डायमिथिल इथर’ची (डीएमई) निर्मिती करण्यात राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (एनसीएल) संशोधकांना यश आले आहे. ‘एनसीएल’मधील उत्प्रेरक विभागातील शास्त्रज्ञ डॉ. टी. राजा यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या चमूने ही कामगिरी केली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप स्वच्छ आणि प्रदूषण न करणारे इंधन म्हणून ‘डायमिथिल इथर’ ओळखले जाते. डिझेलमध्ये ४० टक्के आणि स्वयंपाकगृहातील गॅसमध्ये २० टक्के ‘डायमिथिल इथर’ वापरता येऊ शकतो. यामुळे इंधनाची २० टक्के बचत होईल आणि त्याचबरोबर २० टक्के कार्बन उत्सर्जनाला आळा बसेल, अशी माहिती डॉ. राजा यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘चीनपेक्षाही जास्त म्हणजे २.३ दशलक्ष टन ‘एलपीजी’ आपण आयात करतो. यामुळे देशाचा पैसा बाहेर जातो आणि त्याचबरोबर इंधनाच्या बाबतीत आपली स्वयंपूर्णता नष्ट होते. याला पर्याय म्हणून यापैकी २० टक्के इंधन देशातच तयार करण्यासाठी आम्ही हा प्रकल्प हाती घेतला. माझ्या प्रयोगशाळेतील संशोधक विद्यार्थ्यांच्या सहयोगाने एका वर्षात आम्ही ज्वलनशील ‘डायमिथिल इथर’चा शोध पूर्ण केला.’’ Video:'रेप इन इंडिया' राजकारण तापले; लोकसभेत गदारोळ, स्मृती इराणी आक्रमक डॉ. राजा आणि त्यांच्या चमूने यासाठी उत्प्रेरकही (कॅटॅलिस्ट) निर्माण केला असून, त्याच्या ‘पेटंट’साठी अर्ज करण्यात आला आहे. तसेच, डायमिथिल इथर, त्याची कार्यप्रणाली आणि यासाठी लागणारी गॅसची शेगडी यांच्या पेटंटसाठी अर्ज करण्यात आला आहे. याचबरोबर औद्योगिक उत्पादनासाठी पाच कंपन्यांसोबत करार करण्यात आला आहे. ‘एनसीएल’मध्ये प्रायोगिक तत्त्वावर उत्प्रेरकाची आणि शुद्ध ‘डायमिथिल इथर’ची निर्मिती सुरू करण्यात आली आहे. या संशोधनात विपुल पाटील, शिवा प्रसाद, निकिता गुप्ता, आकाश भटकर, किरण चव्हाण, अमरीन पुणेकर, स्नेहल तेली, कार्तिक राज आदींचा सहभाग आहे.  पंकजा मुंडे यांच्यावर देवेंद्र फडणवीसांचे पहिल्यांदाच स्पष्टीकरण; म्हणाले... पंतप्रधान उज्ज्वला योजना आणि सागरमाला योजनेसाठी आवश्‍यक इंधन पूर्तता याद्वारे करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सामान्य माणसाला उच्च ज्वलनशील इंधनाचा पर्याय उपलब्ध होत असून, याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होणे आवश्‍यक आहे. - डॉ. टी. राजा, वैज्ञानिक, एनसीएल  News Item ID:  599-news_story-1576262098 Mobile Device Headline:  Video : डिझेल, गॅससाठी नवा इंधन सहयोगी म्हणून कशाची निर्मिती केली पहा Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  पुणे - मानवाची ऊर्जेची गरज भागविण्या-साठी संपूर्ण जग स्वच्छ इंधनाचा पर्याय शोधत आहे. असे असतानाच पारंपरिक ऊर्जा स्रोत असलेल्या डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅससाठी (एलपीजी) सहयोगी इंधन म्हणून ‘डायमिथिल इथर’ची (डीएमई) निर्मिती करण्यात राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (एनसीएल) संशोधकांना यश आले आहे. ‘एनसीएल’मधील उत्प्रेरक विभागातील शास्त्रज्ञ डॉ. टी. राजा यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या चमूने ही कामगिरी केली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप स्वच्छ आणि प्रदूषण न करणारे इंधन म्हणून ‘डायमिथिल इथर’ ओळखले जाते. डिझेलमध्ये ४० टक्के आणि स्वयंपाकगृहातील गॅसमध्ये २० टक्के ‘डायमिथिल इथर’ वापरता येऊ शकतो. यामुळे इंधनाची २० टक्के बचत होईल आणि त्याचबरोबर २० टक्के कार्बन उत्सर्जनाला आळा बसेल, अशी माहिती डॉ. राजा यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘चीनपेक्षाही जास्त म्हणजे २.३ दशलक्ष टन ‘एलपीजी’ आपण आयात करतो. यामुळे देशाचा पैसा बाहेर जातो आणि त्याचबरोबर इंधनाच्या बाबतीत आपली स्वयंपूर्णता नष्ट होते. याला पर्याय म्हणून यापैकी २० टक्के इंधन देशातच तयार करण्यासाठी आम्ही हा प्रकल्प हाती घेतला. माझ्या प्रयोगशाळेतील संशोधक विद्यार्थ्यांच्या सहयोगाने एका वर्षात आम्ही ज्वलनशील ‘डायमिथिल इथर’चा शोध पूर्ण केला.’’ Video:'रेप इन इंडिया' राजकारण तापले; लोकसभेत गदारोळ, स्मृती इराणी आक्रमक डॉ. राजा आणि त्यांच्या चमूने यासाठी उत्प्रेरकही (कॅटॅलिस्ट) निर्माण केला असून, त्याच्या ‘पेटंट’साठी अर्ज करण्यात आला आहे. तसेच, डायमिथिल इथर, त्याची कार्यप्रणाली आणि यासाठी लागणारी गॅसची शेगडी यांच्या पेटंटसाठी अर्ज करण्यात आला आहे. याचबरोबर औद्योगिक उत्पादनासाठी पाच कंपन्यांसोबत करार करण्यात आला आहे. ‘एनसीएल’मध्ये प्रायोगिक तत्त्वावर उत्प्रेरकाची आणि शुद्ध ‘डायमिथिल इथर’ची निर्मिती सुरू करण्यात आली आहे. या संशोधनात विपुल पाटील, शिवा प्रसाद, निकिता गुप्ता, आकाश भटकर, किरण चव्हाण, अमरीन पुणेकर, स्नेहल तेली, कार्तिक राज आदींचा सहभाग आहे.  पंकजा मुंडे यांच्यावर देवेंद्र फडणवीसांचे पहिल्यांदाच स्पष्टीकरण; म्हणाले... पंतप्रधान उज्ज्वला योजना आणि सागरमाला योजनेसाठी आवश्‍यक इंधन पूर्तता याद्वारे करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सामान्य माणसाला उच्च ज्वलनशील इंधनाचा पर्याय उपलब्ध होत असून, याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होणे आवश्‍यक आहे. - डॉ. टी. राजा, वैज्ञानिक, एनसीएल  Vertical Image:  English Headline:  Creating something as a new fuel ally for diesel gas Author Type:  External Author सम्राट कदम इंधन डिझेल पुणे sections ऍप प्रदूषण video politics smriti irani pankaja munde Search Functional Tags:  इंधन, डिझेल, पुणे, Sections, ऍप, प्रदूषण, video, Politics, Smriti Irani, Pankaja Munde Twitter Publish:  Meta Description:  स्वच्छ आणि प्रदूषण न करणारे इंधन म्हणून ‘डायमिथिल इथर’ ओळखले जाते. डिझेलमध्ये ४० टक्के आणि स्वयंपाकगृहातील गॅसमध्ये २० टक्के ‘डायमिथिल इथर’ वापरता येऊ शकतो. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 13, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2YOlljP
Read More
जाणून घ्या तुमच्या हेअर फॉलची कारणं आणि घरगुती उपाय!

हेअर फॉल हा सगळ्यांसाठीच चिंतेचा विषय बनला आहे. त्याची कारणं अनेक असू शकतात. अनुवंशिकतेपासून हार्मोन्समधील बदल त्याचं कारणं असू शकतं. पण, थोडेफार केस गळणं, सामान्य असू शकतं. अर्थात त्याचं प्रमाण वाढलं तर मात्र, चिंता वाटू लागते. तेव्हा मुळात केस गळतातच का? आणि त्यावर घरगुती उपाय योजना काय आहेत? याची आपण माहिती घेऊया. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप 

केस गळतीची कारणं

ताण-तणाव - तुम्ही जण कामाच्या किंवा कौटुंबिक किंवा इतर कोणत्याही कारणानं तणावाखाली असाल तर, तुमचे केस गळू शकतात. अगदी तुमचे शारिरीक श्रम जास्त होत असतील तरीही ते केस गळतीचं कारणं असू शकतं. 

थायरॉइड - थायरॉइडच्या पेशंट्समध्ये केस गळती मोठ्या प्रमाणावर होत असल्याचं दिसून आलंय. हायपोथायरॉइडिजम आणि हायपरथायरॉइडिजम दोन्ही प्रकारांमध्ये संबंधित व्यक्तीचे केस गळतात.

जिन्स - तुमच्या केसांचा रंग, लांबी आणि त्यांची घनता ही तुमच्या शरिरातील जिन्सवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. 

- जंकफूडचे आरोग्यावरील घातक परिणाम​

काय आहेत घरगुती उपाय?

केस गळतीवर इलाज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात प्रचंड बदल करणावे लागतील. आराहाच्या वेळा पाळाव्या लागतील. त्याचबरोबर विशिष्ठ पदार्थांचं सेवनही करावं लागले. इथं आम्ही केसांना बाहेरून कशाप्रकार प्रोटिन देता येईल, याची माहिती देत आहोत. 

ग्रीन टी - ग्रीन टी हे उत्तम अँटी-ऑक्सिटंड म्हणून ओळखले जाते. ते केसांच्या वाढीसाठी उत्तम असते. ग्रीन टी प्यायल्यानंतर टी बॅग फेकून देऊ नका. पाण्यात एक मिनिट उकळा आणि तुमच्या केसांच्या मुळांना लावा. 30 ते 40 मिनिटांनंतर थंड पाण्याने धुवा 

- हिवाळ्यातील त्वचेची काळजी 

अंडी - अंड्यांतील पांढरा भाग प्रचंड प्रोटिनची क्षमता असलेला असतो. त्यात चमचाभर ऑलिव्ह ऑईल आणि मध टाकून ते केसांच्या मुळांना लावावे आणि 20-30 मिनिटांनी केस धुवावेत. 

कांदा - कांद्यात मोठ्या प्रमाणावर सल्फर (गंधक) असतं. त्यामुळं केसांची वाढ होण्यास मदत होते. कांद्याचा रस 20 मिनिटे केसांना लावून केस धुवावेत.

आवळा - केसांची घनता वाढवण्यासाठीचा सर्वोत्तम पर्याय म्हणून आवळ्याचा पर्याय सांगितला जातो. दोन चमके आवळा पावडर आणि दोन चमके शिकेकाई पावडर मिक्स करून त्याची पेस्ट 40 ते 45 मिनिटे केसांच्या मुळांना लावावी. आवळ्यातून केसांच्या मुळांना क जीवनसत्व आणि लोह मिळतं. 

- व्हॉट्सअप ग्रुपचा आलाय कंटाळा? ग्रुप सोडण्यासाठी या आहेत 5 ट्रीक्स!

लिंबाचा रस - लिंबाचा रस 15-20 मिनिटे केसांच्या मुळांना लावावा. यामुळं तुमचे केस गळणे थांबेल त्याचबरोबर डँड्रफवरही इलाज होईल. 

खोबरेल तेल - खोबरेल तेल हे केसांवरच्या सर्व समस्यांवरचा उपाय सांगितले जाते. खोबरेल तेला एक चमचा मध आणि एक चमका लिंबाचा रस मिसळून केसांना लावावे. एक तासानंतर केस धुवावेत. यामुळे डँड्रफही नाहिसा होईल.

News Item ID: 

599-news_story-1576262018

Mobile Device Headline: 

जाणून घ्या तुमच्या हेअर फॉलची कारणं आणि घरगुती उपाय!

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

lifestyle

Mobile Body: 

हेअर फॉल हा सगळ्यांसाठीच चिंतेचा विषय बनला आहे. त्याची कारणं अनेक असू शकतात. अनुवंशिकतेपासून हार्मोन्समधील बदल त्याचं कारणं असू शकतं. पण, थोडेफार केस गळणं, सामान्य असू शकतं. अर्थात त्याचं प्रमाण वाढलं तर मात्र, चिंता वाटू लागते. तेव्हा मुळात केस गळतातच का? आणि त्यावर घरगुती उपाय योजना काय आहेत? याची आपण माहिती घेऊया. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप 

केस गळतीची कारणं

ताण-तणाव - तुम्ही जण कामाच्या किंवा कौटुंबिक किंवा इतर कोणत्याही कारणानं तणावाखाली असाल तर, तुमचे केस गळू शकतात. अगदी तुमचे शारिरीक श्रम जास्त होत असतील तरीही ते केस गळतीचं कारणं असू शकतं. 

थायरॉइड - थायरॉइडच्या पेशंट्समध्ये केस गळती मोठ्या प्रमाणावर होत असल्याचं दिसून आलंय. हायपोथायरॉइडिजम आणि हायपरथायरॉइडिजम दोन्ही प्रकारांमध्ये संबंधित व्यक्तीचे केस गळतात.

जिन्स - तुमच्या केसांचा रंग, लांबी आणि त्यांची घनता ही तुमच्या शरिरातील जिन्सवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. 

- जंकफूडचे आरोग्यावरील घातक परिणाम​

काय आहेत घरगुती उपाय?

केस गळतीवर इलाज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात प्रचंड बदल करणावे लागतील. आराहाच्या वेळा पाळाव्या लागतील. त्याचबरोबर विशिष्ठ पदार्थांचं सेवनही करावं लागले. इथं आम्ही केसांना बाहेरून कशाप्रकार प्रोटिन देता येईल, याची माहिती देत आहोत. 

ग्रीन टी - ग्रीन टी हे उत्तम अँटी-ऑक्सिटंड म्हणून ओळखले जाते. ते केसांच्या वाढीसाठी उत्तम असते. ग्रीन टी प्यायल्यानंतर टी बॅग फेकून देऊ नका. पाण्यात एक मिनिट उकळा आणि तुमच्या केसांच्या मुळांना लावा. 30 ते 40 मिनिटांनंतर थंड पाण्याने धुवा 

- हिवाळ्यातील त्वचेची काळजी 

अंडी - अंड्यांतील पांढरा भाग प्रचंड प्रोटिनची क्षमता असलेला असतो. त्यात चमचाभर ऑलिव्ह ऑईल आणि मध टाकून ते केसांच्या मुळांना लावावे आणि 20-30 मिनिटांनी केस धुवावेत. 

कांदा - कांद्यात मोठ्या प्रमाणावर सल्फर (गंधक) असतं. त्यामुळं केसांची वाढ होण्यास मदत होते. कांद्याचा रस 20 मिनिटे केसांना लावून केस धुवावेत.

आवळा - केसांची घनता वाढवण्यासाठीचा सर्वोत्तम पर्याय म्हणून आवळ्याचा पर्याय सांगितला जातो. दोन चमके आवळा पावडर आणि दोन चमके शिकेकाई पावडर मिक्स करून त्याची पेस्ट 40 ते 45 मिनिटे केसांच्या मुळांना लावावी. आवळ्यातून केसांच्या मुळांना क जीवनसत्व आणि लोह मिळतं. 

- व्हॉट्सअप ग्रुपचा आलाय कंटाळा? ग्रुप सोडण्यासाठी या आहेत 5 ट्रीक्स!

लिंबाचा रस - लिंबाचा रस 15-20 मिनिटे केसांच्या मुळांना लावावा. यामुळं तुमचे केस गळणे थांबेल त्याचबरोबर डँड्रफवरही इलाज होईल. 

खोबरेल तेल - खोबरेल तेल हे केसांवरच्या सर्व समस्यांवरचा उपाय सांगितले जाते. खोबरेल तेला एक चमचा मध आणि एक चमका लिंबाचा रस मिसळून केसांना लावावे. एक तासानंतर केस धुवावेत. यामुळे डँड्रफही नाहिसा होईल.

Vertical Image: 

English Headline: 

Learn the causes and home remedies for hair fall

Author Type: 

External Author

टीम ई-सकाळ

आरोग्य

health

Search Functional Tags: 

आरोग्य, Health

Twitter Publish: 

Meta Description: 

Marathi News about Hair fall: हेअर फॉल हा सगळ्यांसाठीच चिंतेचा विषय बनला आहे. त्याची कारणं अनेक असू शकतात. अनुवंशिकतेपासून हार्मोन्समधील बदल त्याचं कारणं असू शकतं. पण, थोडेफार केस गळणं, सामान्य असू शकतं.

Send as Notification: 

Topic Tags: 

भारत

News Story Feeds https://ift.tt/2YKojGl

जाणून घ्या तुमच्या हेअर फॉलची कारणं आणि घरगुती उपाय! हेअर फॉल हा सगळ्यांसाठीच चिंतेचा विषय बनला आहे. त्याची कारणं अनेक असू शकतात. अनुवंशिकतेपासून हार्मोन्समधील बदल त्याचं कारणं असू शकतं. पण, थोडेफार केस गळणं, सामान्य असू शकतं. अर्थात त्याचं प्रमाण वाढलं तर मात्र, चिंता वाटू लागते. तेव्हा मुळात केस गळतातच का? आणि त्यावर घरगुती उपाय योजना काय आहेत? याची आपण माहिती घेऊया.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  केस गळतीची कारणं ताण-तणाव - तुम्ही जण कामाच्या किंवा कौटुंबिक किंवा इतर कोणत्याही कारणानं तणावाखाली असाल तर, तुमचे केस गळू शकतात. अगदी तुमचे शारिरीक श्रम जास्त होत असतील तरीही ते केस गळतीचं कारणं असू शकतं.  थायरॉइड - थायरॉइडच्या पेशंट्समध्ये केस गळती मोठ्या प्रमाणावर होत असल्याचं दिसून आलंय. हायपोथायरॉइडिजम आणि हायपरथायरॉइडिजम दोन्ही प्रकारांमध्ये संबंधित व्यक्तीचे केस गळतात. जिन्स - तुमच्या केसांचा रंग, लांबी आणि त्यांची घनता ही तुमच्या शरिरातील जिन्सवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते.  - जंकफूडचे आरोग्यावरील घातक परिणाम​ काय आहेत घरगुती उपाय? केस गळतीवर इलाज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात प्रचंड बदल करणावे लागतील. आराहाच्या वेळा पाळाव्या लागतील. त्याचबरोबर विशिष्ठ पदार्थांचं सेवनही करावं लागले. इथं आम्ही केसांना बाहेरून कशाप्रकार प्रोटिन देता येईल, याची माहिती देत आहोत.  ग्रीन टी - ग्रीन टी हे उत्तम अँटी-ऑक्सिटंड म्हणून ओळखले जाते. ते केसांच्या वाढीसाठी उत्तम असते. ग्रीन टी प्यायल्यानंतर टी बॅग फेकून देऊ नका. पाण्यात एक मिनिट उकळा आणि तुमच्या केसांच्या मुळांना लावा. 30 ते 40 मिनिटांनंतर थंड पाण्याने धुवा  - हिवाळ्यातील त्वचेची काळजी  अंडी - अंड्यांतील पांढरा भाग प्रचंड प्रोटिनची क्षमता असलेला असतो. त्यात चमचाभर ऑलिव्ह ऑईल आणि मध टाकून ते केसांच्या मुळांना लावावे आणि 20-30 मिनिटांनी केस धुवावेत.  कांदा - कांद्यात मोठ्या प्रमाणावर सल्फर (गंधक) असतं. त्यामुळं केसांची वाढ होण्यास मदत होते. कांद्याचा रस 20 मिनिटे केसांना लावून केस धुवावेत. आवळा - केसांची घनता वाढवण्यासाठीचा सर्वोत्तम पर्याय म्हणून आवळ्याचा पर्याय सांगितला जातो. दोन चमके आवळा पावडर आणि दोन चमके शिकेकाई पावडर मिक्स करून त्याची पेस्ट 40 ते 45 मिनिटे केसांच्या मुळांना लावावी. आवळ्यातून केसांच्या मुळांना क जीवनसत्व आणि लोह मिळतं.  - व्हॉट्सअप ग्रुपचा आलाय कंटाळा? ग्रुप सोडण्यासाठी या आहेत 5 ट्रीक्स! लिंबाचा रस - लिंबाचा रस 15-20 मिनिटे केसांच्या मुळांना लावावा. यामुळं तुमचे केस गळणे थांबेल त्याचबरोबर डँड्रफवरही इलाज होईल.  खोबरेल तेल - खोबरेल तेल हे केसांवरच्या सर्व समस्यांवरचा उपाय सांगितले जाते. खोबरेल तेला एक चमचा मध आणि एक चमका लिंबाचा रस मिसळून केसांना लावावे. एक तासानंतर केस धुवावेत. यामुळे डँड्रफही नाहिसा होईल. News Item ID:  599-news_story-1576262018 Mobile Device Headline:  जाणून घ्या तुमच्या हेअर फॉलची कारणं आणि घरगुती उपाय! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  lifestyle Mobile Body:  हेअर फॉल हा सगळ्यांसाठीच चिंतेचा विषय बनला आहे. त्याची कारणं अनेक असू शकतात. अनुवंशिकतेपासून हार्मोन्समधील बदल त्याचं कारणं असू शकतं. पण, थोडेफार केस गळणं, सामान्य असू शकतं. अर्थात त्याचं प्रमाण वाढलं तर मात्र, चिंता वाटू लागते. तेव्हा मुळात केस गळतातच का? आणि त्यावर घरगुती उपाय योजना काय आहेत? याची आपण माहिती घेऊया.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  केस गळतीची कारणं ताण-तणाव - तुम्ही जण कामाच्या किंवा कौटुंबिक किंवा इतर कोणत्याही कारणानं तणावाखाली असाल तर, तुमचे केस गळू शकतात. अगदी तुमचे शारिरीक श्रम जास्त होत असतील तरीही ते केस गळतीचं कारणं असू शकतं.  थायरॉइड - थायरॉइडच्या पेशंट्समध्ये केस गळती मोठ्या प्रमाणावर होत असल्याचं दिसून आलंय. हायपोथायरॉइडिजम आणि हायपरथायरॉइडिजम दोन्ही प्रकारांमध्ये संबंधित व्यक्तीचे केस गळतात. जिन्स - तुमच्या केसांचा रंग, लांबी आणि त्यांची घनता ही तुमच्या शरिरातील जिन्सवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते.  - जंकफूडचे आरोग्यावरील घातक परिणाम​ काय आहेत घरगुती उपाय? केस गळतीवर इलाज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात प्रचंड बदल करणावे लागतील. आराहाच्या वेळा पाळाव्या लागतील. त्याचबरोबर विशिष्ठ पदार्थांचं सेवनही करावं लागले. इथं आम्ही केसांना बाहेरून कशाप्रकार प्रोटिन देता येईल, याची माहिती देत आहोत.  ग्रीन टी - ग्रीन टी हे उत्तम अँटी-ऑक्सिटंड म्हणून ओळखले जाते. ते केसांच्या वाढीसाठी उत्तम असते. ग्रीन टी प्यायल्यानंतर टी बॅग फेकून देऊ नका. पाण्यात एक मिनिट उकळा आणि तुमच्या केसांच्या मुळांना लावा. 30 ते 40 मिनिटांनंतर थंड पाण्याने धुवा  - हिवाळ्यातील त्वचेची काळजी  अंडी - अंड्यांतील पांढरा भाग प्रचंड प्रोटिनची क्षमता असलेला असतो. त्यात चमचाभर ऑलिव्ह ऑईल आणि मध टाकून ते केसांच्या मुळांना लावावे आणि 20-30 मिनिटांनी केस धुवावेत.  कांदा - कांद्यात मोठ्या प्रमाणावर सल्फर (गंधक) असतं. त्यामुळं केसांची वाढ होण्यास मदत होते. कांद्याचा रस 20 मिनिटे केसांना लावून केस धुवावेत. आवळा - केसांची घनता वाढवण्यासाठीचा सर्वोत्तम पर्याय म्हणून आवळ्याचा पर्याय सांगितला जातो. दोन चमके आवळा पावडर आणि दोन चमके शिकेकाई पावडर मिक्स करून त्याची पेस्ट 40 ते 45 मिनिटे केसांच्या मुळांना लावावी. आवळ्यातून केसांच्या मुळांना क जीवनसत्व आणि लोह मिळतं.  - व्हॉट्सअप ग्रुपचा आलाय कंटाळा? ग्रुप सोडण्यासाठी या आहेत 5 ट्रीक्स! लिंबाचा रस - लिंबाचा रस 15-20 मिनिटे केसांच्या मुळांना लावावा. यामुळं तुमचे केस गळणे थांबेल त्याचबरोबर डँड्रफवरही इलाज होईल.  खोबरेल तेल - खोबरेल तेल हे केसांवरच्या सर्व समस्यांवरचा उपाय सांगितले जाते. खोबरेल तेला एक चमचा मध आणि एक चमका लिंबाचा रस मिसळून केसांना लावावे. एक तासानंतर केस धुवावेत. यामुळे डँड्रफही नाहिसा होईल. Vertical Image:  English Headline:  Learn the causes and home remedies for hair fall Author Type:  External Author टीम ई-सकाळ आरोग्य health Search Functional Tags:  आरोग्य, Health Twitter Publish:  Meta Description:  Marathi News about Hair fall: हेअर फॉल हा सगळ्यांसाठीच चिंतेचा विषय बनला आहे. त्याची कारणं अनेक असू शकतात. अनुवंशिकतेपासून हार्मोन्समधील बदल त्याचं कारणं असू शकतं. पण, थोडेफार केस गळणं, सामान्य असू शकतं. Send as Notification:  Topic Tags:  भारत News Story Feeds https://ift.tt/2YKojGl

December 13, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38wmMbn
Read More
जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 14 डिसेंबर

दिनमान 14 डिसेंबर 2019 

मेष : कामाचा ताण पडणार आहे. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्‍तींना ग्रहमान अनुकूल नाही. 

वृषभ : व्यवसायात आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. काही निर्णय धाडसाने घ्याल. बोलण्यामध्ये कटूता टाळावी. 

मिथुन : महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. सामाजिक क्षेत्रात यश मिळणार आहे. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात यश लाभेल. 

कर्क : वाहने चालवताना अधिक काळजी घ्यावी. मानसिक अस्वस्थता राहणार आहे. तुम्ही आपली मते ठामपणे मांडाल. 

सिंह : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. हाती घेतलेल्या कामात यश लाभेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. 

कन्या : सार्वजनिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल. प्रॉपर्टीला व गुंतवणुकीला दिवस चांगला आहे. विरोधकावर मात कराल. 

तूळ : कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. तुमच्या सर्व कामांना व विचारांना एक नवी दिशा सापडेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करायला हरकत नाही. 

वृश्‍चिक : आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. व्यवहारात व वैचारिक देवाणघेवाण करताना तुमचे धोरण लवचिक ठेवावे. बोलण्यातला व वागण्यातला कडकपणा टाळावा. 

धनू : खर्च योग्य कामासाठी होणार आहेत. व्यवसायात अडचणी जाणवणार आहेत. थोरामोठ्यांच्या सहकार्याची अपेक्षा करू नका. 

मकर : जबाबदारी वाढणार आहे. कामाचा ताण व दगदग वाढेल. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. 

कुंभ : हाती घेतलेल्या कामात यश मिळणार आहे. कामे मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. 

मीन : आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. प्रवासात अडचणी येण्याची शक्‍यता आहे. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. 

पंचांग 14 डिसेंबर 2019 
शनिवार : मार्गशीर्ष कृष्ण 2, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय 7.01, सूर्यास्त 5.59, चंद्रोदय रात्री 8.04, चंद्रास्त सकाळी 8.50, भारतीय सौर मार्गशीर्ष 23, शके 1941. 

News Item ID: 

599-news_story-1576248698

Mobile Device Headline: 

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 14 डिसेंबर

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Saptarang

Mobile Body: 

दिनमान 14 डिसेंबर 2019 

मेष : कामाचा ताण पडणार आहे. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्‍तींना ग्रहमान अनुकूल नाही. 

वृषभ : व्यवसायात आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. काही निर्णय धाडसाने घ्याल. बोलण्यामध्ये कटूता टाळावी. 

मिथुन : महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. सामाजिक क्षेत्रात यश मिळणार आहे. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात यश लाभेल. 

कर्क : वाहने चालवताना अधिक काळजी घ्यावी. मानसिक अस्वस्थता राहणार आहे. तुम्ही आपली मते ठामपणे मांडाल. 

सिंह : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. हाती घेतलेल्या कामात यश लाभेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. 

कन्या : सार्वजनिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल. प्रॉपर्टीला व गुंतवणुकीला दिवस चांगला आहे. विरोधकावर मात कराल. 

तूळ : कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. तुमच्या सर्व कामांना व विचारांना एक नवी दिशा सापडेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करायला हरकत नाही. 

वृश्‍चिक : आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. व्यवहारात व वैचारिक देवाणघेवाण करताना तुमचे धोरण लवचिक ठेवावे. बोलण्यातला व वागण्यातला कडकपणा टाळावा. 

धनू : खर्च योग्य कामासाठी होणार आहेत. व्यवसायात अडचणी जाणवणार आहेत. थोरामोठ्यांच्या सहकार्याची अपेक्षा करू नका. 

मकर : जबाबदारी वाढणार आहे. कामाचा ताण व दगदग वाढेल. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. 

कुंभ : हाती घेतलेल्या कामात यश मिळणार आहे. कामे मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. 

मीन : आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. प्रवासात अडचणी येण्याची शक्‍यता आहे. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. 

पंचांग 14 डिसेंबर 2019 
शनिवार : मार्गशीर्ष कृष्ण 2, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय 7.01, सूर्यास्त 5.59, चंद्रोदय रात्री 8.04, चंद्रास्त सकाळी 8.50, भारतीय सौर मार्गशीर्ष 23, शके 1941. 

Vertical Image: 

English Headline: 

Horoscope and Panchang of 14 December 2019

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

राशिभविष्य

पंचांग

panchang

चंद्र

सूर्य

Search Functional Tags: 

राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र, सूर्य

Twitter Publish: 

Meta Description: 

पंचांग 14 डिसेंबर 2019  शनिवार : मार्गशीर्ष कृष्ण 2, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय 7.01, सूर्यास्त 5.59, चंद्रोदय रात्री 8.04, चंद्रास्त सकाळी 8.50, भारतीय सौर मार्गशीर्ष 23, शके 1941. 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 14 डिसेंबर दिनमान 14 डिसेंबर 2019  मेष : कामाचा ताण पडणार आहे. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्‍तींना ग्रहमान अनुकूल नाही.  वृषभ : व्यवसायात आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. काही निर्णय धाडसाने घ्याल. बोलण्यामध्ये कटूता टाळावी.  मिथुन : महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. सामाजिक क्षेत्रात यश मिळणार आहे. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात यश लाभेल.  कर्क : वाहने चालवताना अधिक काळजी घ्यावी. मानसिक अस्वस्थता राहणार आहे. तुम्ही आपली मते ठामपणे मांडाल.  सिंह : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. हाती घेतलेल्या कामात यश लाभेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.  कन्या : सार्वजनिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल. प्रॉपर्टीला व गुंतवणुकीला दिवस चांगला आहे. विरोधकावर मात कराल.  तूळ : कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. तुमच्या सर्व कामांना व विचारांना एक नवी दिशा सापडेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करायला हरकत नाही.  वृश्‍चिक : आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. व्यवहारात व वैचारिक देवाणघेवाण करताना तुमचे धोरण लवचिक ठेवावे. बोलण्यातला व वागण्यातला कडकपणा टाळावा.  धनू : खर्च योग्य कामासाठी होणार आहेत. व्यवसायात अडचणी जाणवणार आहेत. थोरामोठ्यांच्या सहकार्याची अपेक्षा करू नका.  मकर : जबाबदारी वाढणार आहे. कामाचा ताण व दगदग वाढेल. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल.  कुंभ : हाती घेतलेल्या कामात यश मिळणार आहे. कामे मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.  मीन : आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. प्रवासात अडचणी येण्याची शक्‍यता आहे. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.  पंचांग 14 डिसेंबर 2019  शनिवार : मार्गशीर्ष कृष्ण 2, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय 7.01, सूर्यास्त 5.59, चंद्रोदय रात्री 8.04, चंद्रास्त सकाळी 8.50, भारतीय सौर मार्गशीर्ष 23, शके 1941.  News Item ID:  599-news_story-1576248698 Mobile Device Headline:  जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 14 डिसेंबर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  दिनमान 14 डिसेंबर 2019  मेष : कामाचा ताण पडणार आहे. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्‍तींना ग्रहमान अनुकूल नाही.  वृषभ : व्यवसायात आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. काही निर्णय धाडसाने घ्याल. बोलण्यामध्ये कटूता टाळावी.  मिथुन : महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. सामाजिक क्षेत्रात यश मिळणार आहे. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात यश लाभेल.  कर्क : वाहने चालवताना अधिक काळजी घ्यावी. मानसिक अस्वस्थता राहणार आहे. तुम्ही आपली मते ठामपणे मांडाल.  सिंह : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. हाती घेतलेल्या कामात यश लाभेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.  कन्या : सार्वजनिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल. प्रॉपर्टीला व गुंतवणुकीला दिवस चांगला आहे. विरोधकावर मात कराल.  तूळ : कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. तुमच्या सर्व कामांना व विचारांना एक नवी दिशा सापडेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करायला हरकत नाही.  वृश्‍चिक : आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. व्यवहारात व वैचारिक देवाणघेवाण करताना तुमचे धोरण लवचिक ठेवावे. बोलण्यातला व वागण्यातला कडकपणा टाळावा.  धनू : खर्च योग्य कामासाठी होणार आहेत. व्यवसायात अडचणी जाणवणार आहेत. थोरामोठ्यांच्या सहकार्याची अपेक्षा करू नका.  मकर : जबाबदारी वाढणार आहे. कामाचा ताण व दगदग वाढेल. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल.  कुंभ : हाती घेतलेल्या कामात यश मिळणार आहे. कामे मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.  मीन : आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. प्रवासात अडचणी येण्याची शक्‍यता आहे. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.  पंचांग 14 डिसेंबर 2019  शनिवार : मार्गशीर्ष कृष्ण 2, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय 7.01, सूर्यास्त 5.59, चंद्रोदय रात्री 8.04, चंद्रास्त सकाळी 8.50, भारतीय सौर मार्गशीर्ष 23, शके 1941.  Vertical Image:  English Headline:  Horoscope and Panchang of 14 December 2019 Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा राशिभविष्य पंचांग panchang चंद्र सूर्य Search Functional Tags:  राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र, सूर्य Twitter Publish:  Meta Description:  पंचांग 14 डिसेंबर 2019  शनिवार : मार्गशीर्ष कृष्ण 2, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय 7.01, सूर्यास्त 5.59, चंद्रोदय रात्री 8.04, चंद्रास्त सकाळी 8.50, भारतीय सौर मार्गशीर्ष 23, शके 1941.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 13, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2RWFwuR
Read More
थंडीच्या दिवसांत 7 गोष्टी ठेवतील तुमची त्वचा तजेलदार

महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढत आहे. येत्या आठवडाभरात थंडी आणखी वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. थंडी तशी तब्येतीला चांगली. या दिवसांत भूक जास्त लागते आणि खाल्लेलं अंगालाही लागतं. पण, या थंडीच्या दिवसांत त्वचेचं नुकसान होतं. त्वचा कोरडी पडते. त्यामुळं त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. या दिवसांत कोल्ड क्रीम लावून, त्वचेला वरून पोषण दिलं जातं. त्याचवेळी आहारात काही पदार्थांचा समावेश केला तर, त्वचेला वरून पोषण देण्याची गरज पडणार नाही. यासाठी आम्ही इथं काही खाद्यपदार्थांची भाज्यांची माहिती देत आहोत. ज्याचा समावेश आहारात केल्यास थंडीच्या दिवसांतही तुमच्या त्वचा तजेलदार रहील.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पालक - थंडीच्या दिवसांत शरिरातील रक्ताच्या कमतरतेमुळं चेहरा पिवळा पडल्याचं दिसतं, तसेच डोळ्यांच्या भोवती काळी वर्तुळं येतात. हे टाळण्यासाठी हिरव्या भाज्या खाणं हा उत्तम पर्याय असतो. त्यात प्रमुख्यानं पालक सर्वांत चांगला पर्याय आहे. पालक शरिरातील लोहाची कमतरता दूर करतं.

अभिनेत्री दिप्ती धोत्रे सांगतेय; नाश्त्याचा आणि फिटनेसचा काय संबंध?

ड्रायफ्रूट्स - सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट्स तुमच्या त्वचेला तजेलदारपणा देण्यास मदत करू शकतात.  त्वचेतील नैसर्गिक मऊपणा कायम ठेवण्यासाठी व्हिटॅमीन ईची गरज असते. त्यासाठी ड्रायफ्रूट्स तुम्हाला मदत करू शकतात. 

दही - थंडीच्या दिवसांत प्रमाणात दही खाणं फायदेशीर ठरू शकतं. थंडीत दह्यामुळं सर्दीचा धोका असल्याचं सांगितलं जातं. पण, तुम्ही सकाळी किंवा रात्री न खाता दुपारी दही खाल्लं तर ते फायदेशीर ठरू शकतं. 

टोमॅटो - टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशिअम आणि व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणावर असतं. यामुळं तुमची मुरमांपासूनही सुटका होऊ शकते.

गाजर - तजेलदार त्वचेसाठी हिवाळ्यात जास्तीत जास्त गाजरं खावीत. रोजच्या जेवणात तुम्ही गाजरांचा समावेश करा. 

दिया मिर्झा सांगतेय तिचा फिटनेस फंडा

मासे - थंडीच्या दिवसांत मासे खाणं खूप फायदेशीर असतं. माशांमध्ये ओमेगा थ्री फॅटी एसिड असते. त्वचेवरील सुरकुत्या दूर करण्यात त्याची मदत होते. 

पोटाचा घेर वाढलाय या टिप्स तुमच्यासाठी महत्वाच्या ठरतील

लसूण - लसूण हा एक नैसर्गिक अँटिबायोटिक आहे. लसुणामुळं रक्त शुद्ध होण्यास मदत होते. त्यामुळं त्वेचेलाही फायदेशीर असतो. लसुणामुळं मुरमांपासून सुटका होण्यासही मदत होते. त्यामुळं या दिवसांत मोठ्या प्रमाणावर आहारात लसुणाचा समावेश करावा.

News Item ID: 

599-news_story-1576261405

Mobile Device Headline: 

थंडीच्या दिवसांत 7 गोष्टी ठेवतील तुमची त्वचा तजेलदार

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

health-fitness-wellness

Mobile Body: 

महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढत आहे. येत्या आठवडाभरात थंडी आणखी वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. थंडी तशी तब्येतीला चांगली. या दिवसांत भूक जास्त लागते आणि खाल्लेलं अंगालाही लागतं. पण, या थंडीच्या दिवसांत त्वचेचं नुकसान होतं. त्वचा कोरडी पडते. त्यामुळं त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. या दिवसांत कोल्ड क्रीम लावून, त्वचेला वरून पोषण दिलं जातं. त्याचवेळी आहारात काही पदार्थांचा समावेश केला तर, त्वचेला वरून पोषण देण्याची गरज पडणार नाही. यासाठी आम्ही इथं काही खाद्यपदार्थांची भाज्यांची माहिती देत आहोत. ज्याचा समावेश आहारात केल्यास थंडीच्या दिवसांतही तुमच्या त्वचा तजेलदार रहील.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पालक - थंडीच्या दिवसांत शरिरातील रक्ताच्या कमतरतेमुळं चेहरा पिवळा पडल्याचं दिसतं, तसेच डोळ्यांच्या भोवती काळी वर्तुळं येतात. हे टाळण्यासाठी हिरव्या भाज्या खाणं हा उत्तम पर्याय असतो. त्यात प्रमुख्यानं पालक सर्वांत चांगला पर्याय आहे. पालक शरिरातील लोहाची कमतरता दूर करतं.

अभिनेत्री दिप्ती धोत्रे सांगतेय; नाश्त्याचा आणि फिटनेसचा काय संबंध?

ड्रायफ्रूट्स - सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट्स तुमच्या त्वचेला तजेलदारपणा देण्यास मदत करू शकतात.  त्वचेतील नैसर्गिक मऊपणा कायम ठेवण्यासाठी व्हिटॅमीन ईची गरज असते. त्यासाठी ड्रायफ्रूट्स तुम्हाला मदत करू शकतात. 

दही - थंडीच्या दिवसांत प्रमाणात दही खाणं फायदेशीर ठरू शकतं. थंडीत दह्यामुळं सर्दीचा धोका असल्याचं सांगितलं जातं. पण, तुम्ही सकाळी किंवा रात्री न खाता दुपारी दही खाल्लं तर ते फायदेशीर ठरू शकतं. 

टोमॅटो - टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशिअम आणि व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणावर असतं. यामुळं तुमची मुरमांपासूनही सुटका होऊ शकते.

गाजर - तजेलदार त्वचेसाठी हिवाळ्यात जास्तीत जास्त गाजरं खावीत. रोजच्या जेवणात तुम्ही गाजरांचा समावेश करा. 

मासे - थंडीच्या दिवसांत मासे खाणं खूप फायदेशीर असतं. माशांमध्ये ओमेगा थ्री फॅटी एसिड असते. त्वचेवरील सुरकुत्या दूर करण्यात त्याची मदत होते. 

लसूण - लसूण हा एक नैसर्गिक अँटिबायोटिक आहे. लसुणामुळं रक्त शुद्ध होण्यास मदत होते. त्यामुळं त्वेचेलाही फायदेशीर असतो. लसुणामुळं मुरमांपासून सुटका होण्यासही मदत होते. त्यामुळं या दिवसांत मोठ्या प्रमाणावर आहारात लसुणाचा समावेश करावा.

Vertical Image: 

English Headline: 

in winter season 7 things will keep your skin radiant

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

थंडी

महाराष्ट्र

maharashtra

सकाळ

टोमॅटो

Search Functional Tags: 

थंडी, महाराष्ट्र, Maharashtra, सकाळ, टोमॅटो

Twitter Publish: 

Meta Description: 

in winter 7 things will keep your skin radiant News In Marathi : थंडीच्या दिवसांत त्वचेचं नुकसान होतं. त्वचा कोरडी पडते. त्यामुळं त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. या दिवसांत कोल्ड क्रीम लावून, त्वचेला वरून पोषण दिलं जातं. त्याचवेळी आहारात काही पदार्थांचा समावेश केला तर, त्वचेला वरून पोषण देण्याची गरज पडणार नाही.

Send as Notification: 

Topic Tags: 

महाराष्ट्र

News Story Feeds https://ift.tt/38Fhvhx

थंडीच्या दिवसांत 7 गोष्टी ठेवतील तुमची त्वचा तजेलदार महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढत आहे. येत्या आठवडाभरात थंडी आणखी वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. थंडी तशी तब्येतीला चांगली. या दिवसांत भूक जास्त लागते आणि खाल्लेलं अंगालाही लागतं. पण, या थंडीच्या दिवसांत त्वचेचं नुकसान होतं. त्वचा कोरडी पडते. त्यामुळं त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. या दिवसांत कोल्ड क्रीम लावून, त्वचेला वरून पोषण दिलं जातं. त्याचवेळी आहारात काही पदार्थांचा समावेश केला तर, त्वचेला वरून पोषण देण्याची गरज पडणार नाही. यासाठी आम्ही इथं काही खाद्यपदार्थांची भाज्यांची माहिती देत आहोत. ज्याचा समावेश आहारात केल्यास थंडीच्या दिवसांतही तुमच्या त्वचा तजेलदार रहील. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पालक - थंडीच्या दिवसांत शरिरातील रक्ताच्या कमतरतेमुळं चेहरा पिवळा पडल्याचं दिसतं, तसेच डोळ्यांच्या भोवती काळी वर्तुळं येतात. हे टाळण्यासाठी हिरव्या भाज्या खाणं हा उत्तम पर्याय असतो. त्यात प्रमुख्यानं पालक सर्वांत चांगला पर्याय आहे. पालक शरिरातील लोहाची कमतरता दूर करतं. अभिनेत्री दिप्ती धोत्रे सांगतेय; नाश्त्याचा आणि फिटनेसचा काय संबंध? ड्रायफ्रूट्स - सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट्स तुमच्या त्वचेला तजेलदारपणा देण्यास मदत करू शकतात.  त्वचेतील नैसर्गिक मऊपणा कायम ठेवण्यासाठी व्हिटॅमीन ईची गरज असते. त्यासाठी ड्रायफ्रूट्स तुम्हाला मदत करू शकतात.  दही - थंडीच्या दिवसांत प्रमाणात दही खाणं फायदेशीर ठरू शकतं. थंडीत दह्यामुळं सर्दीचा धोका असल्याचं सांगितलं जातं. पण, तुम्ही सकाळी किंवा रात्री न खाता दुपारी दही खाल्लं तर ते फायदेशीर ठरू शकतं.  टोमॅटो - टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशिअम आणि व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणावर असतं. यामुळं तुमची मुरमांपासूनही सुटका होऊ शकते. गाजर - तजेलदार त्वचेसाठी हिवाळ्यात जास्तीत जास्त गाजरं खावीत. रोजच्या जेवणात तुम्ही गाजरांचा समावेश करा.  दिया मिर्झा सांगतेय तिचा फिटनेस फंडा मासे - थंडीच्या दिवसांत मासे खाणं खूप फायदेशीर असतं. माशांमध्ये ओमेगा थ्री फॅटी एसिड असते. त्वचेवरील सुरकुत्या दूर करण्यात त्याची मदत होते.  पोटाचा घेर वाढलाय या टिप्स तुमच्यासाठी महत्वाच्या ठरतील लसूण - लसूण हा एक नैसर्गिक अँटिबायोटिक आहे. लसुणामुळं रक्त शुद्ध होण्यास मदत होते. त्यामुळं त्वेचेलाही फायदेशीर असतो. लसुणामुळं मुरमांपासून सुटका होण्यासही मदत होते. त्यामुळं या दिवसांत मोठ्या प्रमाणावर आहारात लसुणाचा समावेश करावा. News Item ID:  599-news_story-1576261405 Mobile Device Headline:  थंडीच्या दिवसांत 7 गोष्टी ठेवतील तुमची त्वचा तजेलदार Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  health-fitness-wellness Mobile Body:  महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढत आहे. येत्या आठवडाभरात थंडी आणखी वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. थंडी तशी तब्येतीला चांगली. या दिवसांत भूक जास्त लागते आणि खाल्लेलं अंगालाही लागतं. पण, या थंडीच्या दिवसांत त्वचेचं नुकसान होतं. त्वचा कोरडी पडते. त्यामुळं त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. या दिवसांत कोल्ड क्रीम लावून, त्वचेला वरून पोषण दिलं जातं. त्याचवेळी आहारात काही पदार्थांचा समावेश केला तर, त्वचेला वरून पोषण देण्याची गरज पडणार नाही. यासाठी आम्ही इथं काही खाद्यपदार्थांची भाज्यांची माहिती देत आहोत. ज्याचा समावेश आहारात केल्यास थंडीच्या दिवसांतही तुमच्या त्वचा तजेलदार रहील. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पालक - थंडीच्या दिवसांत शरिरातील रक्ताच्या कमतरतेमुळं चेहरा पिवळा पडल्याचं दिसतं, तसेच डोळ्यांच्या भोवती काळी वर्तुळं येतात. हे टाळण्यासाठी हिरव्या भाज्या खाणं हा उत्तम पर्याय असतो. त्यात प्रमुख्यानं पालक सर्वांत चांगला पर्याय आहे. पालक शरिरातील लोहाची कमतरता दूर करतं. अभिनेत्री दिप्ती धोत्रे सांगतेय; नाश्त्याचा आणि फिटनेसचा काय संबंध? ड्रायफ्रूट्स - सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट्स तुमच्या त्वचेला तजेलदारपणा देण्यास मदत करू शकतात.  त्वचेतील नैसर्गिक मऊपणा कायम ठेवण्यासाठी व्हिटॅमीन ईची गरज असते. त्यासाठी ड्रायफ्रूट्स तुम्हाला मदत करू शकतात.  दही - थंडीच्या दिवसांत प्रमाणात दही खाणं फायदेशीर ठरू शकतं. थंडीत दह्यामुळं सर्दीचा धोका असल्याचं सांगितलं जातं. पण, तुम्ही सकाळी किंवा रात्री न खाता दुपारी दही खाल्लं तर ते फायदेशीर ठरू शकतं.  टोमॅटो - टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशिअम आणि व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणावर असतं. यामुळं तुमची मुरमांपासूनही सुटका होऊ शकते. गाजर - तजेलदार त्वचेसाठी हिवाळ्यात जास्तीत जास्त गाजरं खावीत. रोजच्या जेवणात तुम्ही गाजरांचा समावेश करा.  मासे - थंडीच्या दिवसांत मासे खाणं खूप फायदेशीर असतं. माशांमध्ये ओमेगा थ्री फॅटी एसिड असते. त्वचेवरील सुरकुत्या दूर करण्यात त्याची मदत होते.  लसूण - लसूण हा एक नैसर्गिक अँटिबायोटिक आहे. लसुणामुळं रक्त शुद्ध होण्यास मदत होते. त्यामुळं त्वेचेलाही फायदेशीर असतो. लसुणामुळं मुरमांपासून सुटका होण्यासही मदत होते. त्यामुळं या दिवसांत मोठ्या प्रमाणावर आहारात लसुणाचा समावेश करावा. Vertical Image:  English Headline:  in winter season 7 things will keep your skin radiant Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा थंडी महाराष्ट्र maharashtra सकाळ टोमॅटो Search Functional Tags:  थंडी, महाराष्ट्र, Maharashtra, सकाळ, टोमॅटो Twitter Publish:  Meta Description:  in winter 7 things will keep your skin radiant News In Marathi : थंडीच्या दिवसांत त्वचेचं नुकसान होतं. त्वचा कोरडी पडते. त्यामुळं त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. या दिवसांत कोल्ड क्रीम लावून, त्वचेला वरून पोषण दिलं जातं. त्याचवेळी आहारात काही पदार्थांचा समावेश केला तर, त्वचेला वरून पोषण देण्याची गरज पडणार नाही. Send as Notification:  Topic Tags:  महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/38Fhvhx

December 13, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2LQy3tq
Read More
सरकारचा चेहरा डिसेंबरअखेरीस स्पष्ट

मुंबई - राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार २३ डिसेंबरनंतर होणार असल्याने त्या वेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारचा चेहरा स्पष्ट होणार आहे. यासाठी तिन्ही पक्षांमध्ये प्रादेशिक आणि सामाजिक समतोल राखण्याचा खल सुरू असून, प्राथमिक माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

२८ नोव्हेंबर २०१९ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, छगन भुजबळ, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि डॉ. नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर तब्बल पंधरा दिवसांनंतर खातेवाटप करण्यात आले. सध्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह सात मंत्री आहेत आणि येत्या १६ डिसेंबरपासून नागपूरला हिवाळी अधिवेशन सुरू होणार असल्याने सहा मंत्र्यांकडे सर्व विभागांची जबाबदारी टाकण्यात आली आहे.

शिवसेनेवरचा अतिविश्वास नडला : फडणवीस

सहा मंत्र्यांकडील खातेवाटप तात्पुरत्या स्वरूपात असून, अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या वेळी मंत्रिमंडळात आमदारांचा समावेश करताना प्रादेशिक आणि सामजिक समतोल राखण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये खलबते सुरू आहेत. कोणत्या मंत्र्याकडे कोणते खाते असेल, याबाबतच्या कच्च्या याद्या तयार असून, त्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. यात तिन्ही पक्षातील जुन्या अनुभवी आणि नव्या दमाच्या मंत्र्यांचा समावेश असेल.

News Item ID: 

599-news_story-1576256745

Mobile Device Headline: 

सरकारचा चेहरा डिसेंबरअखेरीस स्पष्ट

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

मुंबई - राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार २३ डिसेंबरनंतर होणार असल्याने त्या वेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारचा चेहरा स्पष्ट होणार आहे. यासाठी तिन्ही पक्षांमध्ये प्रादेशिक आणि सामाजिक समतोल राखण्याचा खल सुरू असून, प्राथमिक माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

२८ नोव्हेंबर २०१९ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, छगन भुजबळ, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि डॉ. नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर तब्बल पंधरा दिवसांनंतर खातेवाटप करण्यात आले. सध्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह सात मंत्री आहेत आणि येत्या १६ डिसेंबरपासून नागपूरला हिवाळी अधिवेशन सुरू होणार असल्याने सहा मंत्र्यांकडे सर्व विभागांची जबाबदारी टाकण्यात आली आहे.

शिवसेनेवरचा अतिविश्वास नडला : फडणवीस

सहा मंत्र्यांकडील खातेवाटप तात्पुरत्या स्वरूपात असून, अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या वेळी मंत्रिमंडळात आमदारांचा समावेश करताना प्रादेशिक आणि सामजिक समतोल राखण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये खलबते सुरू आहेत. कोणत्या मंत्र्याकडे कोणते खाते असेल, याबाबतच्या कच्च्या याद्या तयार असून, त्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. यात तिन्ही पक्षातील जुन्या अनुभवी आणि नव्या दमाच्या मंत्र्यांचा समावेश असेल.

Vertical Image: 

English Headline: 

state mantrimandal expansion after 23rd december politics

Author Type: 

External Author

प्रशांत बारसिंग

uddhav thakare

राष्ट्रवादी काँग्रेस

काँग्रेस

mumbai

विकास

मुख्यमंत्री

eknath shinde

subhash desai

jayant patil

chagan bhujbal

balasaheb thorat

nitin raut

हिवाळी अधिवेशन

अधिवेशन

sections

Search Functional Tags: 

Uddhav Thakare, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, Mumbai, विकास, मुख्यमंत्री, Eknath Shinde, Subhash Desai, Jayant Patil, Chagan Bhujbal, Balasaheb Thorat, Nitin Raut, हिवाळी अधिवेशन, अधिवेशन, Sections

Twitter Publish: 

Meta Description: 

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार २३ डिसेंबरनंतर होणार असल्याने त्या वेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारचा चेहरा स्पष्ट होणार आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

उद्धव ठाकरे

राष्ट्रवादी

काँग्रेस

शिवसेना

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

सरकारचा चेहरा डिसेंबरअखेरीस स्पष्ट मुंबई - राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार २३ डिसेंबरनंतर होणार असल्याने त्या वेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारचा चेहरा स्पष्ट होणार आहे. यासाठी तिन्ही पक्षांमध्ये प्रादेशिक आणि सामाजिक समतोल राखण्याचा खल सुरू असून, प्राथमिक माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप २८ नोव्हेंबर २०१९ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, छगन भुजबळ, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि डॉ. नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर तब्बल पंधरा दिवसांनंतर खातेवाटप करण्यात आले. सध्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह सात मंत्री आहेत आणि येत्या १६ डिसेंबरपासून नागपूरला हिवाळी अधिवेशन सुरू होणार असल्याने सहा मंत्र्यांकडे सर्व विभागांची जबाबदारी टाकण्यात आली आहे. शिवसेनेवरचा अतिविश्वास नडला : फडणवीस सहा मंत्र्यांकडील खातेवाटप तात्पुरत्या स्वरूपात असून, अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या वेळी मंत्रिमंडळात आमदारांचा समावेश करताना प्रादेशिक आणि सामजिक समतोल राखण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये खलबते सुरू आहेत. कोणत्या मंत्र्याकडे कोणते खाते असेल, याबाबतच्या कच्च्या याद्या तयार असून, त्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. यात तिन्ही पक्षातील जुन्या अनुभवी आणि नव्या दमाच्या मंत्र्यांचा समावेश असेल. News Item ID:  599-news_story-1576256745 Mobile Device Headline:  सरकारचा चेहरा डिसेंबरअखेरीस स्पष्ट Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार २३ डिसेंबरनंतर होणार असल्याने त्या वेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारचा चेहरा स्पष्ट होणार आहे. यासाठी तिन्ही पक्षांमध्ये प्रादेशिक आणि सामाजिक समतोल राखण्याचा खल सुरू असून, प्राथमिक माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप २८ नोव्हेंबर २०१९ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, छगन भुजबळ, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि डॉ. नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर तब्बल पंधरा दिवसांनंतर खातेवाटप करण्यात आले. सध्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह सात मंत्री आहेत आणि येत्या १६ डिसेंबरपासून नागपूरला हिवाळी अधिवेशन सुरू होणार असल्याने सहा मंत्र्यांकडे सर्व विभागांची जबाबदारी टाकण्यात आली आहे. शिवसेनेवरचा अतिविश्वास नडला : फडणवीस सहा मंत्र्यांकडील खातेवाटप तात्पुरत्या स्वरूपात असून, अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या वेळी मंत्रिमंडळात आमदारांचा समावेश करताना प्रादेशिक आणि सामजिक समतोल राखण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये खलबते सुरू आहेत. कोणत्या मंत्र्याकडे कोणते खाते असेल, याबाबतच्या कच्च्या याद्या तयार असून, त्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. यात तिन्ही पक्षातील जुन्या अनुभवी आणि नव्या दमाच्या मंत्र्यांचा समावेश असेल. Vertical Image:  English Headline:  state mantrimandal expansion after 23rd december politics Author Type:  External Author प्रशांत बारसिंग uddhav thakare राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस mumbai विकास मुख्यमंत्री eknath shinde subhash desai jayant patil chagan bhujbal balasaheb thorat nitin raut हिवाळी अधिवेशन अधिवेशन sections Search Functional Tags:  Uddhav Thakare, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, Mumbai, विकास, मुख्यमंत्री, Eknath Shinde, Subhash Desai, Jayant Patil, Chagan Bhujbal, Balasaheb Thorat, Nitin Raut, हिवाळी अधिवेशन, अधिवेशन, Sections Twitter Publish:  Meta Description:  राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार २३ डिसेंबरनंतर होणार असल्याने त्या वेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारचा चेहरा स्पष्ट होणार आहे. Send as Notification:  Topic Tags:  उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 13, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38DNTBa
Read More
तुमचा पीसी, लॅपटॉप कसा सेफ ठेवाल?

कॉम्प्युटर, लॅपटॉप हा तुमच्या आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. एखाद्या दिवशी तुमचा कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप बंद पडला तर, प्रचंड मनस्ताप होतो आणि नेमकं कामाच्या वेळीच असे प्रसंग घडत असतात.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप 

ऐनवेळेला आपली पंचाईत होऊ नये म्हणून, आपणच आपल्या कॉम्प्युटर, लॅपटॉपची काळजी घेतली पाहिजे. अर्थात हे काही रॉकेट सायन्स नाही. छोट्या छोट्या टिप्सच्या माध्यमातून तुम्ही तुमचा कॉम्प्युटर, लॅपटॉप सुरक्षित ठेवू शकता. 

- सॅमसंगच्या ए91 फोनचा लूक, फिचर्स झाले लिक!

अँटिव्हायरस इन्स्टॉल करा

तुमच्या लॅपटॉपमध्ये व्हायरस येण्याची शक्यता ही इंटरनेटच्या माध्यमातूनच असते. तसेच काही सॉफ्टवेअरच्या माध्यमातूनही तुमच्या लॅपटॉपमध्ये व्हायरस घुसू शकतो. त्यासाठी चांगले अँटिव्हायरस सॉफ्टवेअर इन्सटॉल करून घ्या. 
संशयास्पद फाईल्स डाऊनलोड करू नका.

तुम्ही ब्राऊझिंग करताना किंवा ई-मेल वापरताना तुम्हाला त्यात एखादी संशयास्पद फाईल किंवा कंटेंट आढळला तर, तो डाऊनलोड करू नका. तुमचा अँडी व्हायरस सगळा संकटांशी लढू शकतो असे नाही. पण, तुम्हीच त्याची काळजी घ्या. 
डेटा बॅकअप घेऊन ठेवा.

- मोबाईलमधील इंटरनेटचा डेटा वाचवा

तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर अत्यावश्यक डेटा असेल, तर त्याचा एक्स्टर्नल हार्डडिस्कच्या मदतीने बॅक अप घेऊन ठेवा. ऐनवेळेला लॅपटॉप बंद पडाल तरी तुमची गैरसोय होणार नाही. त्या डेटाच्या साह्याने तुम्ही दुसरीकडे काम सुरू ठेवू शकला. ऑनलाईन बॅकअप सर्व्हिसेसचा लाभ घ्या. 

सध्या इंटरनेटवर तुम्हाला डेटा बॅकअपसाठी अनेक ऑनलाईन सर्व्हिसेस उपलब्ध आहे. याच्या साह्याने तुम्ही तुमचा डेटा सुरक्षित ठेवू शकता. त्यासाठी तुमचे थोडे पैसे खर्च होतील. पण, तुम्हाला त्या मुळे हार्डडिस्कदेखील कॅरी करावी लागणार नाही. तुम्ही दुसऱ्या शहरात जाऊनही त्या डेटाच्या साह्याने काम करू शकता.

- खुशखबर! WhatsApp ने आणले नवे फिचर्स

छोट्या छोट्या गोष्टीही फायदेशीर

तुम्ही तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉवरील रिसायकल बिनमधील किंवा ट्रॅशमधील फाईल्स वेळच्या वेळी डिलिट केल्या पाहिजेत. तुमच्या लॅपटॉपच्या कंट्रोल पॅनलमधील डिस्क क्लिनअप प्रोग्राम रन करा यात कॉम्प्युटरमध्ये तयार होणाऱ्या तात्पुरत्या फाईल्सही स्कॅन होता. त्यानंतर तुमच्या लॅपटॉप, कॉम्प्युटर पुन्हा वेगाने काम करू लागेल.

News Item ID: 

599-news_story-1576254515

Mobile Device Headline: 

तुमचा पीसी, लॅपटॉप कसा सेफ ठेवाल?

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Sci-Tech

Mobile Body: 

कॉम्प्युटर, लॅपटॉप हा तुमच्या आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. एखाद्या दिवशी तुमचा कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप बंद पडला तर, प्रचंड मनस्ताप होतो आणि नेमकं कामाच्या वेळीच असे प्रसंग घडत असतात.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप 

ऐनवेळेला आपली पंचाईत होऊ नये म्हणून, आपणच आपल्या कॉम्प्युटर, लॅपटॉपची काळजी घेतली पाहिजे. अर्थात हे काही रॉकेट सायन्स नाही. छोट्या छोट्या टिप्सच्या माध्यमातून तुम्ही तुमचा कॉम्प्युटर, लॅपटॉप सुरक्षित ठेवू शकता. 

- सॅमसंगच्या ए91 फोनचा लूक, फिचर्स झाले लिक!

अँटिव्हायरस इन्स्टॉल करा

तुमच्या लॅपटॉपमध्ये व्हायरस येण्याची शक्यता ही इंटरनेटच्या माध्यमातूनच असते. तसेच काही सॉफ्टवेअरच्या माध्यमातूनही तुमच्या लॅपटॉपमध्ये व्हायरस घुसू शकतो. त्यासाठी चांगले अँटिव्हायरस सॉफ्टवेअर इन्सटॉल करून घ्या. 
संशयास्पद फाईल्स डाऊनलोड करू नका.

तुम्ही ब्राऊझिंग करताना किंवा ई-मेल वापरताना तुम्हाला त्यात एखादी संशयास्पद फाईल किंवा कंटेंट आढळला तर, तो डाऊनलोड करू नका. तुमचा अँडी व्हायरस सगळा संकटांशी लढू शकतो असे नाही. पण, तुम्हीच त्याची काळजी घ्या. 
डेटा बॅकअप घेऊन ठेवा.

- मोबाईलमधील इंटरनेटचा डेटा वाचवा

तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर अत्यावश्यक डेटा असेल, तर त्याचा एक्स्टर्नल हार्डडिस्कच्या मदतीने बॅक अप घेऊन ठेवा. ऐनवेळेला लॅपटॉप बंद पडाल तरी तुमची गैरसोय होणार नाही. त्या डेटाच्या साह्याने तुम्ही दुसरीकडे काम सुरू ठेवू शकला. ऑनलाईन बॅकअप सर्व्हिसेसचा लाभ घ्या. 

सध्या इंटरनेटवर तुम्हाला डेटा बॅकअपसाठी अनेक ऑनलाईन सर्व्हिसेस उपलब्ध आहे. याच्या साह्याने तुम्ही तुमचा डेटा सुरक्षित ठेवू शकता. त्यासाठी तुमचे थोडे पैसे खर्च होतील. पण, तुम्हाला त्या मुळे हार्डडिस्कदेखील कॅरी करावी लागणार नाही. तुम्ही दुसऱ्या शहरात जाऊनही त्या डेटाच्या साह्याने काम करू शकता.

- खुशखबर! WhatsApp ने आणले नवे फिचर्स

छोट्या छोट्या गोष्टीही फायदेशीर

तुम्ही तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉवरील रिसायकल बिनमधील किंवा ट्रॅशमधील फाईल्स वेळच्या वेळी डिलिट केल्या पाहिजेत. तुमच्या लॅपटॉपच्या कंट्रोल पॅनलमधील डिस्क क्लिनअप प्रोग्राम रन करा यात कॉम्प्युटरमध्ये तयार होणाऱ्या तात्पुरत्या फाईल्सही स्कॅन होता. त्यानंतर तुमच्या लॅपटॉप, कॉम्प्युटर पुन्हा वेगाने काम करू लागेल.

Vertical Image: 

English Headline: 

How to keep and protect your PC and laptop safe

Author Type: 

External Author

टीम ई-सकाळ

लॅपटॉप

ऍप

व्हायरस

सॉफ्टवेअर

ब्राऊझिंग

ई-मेल

डेटा

सेस

whatsapp

सायकल

Search Functional Tags: 

लॅपटॉप, ऍप, व्हायरस, सॉफ्टवेअर, ब्राऊझिंग, ई-मेल, डेटा, सेस, whatsapp, सायकल

Twitter Publish: 

Meta Description: 

Marathi News about Computer Security: कॉम्प्युटर, लॅपटॉप हा तुमच्या आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. एखाद्या दिवशी तुमचा कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप बंद पडला तर, प्रचंड मनस्ताप होतो आणि नेमकं कामाच्या वेळीच असे प्रसंग घडत असतात.

Send as Notification: 

Topic Tags: 

भारत

News Story Feeds https://ift.tt/2sotBLy

तुमचा पीसी, लॅपटॉप कसा सेफ ठेवाल? कॉम्प्युटर, लॅपटॉप हा तुमच्या आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. एखाद्या दिवशी तुमचा कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप बंद पडला तर, प्रचंड मनस्ताप होतो आणि नेमकं कामाच्या वेळीच असे प्रसंग घडत असतात. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  ऐनवेळेला आपली पंचाईत होऊ नये म्हणून, आपणच आपल्या कॉम्प्युटर, लॅपटॉपची काळजी घेतली पाहिजे. अर्थात हे काही रॉकेट सायन्स नाही. छोट्या छोट्या टिप्सच्या माध्यमातून तुम्ही तुमचा कॉम्प्युटर, लॅपटॉप सुरक्षित ठेवू शकता.  - सॅमसंगच्या ए91 फोनचा लूक, फिचर्स झाले लिक! अँटिव्हायरस इन्स्टॉल करा तुमच्या लॅपटॉपमध्ये व्हायरस येण्याची शक्यता ही इंटरनेटच्या माध्यमातूनच असते. तसेच काही सॉफ्टवेअरच्या माध्यमातूनही तुमच्या लॅपटॉपमध्ये व्हायरस घुसू शकतो. त्यासाठी चांगले अँटिव्हायरस सॉफ्टवेअर इन्सटॉल करून घ्या.  संशयास्पद फाईल्स डाऊनलोड करू नका. तुम्ही ब्राऊझिंग करताना किंवा ई-मेल वापरताना तुम्हाला त्यात एखादी संशयास्पद फाईल किंवा कंटेंट आढळला तर, तो डाऊनलोड करू नका. तुमचा अँडी व्हायरस सगळा संकटांशी लढू शकतो असे नाही. पण, तुम्हीच त्याची काळजी घ्या.  डेटा बॅकअप घेऊन ठेवा. - मोबाईलमधील इंटरनेटचा डेटा वाचवा तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर अत्यावश्यक डेटा असेल, तर त्याचा एक्स्टर्नल हार्डडिस्कच्या मदतीने बॅक अप घेऊन ठेवा. ऐनवेळेला लॅपटॉप बंद पडाल तरी तुमची गैरसोय होणार नाही. त्या डेटाच्या साह्याने तुम्ही दुसरीकडे काम सुरू ठेवू शकला. ऑनलाईन बॅकअप सर्व्हिसेसचा लाभ घ्या.  सध्या इंटरनेटवर तुम्हाला डेटा बॅकअपसाठी अनेक ऑनलाईन सर्व्हिसेस उपलब्ध आहे. याच्या साह्याने तुम्ही तुमचा डेटा सुरक्षित ठेवू शकता. त्यासाठी तुमचे थोडे पैसे खर्च होतील. पण, तुम्हाला त्या मुळे हार्डडिस्कदेखील कॅरी करावी लागणार नाही. तुम्ही दुसऱ्या शहरात जाऊनही त्या डेटाच्या साह्याने काम करू शकता. - खुशखबर! WhatsApp ने आणले नवे फिचर्स छोट्या छोट्या गोष्टीही फायदेशीर तुम्ही तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉवरील रिसायकल बिनमधील किंवा ट्रॅशमधील फाईल्स वेळच्या वेळी डिलिट केल्या पाहिजेत. तुमच्या लॅपटॉपच्या कंट्रोल पॅनलमधील डिस्क क्लिनअप प्रोग्राम रन करा यात कॉम्प्युटरमध्ये तयार होणाऱ्या तात्पुरत्या फाईल्सही स्कॅन होता. त्यानंतर तुमच्या लॅपटॉप, कॉम्प्युटर पुन्हा वेगाने काम करू लागेल. News Item ID:  599-news_story-1576254515 Mobile Device Headline:  तुमचा पीसी, लॅपटॉप कसा सेफ ठेवाल? Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Sci-Tech Mobile Body:  कॉम्प्युटर, लॅपटॉप हा तुमच्या आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. एखाद्या दिवशी तुमचा कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप बंद पडला तर, प्रचंड मनस्ताप होतो आणि नेमकं कामाच्या वेळीच असे प्रसंग घडत असतात. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  ऐनवेळेला आपली पंचाईत होऊ नये म्हणून, आपणच आपल्या कॉम्प्युटर, लॅपटॉपची काळजी घेतली पाहिजे. अर्थात हे काही रॉकेट सायन्स नाही. छोट्या छोट्या टिप्सच्या माध्यमातून तुम्ही तुमचा कॉम्प्युटर, लॅपटॉप सुरक्षित ठेवू शकता.  - सॅमसंगच्या ए91 फोनचा लूक, फिचर्स झाले लिक! अँटिव्हायरस इन्स्टॉल करा तुमच्या लॅपटॉपमध्ये व्हायरस येण्याची शक्यता ही इंटरनेटच्या माध्यमातूनच असते. तसेच काही सॉफ्टवेअरच्या माध्यमातूनही तुमच्या लॅपटॉपमध्ये व्हायरस घुसू शकतो. त्यासाठी चांगले अँटिव्हायरस सॉफ्टवेअर इन्सटॉल करून घ्या.  संशयास्पद फाईल्स डाऊनलोड करू नका. तुम्ही ब्राऊझिंग करताना किंवा ई-मेल वापरताना तुम्हाला त्यात एखादी संशयास्पद फाईल किंवा कंटेंट आढळला तर, तो डाऊनलोड करू नका. तुमचा अँडी व्हायरस सगळा संकटांशी लढू शकतो असे नाही. पण, तुम्हीच त्याची काळजी घ्या.  डेटा बॅकअप घेऊन ठेवा. - मोबाईलमधील इंटरनेटचा डेटा वाचवा तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर अत्यावश्यक डेटा असेल, तर त्याचा एक्स्टर्नल हार्डडिस्कच्या मदतीने बॅक अप घेऊन ठेवा. ऐनवेळेला लॅपटॉप बंद पडाल तरी तुमची गैरसोय होणार नाही. त्या डेटाच्या साह्याने तुम्ही दुसरीकडे काम सुरू ठेवू शकला. ऑनलाईन बॅकअप सर्व्हिसेसचा लाभ घ्या.  सध्या इंटरनेटवर तुम्हाला डेटा बॅकअपसाठी अनेक ऑनलाईन सर्व्हिसेस उपलब्ध आहे. याच्या साह्याने तुम्ही तुमचा डेटा सुरक्षित ठेवू शकता. त्यासाठी तुमचे थोडे पैसे खर्च होतील. पण, तुम्हाला त्या मुळे हार्डडिस्कदेखील कॅरी करावी लागणार नाही. तुम्ही दुसऱ्या शहरात जाऊनही त्या डेटाच्या साह्याने काम करू शकता. - खुशखबर! WhatsApp ने आणले नवे फिचर्स छोट्या छोट्या गोष्टीही फायदेशीर तुम्ही तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉवरील रिसायकल बिनमधील किंवा ट्रॅशमधील फाईल्स वेळच्या वेळी डिलिट केल्या पाहिजेत. तुमच्या लॅपटॉपच्या कंट्रोल पॅनलमधील डिस्क क्लिनअप प्रोग्राम रन करा यात कॉम्प्युटरमध्ये तयार होणाऱ्या तात्पुरत्या फाईल्सही स्कॅन होता. त्यानंतर तुमच्या लॅपटॉप, कॉम्प्युटर पुन्हा वेगाने काम करू लागेल. Vertical Image:  English Headline:  How to keep and protect your PC and laptop safe Author Type:  External Author टीम ई-सकाळ लॅपटॉप ऍप व्हायरस सॉफ्टवेअर ब्राऊझिंग ई-मेल डेटा सेस whatsapp सायकल Search Functional Tags:  लॅपटॉप, ऍप, व्हायरस, सॉफ्टवेअर, ब्राऊझिंग, ई-मेल, डेटा, सेस, whatsapp, सायकल Twitter Publish:  Meta Description:  Marathi News about Computer Security: कॉम्प्युटर, लॅपटॉप हा तुमच्या आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. एखाद्या दिवशी तुमचा कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप बंद पडला तर, प्रचंड मनस्ताप होतो आणि नेमकं कामाच्या वेळीच असे प्रसंग घडत असतात. Send as Notification:  Topic Tags:  भारत News Story Feeds https://ift.tt/2sotBLy

December 13, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2rJJADR
Read More
Video : उमाजी नाईकांच्या पुण्यातील स्मारकाकडं कोण पाहणार? आद्यक्रांतिकारकाची अशीही उपेक्षा

पुणे : इंग्रजांविरुद्ध लढा देणाऱ्या आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांचा देशभक्‍तीचा प्रेरणादायी इतिहास अद्याप दुर्लक्षितच आहे. हा इतिहास सर्वदूर पोचविण्यासाठी आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक स्मारक समितीला महापालिका आणि महसूल प्रशासनाकडे विनवण्या कराव्या लागत आहेत. याबाबत सरकारने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उमाजी नाईक यांच्या मामलेदार कचेरीजवळील स्मारकाला पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचीही मागणी होत आहे. इंग्रज राजवटीच्या विरोधात १८५७ च्या विरोधात उठाव झाला. परंतु त्याहीपूर्वी उमाजी नाईक यांनी इंग्रजांविरुद्ध लढा सुरू केला. त्यामुळे इंग्रजांनी त्यांना  येथील मामलेदार कचेरीलगतच्या परिसरात फासावर लटकावले. या घटनेला येत्या फेब्रुवारी महिन्यात १८५ वर्षे होत आहेत. या ठिकाणी आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांचे स्मारक उभारण्यात आले. परंतु त्यांचा प्रेरणादायी कार्याचा इतिहास देशभरच नव्हे तर जगात पोचावा, यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे, अशी मागणी आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक हुतात्मा स्मारक समितीकडून केली जात आहे.

चंद्रकांत पाटलांकडून पंकजा मुंडेंची मनधरणी

विश्‍वस्त सुनील जाधव म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यसंग्रामातील अनेक क्रांतिकारक येथील कारागृहात वास्तव्यास होते. सरकारने स्मारक घोषित केले, तरी पाहिजे तसा विकास केलेला नाही.’

सरकारने उमाजी नाईक यांच्या स्मारकाच्या विकासासाठी थोडीफार कामे केली. उर्वरित कामे पूर्ण करावीत. हे स्मारक हेरिटेज ‘ब’ वर्गात येत असून, महापालिका प्रशासनाने सुशोभीकरण करावे. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आणि अभ्यासिका सुरू करण्यात यावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 

- अप्पासाहेब चव्हाण, अध्यक्ष, आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक हुतात्मा स्मारक समिती

News Item ID: 

599-news_story-1576248932

Mobile Device Headline: 

Video : उमाजी नाईकांच्या पुण्यातील स्मारकाकडं कोण पाहणार? आद्यक्रांतिकारकाची अशीही उपेक्षा

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे : इंग्रजांविरुद्ध लढा देणाऱ्या आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांचा देशभक्‍तीचा प्रेरणादायी इतिहास अद्याप दुर्लक्षितच आहे. हा इतिहास सर्वदूर पोचविण्यासाठी आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक स्मारक समितीला महापालिका आणि महसूल प्रशासनाकडे विनवण्या कराव्या लागत आहेत. याबाबत सरकारने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उमाजी नाईक यांच्या मामलेदार कचेरीजवळील स्मारकाला पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचीही मागणी होत आहे. इंग्रज राजवटीच्या विरोधात १८५७ च्या विरोधात उठाव झाला. परंतु त्याहीपूर्वी उमाजी नाईक यांनी इंग्रजांविरुद्ध लढा सुरू केला. त्यामुळे इंग्रजांनी त्यांना  येथील मामलेदार कचेरीलगतच्या परिसरात फासावर लटकावले. या घटनेला येत्या फेब्रुवारी महिन्यात १८५ वर्षे होत आहेत. या ठिकाणी आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांचे स्मारक उभारण्यात आले. परंतु त्यांचा प्रेरणादायी कार्याचा इतिहास देशभरच नव्हे तर जगात पोचावा, यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे, अशी मागणी आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक हुतात्मा स्मारक समितीकडून केली जात आहे.

चंद्रकांत पाटलांकडून पंकजा मुंडेंची मनधरणी

विश्‍वस्त सुनील जाधव म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यसंग्रामातील अनेक क्रांतिकारक येथील कारागृहात वास्तव्यास होते. सरकारने स्मारक घोषित केले, तरी पाहिजे तसा विकास केलेला नाही.’

सरकारने उमाजी नाईक यांच्या स्मारकाच्या विकासासाठी थोडीफार कामे केली. उर्वरित कामे पूर्ण करावीत. हे स्मारक हेरिटेज ‘ब’ वर्गात येत असून, महापालिका प्रशासनाने सुशोभीकरण करावे. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आणि अभ्यासिका सुरू करण्यात यावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 

- अप्पासाहेब चव्हाण, अध्यक्ष, आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक हुतात्मा स्मारक समिती

Vertical Image: 

English Headline: 

Inspirational History of Umaji Naik are Ignored by Government

Author Type: 

External Author

अनिल सावळे

administrations

पुणे

पोलिस

sections

स्थलांतर

महापालिका

Search Functional Tags: 

Administrations, पुणे, पोलिस, Sections, स्थलांतर, महापालिका

Twitter Publish: 

Meta Description: 

Marathi News about Umaji Naik : इंग्रजांविरुद्ध लढा देणाऱ्या आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांचा देशभक्‍तीचा प्रेरणादायी इतिहास अद्याप दुर्लक्षितच आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Video : उमाजी नाईकांच्या पुण्यातील स्मारकाकडं कोण पाहणार? आद्यक्रांतिकारकाची अशीही उपेक्षा पुणे : इंग्रजांविरुद्ध लढा देणाऱ्या आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांचा देशभक्‍तीचा प्रेरणादायी इतिहास अद्याप दुर्लक्षितच आहे. हा इतिहास सर्वदूर पोचविण्यासाठी आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक स्मारक समितीला महापालिका आणि महसूल प्रशासनाकडे विनवण्या कराव्या लागत आहेत. याबाबत सरकारने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप उमाजी नाईक यांच्या मामलेदार कचेरीजवळील स्मारकाला पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचीही मागणी होत आहे. इंग्रज राजवटीच्या विरोधात १८५७ च्या विरोधात उठाव झाला. परंतु त्याहीपूर्वी उमाजी नाईक यांनी इंग्रजांविरुद्ध लढा सुरू केला. त्यामुळे इंग्रजांनी त्यांना  येथील मामलेदार कचेरीलगतच्या परिसरात फासावर लटकावले. या घटनेला येत्या फेब्रुवारी महिन्यात १८५ वर्षे होत आहेत. या ठिकाणी आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांचे स्मारक उभारण्यात आले. परंतु त्यांचा प्रेरणादायी कार्याचा इतिहास देशभरच नव्हे तर जगात पोचावा, यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे, अशी मागणी आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक हुतात्मा स्मारक समितीकडून केली जात आहे. चंद्रकांत पाटलांकडून पंकजा मुंडेंची मनधरणी विश्‍वस्त सुनील जाधव म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यसंग्रामातील अनेक क्रांतिकारक येथील कारागृहात वास्तव्यास होते. सरकारने स्मारक घोषित केले, तरी पाहिजे तसा विकास केलेला नाही.’ सरकारने उमाजी नाईक यांच्या स्मारकाच्या विकासासाठी थोडीफार कामे केली. उर्वरित कामे पूर्ण करावीत. हे स्मारक हेरिटेज ‘ब’ वर्गात येत असून, महापालिका प्रशासनाने सुशोभीकरण करावे. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आणि अभ्यासिका सुरू करण्यात यावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.  - अप्पासाहेब चव्हाण, अध्यक्ष, आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक हुतात्मा स्मारक समिती News Item ID:  599-news_story-1576248932 Mobile Device Headline:  Video : उमाजी नाईकांच्या पुण्यातील स्मारकाकडं कोण पाहणार? आद्यक्रांतिकारकाची अशीही उपेक्षा Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे : इंग्रजांविरुद्ध लढा देणाऱ्या आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांचा देशभक्‍तीचा प्रेरणादायी इतिहास अद्याप दुर्लक्षितच आहे. हा इतिहास सर्वदूर पोचविण्यासाठी आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक स्मारक समितीला महापालिका आणि महसूल प्रशासनाकडे विनवण्या कराव्या लागत आहेत. याबाबत सरकारने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप उमाजी नाईक यांच्या मामलेदार कचेरीजवळील स्मारकाला पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचीही मागणी होत आहे. इंग्रज राजवटीच्या विरोधात १८५७ च्या विरोधात उठाव झाला. परंतु त्याहीपूर्वी उमाजी नाईक यांनी इंग्रजांविरुद्ध लढा सुरू केला. त्यामुळे इंग्रजांनी त्यांना  येथील मामलेदार कचेरीलगतच्या परिसरात फासावर लटकावले. या घटनेला येत्या फेब्रुवारी महिन्यात १८५ वर्षे होत आहेत. या ठिकाणी आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांचे स्मारक उभारण्यात आले. परंतु त्यांचा प्रेरणादायी कार्याचा इतिहास देशभरच नव्हे तर जगात पोचावा, यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे, अशी मागणी आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक हुतात्मा स्मारक समितीकडून केली जात आहे. चंद्रकांत पाटलांकडून पंकजा मुंडेंची मनधरणी विश्‍वस्त सुनील जाधव म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यसंग्रामातील अनेक क्रांतिकारक येथील कारागृहात वास्तव्यास होते. सरकारने स्मारक घोषित केले, तरी पाहिजे तसा विकास केलेला नाही.’ सरकारने उमाजी नाईक यांच्या स्मारकाच्या विकासासाठी थोडीफार कामे केली. उर्वरित कामे पूर्ण करावीत. हे स्मारक हेरिटेज ‘ब’ वर्गात येत असून, महापालिका प्रशासनाने सुशोभीकरण करावे. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आणि अभ्यासिका सुरू करण्यात यावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.  - अप्पासाहेब चव्हाण, अध्यक्ष, आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक हुतात्मा स्मारक समिती Vertical Image:  English Headline:  Inspirational History of Umaji Naik are Ignored by Government Author Type:  External Author अनिल सावळे administrations पुणे पोलिस sections स्थलांतर महापालिका Search Functional Tags:  Administrations, पुणे, पोलिस, Sections, स्थलांतर, महापालिका Twitter Publish:  Meta Description:  Marathi News about Umaji Naik : इंग्रजांविरुद्ध लढा देणाऱ्या आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांचा देशभक्‍तीचा प्रेरणादायी इतिहास अद्याप दुर्लक्षितच आहे. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 13, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/36xdABG
Read More
राहुल गांधी म्हणाले, कधीच माफी मागणार नाही

नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधीच्या वादग्रस्त ‘रेप इन इंडिया’ वक्तव्यामुळे संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या समारोपाला गदारोळाचे गालबोट लागले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राहुल गांधींनी माफी मागावी, या मागणीसाठी भाजपने लोकसभेत जोरदार गोंधळ घातला. मात्र, राहुल गांधींनी वक्तव्यावर ठाम राहताना माफी मागणार नसल्याचे सुनावले. तसेच दिल्ली बलात्काराची राजधानी म्हटल्याच्या वक्तव्याची आठवण करून देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच माफी मागावी, असे प्रतिआव्हान दिले. 

पंकजा मुंडेवर देवेंद्र फडणवीसांचे पहिल्यांदाच स्पष्टीकरण; म्हणाले...

झारखंडच्या गोड्डा येथील सभेत राहुल गांधींनी ‘मेक इन इंडिया’ऐवजी ‘रेप इन इंडिया’ बनल्याचे विधान केले होते. या वक्तव्याचे संतप्त पडसाद लोकसभेत उमटले. मंत्री स्मृती इराणी, प. बंगालमधील खासदार लॉकेट चटर्जी यांनी राहुल गांधींना लक्ष्य केले. ‘रेप इन इंडिया’ असे बोलून राहुल गांधी बलात्काराऱ्यांना भारतात येण्यासाठी निमंत्रण देत आहेत.

शिवसेनेवरचा अतिविश्वास नडला : फडणवीस

हा महिलांचा, भारत मातेचा अपमान आहे, असा हल्ला लॉकेट चटर्जी यांनी चढवला, तर स्मृती इराणी यांनी देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे होते आहे की गांधी कुटुंबातील राहुल गांधी देशातील महिलांवर बलात्कारासाठी सार्वजनिक आवाहन करत आहेत. भाजपचे खासदार व मुख्य प्रतोद संजय जायस्वाल यांनी ‘विदेशी मातेचा पुत्र राष्ट्रभक्त असूच शकत नाही,’ या चाणक्‍य वचनाचा अर्थ राहुल गांधींच्या राजकारणातून स्पष्ट होतो, असे बोलून या वादात आणखी भर टाकली. 

एकनाथ खडसे हे आमचे मित्र; ते सोबत आले तर... : बाळासाहेब थोरात

संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनीही राहुल गांधी बेजबाबदार नेते असल्याचा आरोप केला. राहुल यांना भान नसले तरी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी भान बाळगून माफी मागतील, अशी आशा आहे, असे ते म्हणाले.

News Item ID: 

599-news_story-1576257276

Mobile Device Headline: 

राहुल गांधी म्हणाले, कधीच माफी मागणार नाही

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Desh

Mobile Body: 

नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधीच्या वादग्रस्त ‘रेप इन इंडिया’ वक्तव्यामुळे संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या समारोपाला गदारोळाचे गालबोट लागले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राहुल गांधींनी माफी मागावी, या मागणीसाठी भाजपने लोकसभेत जोरदार गोंधळ घातला. मात्र, राहुल गांधींनी वक्तव्यावर ठाम राहताना माफी मागणार नसल्याचे सुनावले. तसेच दिल्ली बलात्काराची राजधानी म्हटल्याच्या वक्तव्याची आठवण करून देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच माफी मागावी, असे प्रतिआव्हान दिले. 

पंकजा मुंडेवर देवेंद्र फडणवीसांचे पहिल्यांदाच स्पष्टीकरण; म्हणाले...

झारखंडच्या गोड्डा येथील सभेत राहुल गांधींनी ‘मेक इन इंडिया’ऐवजी ‘रेप इन इंडिया’ बनल्याचे विधान केले होते. या वक्तव्याचे संतप्त पडसाद लोकसभेत उमटले. मंत्री स्मृती इराणी, प. बंगालमधील खासदार लॉकेट चटर्जी यांनी राहुल गांधींना लक्ष्य केले. ‘रेप इन इंडिया’ असे बोलून राहुल गांधी बलात्काराऱ्यांना भारतात येण्यासाठी निमंत्रण देत आहेत.

शिवसेनेवरचा अतिविश्वास नडला : फडणवीस

हा महिलांचा, भारत मातेचा अपमान आहे, असा हल्ला लॉकेट चटर्जी यांनी चढवला, तर स्मृती इराणी यांनी देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे होते आहे की गांधी कुटुंबातील राहुल गांधी देशातील महिलांवर बलात्कारासाठी सार्वजनिक आवाहन करत आहेत. भाजपचे खासदार व मुख्य प्रतोद संजय जायस्वाल यांनी ‘विदेशी मातेचा पुत्र राष्ट्रभक्त असूच शकत नाही,’ या चाणक्‍य वचनाचा अर्थ राहुल गांधींच्या राजकारणातून स्पष्ट होतो, असे बोलून या वादात आणखी भर टाकली. 

एकनाथ खडसे हे आमचे मित्र; ते सोबत आले तर... : बाळासाहेब थोरात

संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनीही राहुल गांधी बेजबाबदार नेते असल्याचा आरोप केला. राहुल यांना भान नसले तरी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी भान बाळगून माफी मागतील, अशी आशा आहे, असे ते म्हणाले.

Vertical Image: 

English Headline: 

Will never apologize rahul gandhi

Author Type: 

External Author

सकाळ न्यूजनेटवर्क

राहुल गांधी

भारत

rahul gandhi

women

बलात्कार

अत्याचार

ईशान्य भारत

दिल्ली

संसद

हिवाळी अधिवेशन

खासदार

smriti irani

politics

eknath khadse

balasaheb thorat

Search Functional Tags: 

राहुल गांधी, भारत, Rahul Gandhi, women, बलात्कार, अत्याचार, ईशान्य भारत, दिल्ली, संसद, हिवाळी अधिवेशन, खासदार, Smriti Irani, Politics, Eknath Khadse, Balasaheb Thorat

Twitter Publish: 

Meta Description: 

काँग्रेसचे नेते राहुल गांधीच्या वादग्रस्त ‘रेप इन इंडिया’ वक्तव्यामुळे संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या समारोपाला गदारोळाचे गालबोट लागले.

Send as Notification: 

Topic Tags: 

राहुल गांधी

नरेंद्र मोदी

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

राहुल गांधी म्हणाले, कधीच माफी मागणार नाही नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधीच्या वादग्रस्त ‘रेप इन इंडिया’ वक्तव्यामुळे संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या समारोपाला गदारोळाचे गालबोट लागले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राहुल गांधींनी माफी मागावी, या मागणीसाठी भाजपने लोकसभेत जोरदार गोंधळ घातला. मात्र, राहुल गांधींनी वक्तव्यावर ठाम राहताना माफी मागणार नसल्याचे सुनावले. तसेच दिल्ली बलात्काराची राजधानी म्हटल्याच्या वक्तव्याची आठवण करून देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच माफी मागावी, असे प्रतिआव्हान दिले.  पंकजा मुंडेवर देवेंद्र फडणवीसांचे पहिल्यांदाच स्पष्टीकरण; म्हणाले... झारखंडच्या गोड्डा येथील सभेत राहुल गांधींनी ‘मेक इन इंडिया’ऐवजी ‘रेप इन इंडिया’ बनल्याचे विधान केले होते. या वक्तव्याचे संतप्त पडसाद लोकसभेत उमटले. मंत्री स्मृती इराणी, प. बंगालमधील खासदार लॉकेट चटर्जी यांनी राहुल गांधींना लक्ष्य केले. ‘रेप इन इंडिया’ असे बोलून राहुल गांधी बलात्काराऱ्यांना भारतात येण्यासाठी निमंत्रण देत आहेत. शिवसेनेवरचा अतिविश्वास नडला : फडणवीस हा महिलांचा, भारत मातेचा अपमान आहे, असा हल्ला लॉकेट चटर्जी यांनी चढवला, तर स्मृती इराणी यांनी देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे होते आहे की गांधी कुटुंबातील राहुल गांधी देशातील महिलांवर बलात्कारासाठी सार्वजनिक आवाहन करत आहेत. भाजपचे खासदार व मुख्य प्रतोद संजय जायस्वाल यांनी ‘विदेशी मातेचा पुत्र राष्ट्रभक्त असूच शकत नाही,’ या चाणक्‍य वचनाचा अर्थ राहुल गांधींच्या राजकारणातून स्पष्ट होतो, असे बोलून या वादात आणखी भर टाकली.  एकनाथ खडसे हे आमचे मित्र; ते सोबत आले तर... : बाळासाहेब थोरात संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनीही राहुल गांधी बेजबाबदार नेते असल्याचा आरोप केला. राहुल यांना भान नसले तरी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी भान बाळगून माफी मागतील, अशी आशा आहे, असे ते म्हणाले. News Item ID:  599-news_story-1576257276 Mobile Device Headline:  राहुल गांधी म्हणाले, कधीच माफी मागणार नाही Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधीच्या वादग्रस्त ‘रेप इन इंडिया’ वक्तव्यामुळे संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या समारोपाला गदारोळाचे गालबोट लागले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राहुल गांधींनी माफी मागावी, या मागणीसाठी भाजपने लोकसभेत जोरदार गोंधळ घातला. मात्र, राहुल गांधींनी वक्तव्यावर ठाम राहताना माफी मागणार नसल्याचे सुनावले. तसेच दिल्ली बलात्काराची राजधानी म्हटल्याच्या वक्तव्याची आठवण करून देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच माफी मागावी, असे प्रतिआव्हान दिले.  पंकजा मुंडेवर देवेंद्र फडणवीसांचे पहिल्यांदाच स्पष्टीकरण; म्हणाले... झारखंडच्या गोड्डा येथील सभेत राहुल गांधींनी ‘मेक इन इंडिया’ऐवजी ‘रेप इन इंडिया’ बनल्याचे विधान केले होते. या वक्तव्याचे संतप्त पडसाद लोकसभेत उमटले. मंत्री स्मृती इराणी, प. बंगालमधील खासदार लॉकेट चटर्जी यांनी राहुल गांधींना लक्ष्य केले. ‘रेप इन इंडिया’ असे बोलून राहुल गांधी बलात्काराऱ्यांना भारतात येण्यासाठी निमंत्रण देत आहेत. शिवसेनेवरचा अतिविश्वास नडला : फडणवीस हा महिलांचा, भारत मातेचा अपमान आहे, असा हल्ला लॉकेट चटर्जी यांनी चढवला, तर स्मृती इराणी यांनी देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे होते आहे की गांधी कुटुंबातील राहुल गांधी देशातील महिलांवर बलात्कारासाठी सार्वजनिक आवाहन करत आहेत. भाजपचे खासदार व मुख्य प्रतोद संजय जायस्वाल यांनी ‘विदेशी मातेचा पुत्र राष्ट्रभक्त असूच शकत नाही,’ या चाणक्‍य वचनाचा अर्थ राहुल गांधींच्या राजकारणातून स्पष्ट होतो, असे बोलून या वादात आणखी भर टाकली.  एकनाथ खडसे हे आमचे मित्र; ते सोबत आले तर... : बाळासाहेब थोरात संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनीही राहुल गांधी बेजबाबदार नेते असल्याचा आरोप केला. राहुल यांना भान नसले तरी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी भान बाळगून माफी मागतील, अशी आशा आहे, असे ते म्हणाले. Vertical Image:  English Headline:  Will never apologize rahul gandhi Author Type:  External Author सकाळ न्यूजनेटवर्क राहुल गांधी भारत rahul gandhi women बलात्कार अत्याचार ईशान्य भारत दिल्ली संसद हिवाळी अधिवेशन खासदार smriti irani politics eknath khadse balasaheb thorat Search Functional Tags:  राहुल गांधी, भारत, Rahul Gandhi, women, बलात्कार, अत्याचार, ईशान्य भारत, दिल्ली, संसद, हिवाळी अधिवेशन, खासदार, Smriti Irani, Politics, Eknath Khadse, Balasaheb Thorat Twitter Publish:  Meta Description:  काँग्रेसचे नेते राहुल गांधीच्या वादग्रस्त ‘रेप इन इंडिया’ वक्तव्यामुळे संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या समारोपाला गदारोळाचे गालबोट लागले. Send as Notification:  Topic Tags:  राहुल गांधी नरेंद्र मोदी News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 13, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2LQYaQE
Read More