Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, December 10, 2019

'राज्यात महिला अत्याचारांविरोधात तात्काळ कार्यवाही करा'
पंकजा मुंडे संवाद साधणार की भूमिका घेणार? 

परळी वैजनाथ (जि. बीड) - विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दीड महिना शांत असलेले जिल्ह्याचे राजकीय वातारवण मागील दहा दिवसांपासून ढवळून निघाले आहे. पंकजा मुंडे यांनी केलेली फेसबुक पोस्ट आणि मागील तीन दिवसांपासून त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर "आमचे ठरले आहे', "जय महाराष्ट्र' या पोस्टमुळे राजकीय चर्चा अधिकच रंगात आली आहे. त्यामुळे गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती कार्यक्रमात पंकजा मुंडे समर्थकांशी संवाद साधणार की काही भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

जयंती कार्यक्रमाला मागच्या काळात भाजपसह इतर पक्षांतील दिग्गजांनी हजेरी लावली होती. यावेळी कोण नेते येणार, याकडेही लक्ष लागले आहे.  पंकजा मुंडे यांचा परळी मतदारसंघातून 30 हजारांहून अधिक मतांनी धक्कादायक पराभव झाला. त्यांनी माध्यमांसमोर येऊन पराभव स्वीकारला. तेव्हापासून त्या जिल्ह्यात आलेल्या नाहीत. दरम्यान, त्यांनी दहा दिवसांपूर्वी गोपीनाथराव मुंडेंच्या जयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थितीसंदर्भात आवाहन करणारी पोस्ट फेसबुक पेजवरून टाकली. त्यातील काही शब्दांमुळे अनेक तर्क-वितर्क लढविले जाऊ लागले; मात्र वेगळी भूमिका घेण्याचे खंडन खुद्द पंकजा मुंडे यांनी केले.

हेही वाचा - लाच घेताना शिरूरमध्ये पुन्हा एकदा तिघे पकडले

दरम्यान, आता आणखी तीन दिवसांपासून समर्थकांच्या सोशल मीडियावर "आता आमचे ठरले आहे', "जय महाराष्ट्र' अशा पोस्ट व्हायरल केल्या जात असल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. इकडे भाजपमधील ओबीसी नेत्यांचे खच्चीकरण, ओबीसी नेत्यांच्या पराभवाला पक्षाकडूनच बळ दिले जात असल्याचे होत असलेले थेट आरोप, पक्षातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे थेट आरोप आणि राष्ट्रवादीसह शिवसेना नेत्यांच्या भेटी सुरू असताना या पोस्ट आणि सोमवारी औरंगाबाद येथील पक्षाच्या बैठकीला पंकजा मुंडेंची गैरहजेरी यामुळे आणखीच सस्पेन्स वाढला आहे; मात्र तब्येतीच्या कारणामुळे गैरहजेरीचा खुलासा त्यांनी केला आहे.

हेही वाचा - स्कॉर्पिओमध्ये आढळला रक्ताळलेला मृतदेह

दरम्यान, गुरुवारी (ता. 12) जयंतीची जोरदार तयारी सुरू असून येथे मोठी गर्दी जमेल असाही अंदाज आहे. यापूर्वी गोपीनाथगडावर गृहमंत्री अमित शहा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा दिग्गजांनी हजेरी लावली आहे. यावेळी पंकजा मुंडे यांनी कोणाला बोलविले आणि हजेरी कोण लावणार, याकडेही लक्ष आहे. मेळाव्यात पंकजा मुंडे केवळ समर्थकांसोबत संवाद साधणार की काही भूमिका घेणार, याकडेही लक्ष आहे.  
 
पंकजा मुंडे यांचे ट्‌विट 
12 डिसेंबरला गोपीनाथगडावरील आपल्या लोकनेत्याच्या स्मरणार्थ आपल्या सर्वांना "गोपीनाथगड येथे आमंत्रण... तुम्ही सारे या... हा दिवस आपला स्वाभिमान दिवस आहे, तुम्हीही या... वाट पाहते...' अशा आशयाचे ट्विट पंकजा मुंडे यांनी केले आहे. 

आजपासून आरोग्य शिबिर 
पंकजा मुंडे व खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या पुढाकाराने शहरातील उपजिल्हा रुग्णालयात बुधवारपासून (ता. 11) दोन दिवसांचे आरोग्य शिबिर होत आहे. शिबिरात रुग्णांची तपासणी, औषधोपचार, शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. पुरुष, स्त्री व लहान मुलांच्या विविध प्रकारच्या आजारांची तपासणी व उपचारही यात होणार आहेत. दरम्यान, दिव्यांग व्यक्तींनी जयपूर फूटसाठी 12 तारखेला उपजिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधायचा आहे. शिबिराचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने केले आहे.

News Item ID: 

599-news_story-1575998870

Mobile Device Headline: 

पंकजा मुंडे संवाद साधणार की भूमिका घेणार? 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Marathwada

Mobile Body: 

परळी वैजनाथ (जि. बीड) - विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दीड महिना शांत असलेले जिल्ह्याचे राजकीय वातारवण मागील दहा दिवसांपासून ढवळून निघाले आहे. पंकजा मुंडे यांनी केलेली फेसबुक पोस्ट आणि मागील तीन दिवसांपासून त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर "आमचे ठरले आहे', "जय महाराष्ट्र' या पोस्टमुळे राजकीय चर्चा अधिकच रंगात आली आहे. त्यामुळे गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती कार्यक्रमात पंकजा मुंडे समर्थकांशी संवाद साधणार की काही भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

जयंती कार्यक्रमाला मागच्या काळात भाजपसह इतर पक्षांतील दिग्गजांनी हजेरी लावली होती. यावेळी कोण नेते येणार, याकडेही लक्ष लागले आहे.  पंकजा मुंडे यांचा परळी मतदारसंघातून 30 हजारांहून अधिक मतांनी धक्कादायक पराभव झाला. त्यांनी माध्यमांसमोर येऊन पराभव स्वीकारला. तेव्हापासून त्या जिल्ह्यात आलेल्या नाहीत. दरम्यान, त्यांनी दहा दिवसांपूर्वी गोपीनाथराव मुंडेंच्या जयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थितीसंदर्भात आवाहन करणारी पोस्ट फेसबुक पेजवरून टाकली. त्यातील काही शब्दांमुळे अनेक तर्क-वितर्क लढविले जाऊ लागले; मात्र वेगळी भूमिका घेण्याचे खंडन खुद्द पंकजा मुंडे यांनी केले.

हेही वाचा - लाच घेताना शिरूरमध्ये पुन्हा एकदा तिघे पकडले

दरम्यान, आता आणखी तीन दिवसांपासून समर्थकांच्या सोशल मीडियावर "आता आमचे ठरले आहे', "जय महाराष्ट्र' अशा पोस्ट व्हायरल केल्या जात असल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. इकडे भाजपमधील ओबीसी नेत्यांचे खच्चीकरण, ओबीसी नेत्यांच्या पराभवाला पक्षाकडूनच बळ दिले जात असल्याचे होत असलेले थेट आरोप, पक्षातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे थेट आरोप आणि राष्ट्रवादीसह शिवसेना नेत्यांच्या भेटी सुरू असताना या पोस्ट आणि सोमवारी औरंगाबाद येथील पक्षाच्या बैठकीला पंकजा मुंडेंची गैरहजेरी यामुळे आणखीच सस्पेन्स वाढला आहे; मात्र तब्येतीच्या कारणामुळे गैरहजेरीचा खुलासा त्यांनी केला आहे.

हेही वाचा - स्कॉर्पिओमध्ये आढळला रक्ताळलेला मृतदेह

दरम्यान, गुरुवारी (ता. 12) जयंतीची जोरदार तयारी सुरू असून येथे मोठी गर्दी जमेल असाही अंदाज आहे. यापूर्वी गोपीनाथगडावर गृहमंत्री अमित शहा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा दिग्गजांनी हजेरी लावली आहे. यावेळी पंकजा मुंडे यांनी कोणाला बोलविले आणि हजेरी कोण लावणार, याकडेही लक्ष आहे. मेळाव्यात पंकजा मुंडे केवळ समर्थकांसोबत संवाद साधणार की काही भूमिका घेणार, याकडेही लक्ष आहे.  
 
पंकजाताई मुंडे यांचे ट्‌विट 
12 डिसेंबरला गोपीनाथगडावरील आपल्या लोकनेत्याच्या स्मरणार्थ आपल्या सर्वांना "गोपीनाथगड येथे आमंत्रण... तुम्ही सारे या... हा दिवस आपला स्वाभिमान दिवस आहे, तुम्हीही या... वाट पाहते...' अशा आशयाचे ट्विट पंकजा मुंडे यांनी केले आहे. 

आजपासून आरोग्य शिबिर 
पंकजा मुंडे व खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या पुढाकाराने शहरातील उपजिल्हा रुग्णालयात बुधवारपासून (ता. 11) दोन दिवसांचे आरोग्य शिबिर होत आहे. शिबिरात रुग्णांची तपासणी, औषधोपचार, शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. पुरुष, स्त्री व लहान मुलांच्या विविध प्रकारच्या आजारांची तपासणी व उपचारही यात होणार आहेत. दरम्यान, दिव्यांग व्यक्तींनी जयपूर फूटसाठी 12 तारखेला उपजिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधायचा आहे. शिबिराचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने केले आहे.

Vertical Image: 

English Headline: 

What role will Pankaja Munde play?

Author Type: 

External Author

प्रा. प्रवीण फुटके 

सोशल मीडिया

पंकजा मुंडे

pankaja munde

फेसबुक

महाराष्ट्र

maharashtra

पराभव

defeat

एकनाथ खडसे

eknath khadse

औरंगाबाद

aurangabad

मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस

devendra fadnavis

आरोग्य

health

खासदार

पुढाकार

initiatives

दिव्यांग

जयपूर

गोपीनाथ मुंडे

Search Functional Tags: 

सोशल मीडिया, पंकजा मुंडे, Pankaja Munde, फेसबुक, महाराष्ट्र, Maharashtra, पराभव, defeat, एकनाथ खडसे, Eknath Khadse, औरंगाबाद, Aurangabad, मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, Devendra Fadnavis, आरोग्य, Health, खासदार, पुढाकार, Initiatives, दिव्यांग, जयपूर, गोपीनाथ मुंडे

Twitter Publish: 

Meta Keyword: 

What role will Pankaja Munde play?

Meta Description: 

What role will Pankaja Munde play? पंकजा मुंडे 12 डिसेंबरला गोपीनाथगडावर समर्थकांशी संवाद साधणार आहेत. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात तीन दिवसांपासून त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर "आमचे ठरले आहे', "जय महाराष्ट्र' या पोस्टमुळे राजकीय चर्चा अधिकच रंगात आली आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

पंकजा मुंडे

बीड

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

पंकजा मुंडे संवाद साधणार की भूमिका घेणार?  परळी वैजनाथ (जि. बीड) - विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दीड महिना शांत असलेले जिल्ह्याचे राजकीय वातारवण मागील दहा दिवसांपासून ढवळून निघाले आहे. पंकजा मुंडे यांनी केलेली फेसबुक पोस्ट आणि मागील तीन दिवसांपासून त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर "आमचे ठरले आहे', "जय महाराष्ट्र' या पोस्टमुळे राजकीय चर्चा अधिकच रंगात आली आहे. त्यामुळे गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती कार्यक्रमात पंकजा मुंडे समर्थकांशी संवाद साधणार की काही भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. जयंती कार्यक्रमाला मागच्या काळात भाजपसह इतर पक्षांतील दिग्गजांनी हजेरी लावली होती. यावेळी कोण नेते येणार, याकडेही लक्ष लागले आहे.  पंकजा मुंडे यांचा परळी मतदारसंघातून 30 हजारांहून अधिक मतांनी धक्कादायक पराभव झाला. त्यांनी माध्यमांसमोर येऊन पराभव स्वीकारला. तेव्हापासून त्या जिल्ह्यात आलेल्या नाहीत. दरम्यान, त्यांनी दहा दिवसांपूर्वी गोपीनाथराव मुंडेंच्या जयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थितीसंदर्भात आवाहन करणारी पोस्ट फेसबुक पेजवरून टाकली. त्यातील काही शब्दांमुळे अनेक तर्क-वितर्क लढविले जाऊ लागले; मात्र वेगळी भूमिका घेण्याचे खंडन खुद्द पंकजा मुंडे यांनी केले. हेही वाचा - लाच घेताना शिरूरमध्ये पुन्हा एकदा तिघे पकडले दरम्यान, आता आणखी तीन दिवसांपासून समर्थकांच्या सोशल मीडियावर "आता आमचे ठरले आहे', "जय महाराष्ट्र' अशा पोस्ट व्हायरल केल्या जात असल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. इकडे भाजपमधील ओबीसी नेत्यांचे खच्चीकरण, ओबीसी नेत्यांच्या पराभवाला पक्षाकडूनच बळ दिले जात असल्याचे होत असलेले थेट आरोप, पक्षातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे थेट आरोप आणि राष्ट्रवादीसह शिवसेना नेत्यांच्या भेटी सुरू असताना या पोस्ट आणि सोमवारी औरंगाबाद येथील पक्षाच्या बैठकीला पंकजा मुंडेंची गैरहजेरी यामुळे आणखीच सस्पेन्स वाढला आहे; मात्र तब्येतीच्या कारणामुळे गैरहजेरीचा खुलासा त्यांनी केला आहे. हेही वाचा - स्कॉर्पिओमध्ये आढळला रक्ताळलेला मृतदेह दरम्यान, गुरुवारी (ता. 12) जयंतीची जोरदार तयारी सुरू असून येथे मोठी गर्दी जमेल असाही अंदाज आहे. यापूर्वी गोपीनाथगडावर गृहमंत्री अमित शहा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा दिग्गजांनी हजेरी लावली आहे. यावेळी पंकजा मुंडे यांनी कोणाला बोलविले आणि हजेरी कोण लावणार, याकडेही लक्ष आहे. मेळाव्यात पंकजा मुंडे केवळ समर्थकांसोबत संवाद साधणार की काही भूमिका घेणार, याकडेही लक्ष आहे.     पंकजा मुंडे यांचे ट्‌विट  12 डिसेंबरला गोपीनाथगडावरील आपल्या लोकनेत्याच्या स्मरणार्थ आपल्या सर्वांना "गोपीनाथगड येथे आमंत्रण... तुम्ही सारे या... हा दिवस आपला स्वाभिमान दिवस आहे, तुम्हीही या... वाट पाहते...' अशा आशयाचे ट्विट पंकजा मुंडे यांनी केले आहे.  आजपासून आरोग्य शिबिर  पंकजा मुंडे व खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या पुढाकाराने शहरातील उपजिल्हा रुग्णालयात बुधवारपासून (ता. 11) दोन दिवसांचे आरोग्य शिबिर होत आहे. शिबिरात रुग्णांची तपासणी, औषधोपचार, शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. पुरुष, स्त्री व लहान मुलांच्या विविध प्रकारच्या आजारांची तपासणी व उपचारही यात होणार आहेत. दरम्यान, दिव्यांग व्यक्तींनी जयपूर फूटसाठी 12 तारखेला उपजिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधायचा आहे. शिबिराचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने केले आहे. News Item ID:  599-news_story-1575998870 Mobile Device Headline:  पंकजा मुंडे संवाद साधणार की भूमिका घेणार?  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  परळी वैजनाथ (जि. बीड) - विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दीड महिना शांत असलेले जिल्ह्याचे राजकीय वातारवण मागील दहा दिवसांपासून ढवळून निघाले आहे. पंकजा मुंडे यांनी केलेली फेसबुक पोस्ट आणि मागील तीन दिवसांपासून त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर "आमचे ठरले आहे', "जय महाराष्ट्र' या पोस्टमुळे राजकीय चर्चा अधिकच रंगात आली आहे. त्यामुळे गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती कार्यक्रमात पंकजा मुंडे समर्थकांशी संवाद साधणार की काही भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. जयंती कार्यक्रमाला मागच्या काळात भाजपसह इतर पक्षांतील दिग्गजांनी हजेरी लावली होती. यावेळी कोण नेते येणार, याकडेही लक्ष लागले आहे.  पंकजा मुंडे यांचा परळी मतदारसंघातून 30 हजारांहून अधिक मतांनी धक्कादायक पराभव झाला. त्यांनी माध्यमांसमोर येऊन पराभव स्वीकारला. तेव्हापासून त्या जिल्ह्यात आलेल्या नाहीत. दरम्यान, त्यांनी दहा दिवसांपूर्वी गोपीनाथराव मुंडेंच्या जयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थितीसंदर्भात आवाहन करणारी पोस्ट फेसबुक पेजवरून टाकली. त्यातील काही शब्दांमुळे अनेक तर्क-वितर्क लढविले जाऊ लागले; मात्र वेगळी भूमिका घेण्याचे खंडन खुद्द पंकजा मुंडे यांनी केले. हेही वाचा - लाच घेताना शिरूरमध्ये पुन्हा एकदा तिघे पकडले दरम्यान, आता आणखी तीन दिवसांपासून समर्थकांच्या सोशल मीडियावर "आता आमचे ठरले आहे', "जय महाराष्ट्र' अशा पोस्ट व्हायरल केल्या जात असल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. इकडे भाजपमधील ओबीसी नेत्यांचे खच्चीकरण, ओबीसी नेत्यांच्या पराभवाला पक्षाकडूनच बळ दिले जात असल्याचे होत असलेले थेट आरोप, पक्षातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे थेट आरोप आणि राष्ट्रवादीसह शिवसेना नेत्यांच्या भेटी सुरू असताना या पोस्ट आणि सोमवारी औरंगाबाद येथील पक्षाच्या बैठकीला पंकजा मुंडेंची गैरहजेरी यामुळे आणखीच सस्पेन्स वाढला आहे; मात्र तब्येतीच्या कारणामुळे गैरहजेरीचा खुलासा त्यांनी केला आहे. हेही वाचा - स्कॉर्पिओमध्ये आढळला रक्ताळलेला मृतदेह दरम्यान, गुरुवारी (ता. 12) जयंतीची जोरदार तयारी सुरू असून येथे मोठी गर्दी जमेल असाही अंदाज आहे. यापूर्वी गोपीनाथगडावर गृहमंत्री अमित शहा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा दिग्गजांनी हजेरी लावली आहे. यावेळी पंकजा मुंडे यांनी कोणाला बोलविले आणि हजेरी कोण लावणार, याकडेही लक्ष आहे. मेळाव्यात पंकजा मुंडे केवळ समर्थकांसोबत संवाद साधणार की काही भूमिका घेणार, याकडेही लक्ष आहे.     पंकजाताई मुंडे यांचे ट्‌विट  12 डिसेंबरला गोपीनाथगडावरील आपल्या लोकनेत्याच्या स्मरणार्थ आपल्या सर्वांना "गोपीनाथगड येथे आमंत्रण... तुम्ही सारे या... हा दिवस आपला स्वाभिमान दिवस आहे, तुम्हीही या... वाट पाहते...' अशा आशयाचे ट्विट पंकजा मुंडे यांनी केले आहे.  आजपासून आरोग्य शिबिर  पंकजा मुंडे व खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या पुढाकाराने शहरातील उपजिल्हा रुग्णालयात बुधवारपासून (ता. 11) दोन दिवसांचे आरोग्य शिबिर होत आहे. शिबिरात रुग्णांची तपासणी, औषधोपचार, शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. पुरुष, स्त्री व लहान मुलांच्या विविध प्रकारच्या आजारांची तपासणी व उपचारही यात होणार आहेत. दरम्यान, दिव्यांग व्यक्तींनी जयपूर फूटसाठी 12 तारखेला उपजिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधायचा आहे. शिबिराचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने केले आहे. Vertical Image:  English Headline:  What role will Pankaja Munde play? Author Type:  External Author प्रा. प्रवीण फुटके  सोशल मीडिया पंकजा मुंडे pankaja munde फेसबुक महाराष्ट्र maharashtra पराभव defeat एकनाथ खडसे eknath khadse औरंगाबाद aurangabad मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis आरोग्य health खासदार पुढाकार initiatives दिव्यांग जयपूर गोपीनाथ मुंडे Search Functional Tags:  सोशल मीडिया, पंकजा मुंडे, Pankaja Munde, फेसबुक, महाराष्ट्र, Maharashtra, पराभव, defeat, एकनाथ खडसे, Eknath Khadse, औरंगाबाद, Aurangabad, मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, Devendra Fadnavis, आरोग्य, Health, खासदार, पुढाकार, Initiatives, दिव्यांग, जयपूर, गोपीनाथ मुंडे Twitter Publish:  Meta Keyword:  What role will Pankaja Munde play? Meta Description:  What role will Pankaja Munde play? पंकजा मुंडे 12 डिसेंबरला गोपीनाथगडावर समर्थकांशी संवाद साधणार आहेत. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात तीन दिवसांपासून त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर "आमचे ठरले आहे', "जय महाराष्ट्र' या पोस्टमुळे राजकीय चर्चा अधिकच रंगात आली आहे. Send as Notification:  Topic Tags:  पंकजा मुंडे बीड News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 10, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2E7IAMs
Read More
तरुणींमध्ये फ्लॅट फुटवेअरची क्रेझ (व्हिडिओ)

पुणे - शरीराची उंची वाढवण्यासोबतच चालण्यातली नजाकता ठळक करणाऱ्या ‘हाय हिल्स’ चप्पलचा जमाना आता मागे पडत आहे. शरीरावर होणाऱ्या परिणामांमुळे ‘हाय हिल्स’चे राज्य आता ‘फ्लॅट’ झालंय ते लक्ष वेधून घेणाऱ्या फ्लॅट चपलांमुळे... हा ट्रेंड इतका रुजतोय, की तो कॉलेजपासून कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणी-महिलांपर्यंत पोचलाय... शाही समारंभात तर फ्लॅट चपला आपला रुबाब वाढवतायेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप

काही वर्षांपूर्वी केवळ अंगठा असलेल्या चप्पल किंवा सॅण्डलची फॅशन होती. त्यानंतर चामडी बुटांचा ट्रेंड आला. कट्‌सवाल्या मोजडींनाही भरपूर मागणी होती. नवनवीन चपला आणि त्यातून युनिक लूक कसा मिळेल, याकडे सध्या मुलींचा कल असतो. यात सध्या ‘फ्लॅट फूटवेअर’ची क्रेझ इतकी वाढली आहे, की लग्न सोहळ्यात नऊवारी साडीसोबत ‘हिल्स’ऐवजी ‘फ्लॅट फूटवेअर’चा वापर केला जातोय. सलवार-कमीजसोबत चप्पल किंवा बॅलीजला पसंती मिळते आहे.

खडसेंच्या शिवसेना प्रवेशाबाबत मुनगंटीवार म्हणाले... 

फ्लॅटमध्ये तरुणींकडून रबर, कोल्हापुरी, जूट, स्ट्रॅप, स्लीम, ब्रॉड, ब्लिंग, प्लेन लेदर, बॅलीज, फ्लिप फ्लॉप, प्रिंटेड मोजडी चपलांना पसंती मिळत आहे. त्यांच्या किमती बाजारात २०० ते दोन हजार रुपयांपर्यंत आहेत. फर्ग्युसन रस्त्यावर, तुळशीबाग, कॅम्प, फॅशन स्ट्रीटमधील बाजारपेठांत कमी किमतीत त्या उपलब्ध आहेत. 

शिक्षिका योगिता गावडे म्हणतात, ‘‘शिकविण्यासाठी मी वर्गात उभी राहते. तेव्हा ‘हिल्स’ घालून इतके वेळ उभे राहाणे शक्‍य होत नाही. मला ‘हिल्स’ची फार सवय नाही. ‘हिल्स’मुळे माझा पाय मुरगळला होता. म्हणून आता फ्लॅट चप्पल वापरते.’’ 

सध्या आमच्या दुकानात ‘फ्लॅट फूटवेअर’चा खप जास्त आहे. दिवसाला २०० ते २५० या फूटवेअरची विक्री होते. अशा चपलांबाबत कॉलेजच्या मुलींमध्ये क्रेझ आहे.  
- रईस खान, दुकानदार 

News Item ID: 

599-news_story-1575991328

Mobile Device Headline: 

तरुणींमध्ये फ्लॅट फुटवेअरची क्रेझ (व्हिडिओ)

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

lifestyle

Mobile Body: 

पुणे - शरीराची उंची वाढवण्यासोबतच चालण्यातली नजाकता ठळक करणाऱ्या ‘हाय हिल्स’ चप्पलचा जमाना आता मागे पडत आहे. शरीरावर होणाऱ्या परिणामांमुळे ‘हाय हिल्स’चे राज्य आता ‘फ्लॅट’ झालंय ते लक्ष वेधून घेणाऱ्या फ्लॅट चपलांमुळे... हा ट्रेंड इतका रुजतोय, की तो कॉलेजपासून कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणी-महिलांपर्यंत पोचलाय... शाही समारंभात तर फ्लॅट चपला आपला रुबाब वाढवतायेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप

काही वर्षांपूर्वी केवळ अंगठा असलेल्या चप्पल किंवा सॅण्डलची फॅशन होती. त्यानंतर चामडी बुटांचा ट्रेंड आला. कट्‌सवाल्या मोजडींनाही भरपूर मागणी होती. नवनवीन चपला आणि त्यातून युनिक लूक कसा मिळेल, याकडे सध्या मुलींचा कल असतो. यात सध्या ‘फ्लॅट फूटवेअर’ची क्रेझ इतकी वाढली आहे, की लग्न सोहळ्यात नऊवारी साडीसोबत ‘हिल्स’ऐवजी ‘फ्लॅट फूटवेअर’चा वापर केला जातोय. सलवार-कमीजसोबत चप्पल किंवा बॅलीजला पसंती मिळते आहे.

खडसेंच्या शिवसेना प्रवेशाबाबत मुनगंटीवार म्हणाले... 

फ्लॅटमध्ये तरुणींकडून रबर, कोल्हापुरी, जूट, स्ट्रॅप, स्लीम, ब्रॉड, ब्लिंग, प्लेन लेदर, बॅलीज, फ्लिप फ्लॉप, प्रिंटेड मोजडी चपलांना पसंती मिळत आहे. त्यांच्या किमती बाजारात २०० ते दोन हजार रुपयांपर्यंत आहेत. फर्ग्युसन रस्त्यावर, तुळशीबाग, कॅम्प, फॅशन स्ट्रीटमधील बाजारपेठांत कमी किमतीत त्या उपलब्ध आहेत. 

शिक्षिका योगिता गावडे म्हणतात, ‘‘शिकविण्यासाठी मी वर्गात उभी राहते. तेव्हा ‘हिल्स’ घालून इतके वेळ उभे राहाणे शक्‍य होत नाही. मला ‘हिल्स’ची फार सवय नाही. ‘हिल्स’मुळे माझा पाय मुरगळला होता. म्हणून आता फ्लॅट चप्पल वापरते.’’ 

सध्या आमच्या दुकानात ‘फ्लॅट फूटवेअर’चा खप जास्त आहे. दिवसाला २०० ते २५० या फूटवेअरची विक्री होते. अशा चपलांबाबत कॉलेजच्या मुलींमध्ये क्रेझ आहे.  
- रईस खान, दुकानदार 

Vertical Image: 

English Headline: 

Flat Footwear Craze in girl

Author Type: 

External Author

अक्षता पवार

पुणे

ट्रेंड

महिला

women

फॅशन

लग्न

Search Functional Tags: 

पुणे, ट्रेंड, महिला, women, फॅशन, लग्न

Twitter Publish: 

Meta Description: 

शरीराची उंची वाढवण्यासोबतच चालण्यातली नजाकता ठळक करणाऱ्या ‘हाय हिल्स’ चप्पलचा जमाना आता मागे पडत आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

तरुणींमध्ये फ्लॅट फुटवेअरची क्रेझ (व्हिडिओ) पुणे - शरीराची उंची वाढवण्यासोबतच चालण्यातली नजाकता ठळक करणाऱ्या ‘हाय हिल्स’ चप्पलचा जमाना आता मागे पडत आहे. शरीरावर होणाऱ्या परिणामांमुळे ‘हाय हिल्स’चे राज्य आता ‘फ्लॅट’ झालंय ते लक्ष वेधून घेणाऱ्या फ्लॅट चपलांमुळे... हा ट्रेंड इतका रुजतोय, की तो कॉलेजपासून कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणी-महिलांपर्यंत पोचलाय... शाही समारंभात तर फ्लॅट चपला आपला रुबाब वाढवतायेत. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप काही वर्षांपूर्वी केवळ अंगठा असलेल्या चप्पल किंवा सॅण्डलची फॅशन होती. त्यानंतर चामडी बुटांचा ट्रेंड आला. कट्‌सवाल्या मोजडींनाही भरपूर मागणी होती. नवनवीन चपला आणि त्यातून युनिक लूक कसा मिळेल, याकडे सध्या मुलींचा कल असतो. यात सध्या ‘फ्लॅट फूटवेअर’ची क्रेझ इतकी वाढली आहे, की लग्न सोहळ्यात नऊवारी साडीसोबत ‘हिल्स’ऐवजी ‘फ्लॅट फूटवेअर’चा वापर केला जातोय. सलवार-कमीजसोबत चप्पल किंवा बॅलीजला पसंती मिळते आहे. खडसेंच्या शिवसेना प्रवेशाबाबत मुनगंटीवार म्हणाले...  फ्लॅटमध्ये तरुणींकडून रबर, कोल्हापुरी, जूट, स्ट्रॅप, स्लीम, ब्रॉड, ब्लिंग, प्लेन लेदर, बॅलीज, फ्लिप फ्लॉप, प्रिंटेड मोजडी चपलांना पसंती मिळत आहे. त्यांच्या किमती बाजारात २०० ते दोन हजार रुपयांपर्यंत आहेत. फर्ग्युसन रस्त्यावर, तुळशीबाग, कॅम्प, फॅशन स्ट्रीटमधील बाजारपेठांत कमी किमतीत त्या उपलब्ध आहेत.  शिक्षिका योगिता गावडे म्हणतात, ‘‘शिकविण्यासाठी मी वर्गात उभी राहते. तेव्हा ‘हिल्स’ घालून इतके वेळ उभे राहाणे शक्‍य होत नाही. मला ‘हिल्स’ची फार सवय नाही. ‘हिल्स’मुळे माझा पाय मुरगळला होता. म्हणून आता फ्लॅट चप्पल वापरते.’’  सध्या आमच्या दुकानात ‘फ्लॅट फूटवेअर’चा खप जास्त आहे. दिवसाला २०० ते २५० या फूटवेअरची विक्री होते. अशा चपलांबाबत कॉलेजच्या मुलींमध्ये क्रेझ आहे.   - रईस खान, दुकानदार  News Item ID:  599-news_story-1575991328 Mobile Device Headline:  तरुणींमध्ये फ्लॅट फुटवेअरची क्रेझ (व्हिडिओ) Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  lifestyle Mobile Body:  पुणे - शरीराची उंची वाढवण्यासोबतच चालण्यातली नजाकता ठळक करणाऱ्या ‘हाय हिल्स’ चप्पलचा जमाना आता मागे पडत आहे. शरीरावर होणाऱ्या परिणामांमुळे ‘हाय हिल्स’चे राज्य आता ‘फ्लॅट’ झालंय ते लक्ष वेधून घेणाऱ्या फ्लॅट चपलांमुळे... हा ट्रेंड इतका रुजतोय, की तो कॉलेजपासून कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणी-महिलांपर्यंत पोचलाय... शाही समारंभात तर फ्लॅट चपला आपला रुबाब वाढवतायेत. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप काही वर्षांपूर्वी केवळ अंगठा असलेल्या चप्पल किंवा सॅण्डलची फॅशन होती. त्यानंतर चामडी बुटांचा ट्रेंड आला. कट्‌सवाल्या मोजडींनाही भरपूर मागणी होती. नवनवीन चपला आणि त्यातून युनिक लूक कसा मिळेल, याकडे सध्या मुलींचा कल असतो. यात सध्या ‘फ्लॅट फूटवेअर’ची क्रेझ इतकी वाढली आहे, की लग्न सोहळ्यात नऊवारी साडीसोबत ‘हिल्स’ऐवजी ‘फ्लॅट फूटवेअर’चा वापर केला जातोय. सलवार-कमीजसोबत चप्पल किंवा बॅलीजला पसंती मिळते आहे. खडसेंच्या शिवसेना प्रवेशाबाबत मुनगंटीवार म्हणाले...  फ्लॅटमध्ये तरुणींकडून रबर, कोल्हापुरी, जूट, स्ट्रॅप, स्लीम, ब्रॉड, ब्लिंग, प्लेन लेदर, बॅलीज, फ्लिप फ्लॉप, प्रिंटेड मोजडी चपलांना पसंती मिळत आहे. त्यांच्या किमती बाजारात २०० ते दोन हजार रुपयांपर्यंत आहेत. फर्ग्युसन रस्त्यावर, तुळशीबाग, कॅम्प, फॅशन स्ट्रीटमधील बाजारपेठांत कमी किमतीत त्या उपलब्ध आहेत.  शिक्षिका योगिता गावडे म्हणतात, ‘‘शिकविण्यासाठी मी वर्गात उभी राहते. तेव्हा ‘हिल्स’ घालून इतके वेळ उभे राहाणे शक्‍य होत नाही. मला ‘हिल्स’ची फार सवय नाही. ‘हिल्स’मुळे माझा पाय मुरगळला होता. म्हणून आता फ्लॅट चप्पल वापरते.’’  सध्या आमच्या दुकानात ‘फ्लॅट फूटवेअर’चा खप जास्त आहे. दिवसाला २०० ते २५० या फूटवेअरची विक्री होते. अशा चपलांबाबत कॉलेजच्या मुलींमध्ये क्रेझ आहे.   - रईस खान, दुकानदार  Vertical Image:  English Headline:  Flat Footwear Craze in girl Author Type:  External Author अक्षता पवार पुणे ट्रेंड महिला women फॅशन लग्न Search Functional Tags:  पुणे, ट्रेंड, महिला, women, फॅशन, लग्न Twitter Publish:  Meta Description:  शरीराची उंची वाढवण्यासोबतच चालण्यातली नजाकता ठळक करणाऱ्या ‘हाय हिल्स’ चप्पलचा जमाना आता मागे पडत आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 10, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2PuJasS
Read More
जोमैटो से ऑर्डर किया काठी रोल, अकाउंट से उड़ गए 91 हजार, मुकदमा दर्ज https://ift.tt/2NfH8z5
थोड़ी देर में होगी BJP संसदीय दल की बैठक, PM मोदी कर सकते हैं संबोधित https://ift.tt/2NfH8z5
हैदराबाद एनकाउंटर पर SC में सुनवाई आज, CP वीसी सज्जनार भी रहेंगे मौजूद https://ift.tt/2YzfNKb
सुबह-सुबह UP विधानसभा घेरने पहुंचे किसान, पुलिस ने रोका, कई हिरासत में https://ift.tt/2NfH8z5
2019 में नहीं आई शाहरुख की कोई फिल्म, क्या अगले साल करेंगे वापसी? https://ift.tt/36oWMge
नागरिकता बिल पर राज्यसभा में मोदी सरकार की अहम परीक्षा, विपक्ष ने कसी कमर https://ift.tt/35cfTcX
Citizenship Amendment Bill: नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरील चर्चेत उल्लेख झाला तो नेहरू-लियाकत करार काय आहे?
INDvsWI : वानखेडेवर आज 'फायनल'; भारतीय संघावर अधिक दडपण 

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 1-2 पराभव, बांगलादेशविरुद्ध 2-1 निसटता विजय आणि आता वेस्ट इंडीजविरुद्ध 1-1 बरोबरी. ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेच्या मार्गावरचा भारताचा मायदेशात हा अडखळता प्रवास. सूमार गोलंदाजी आणि त्यातूनही ढिसाळ क्षेत्ररत्रण यामुळे संकट ओढावून घेतलेले असताना उद्या वानखेडेवर निर्णायक सामन्यात वेस्ट इंडीजपेक्षा भारतीय संघच दडपणाखाली असेल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप

वास्तविक पहाता हैदराबाद येथे झालेल्या पहिल्या सामन्यात विराट कोहलीने अफलातून खेळी केली नसती तर सामन्याचा निकाल बदवलला असता आणि 0-2 अशा पिछाडीनंतर कदाचीत उद्या व्हाईटवॉश टाळण्यासाठी लढण्याची वेळ आली असती, पण फलंदाजीही करायची आणि थक्क करणारा झेलही पकडायचे इतरांनी मात्र चुकांपासून बोध घ्यायचा नाही असे म्हणायची वेळ विराट कोहलीवर आली आहे. 

INDvsWI : शिखर धवन एकदिवसीय मालिकेतूनही बाहेर 

कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवणाऱ्या भारतीय संघाला ट्‌वेन्टी-20 मध्ये मात्र दरारा निर्माण करता आलेला नाही. ेट्‌न्टी-20 क्रमवारीतही भारत पाचव्या तर वेस्ट इंडीज 10 व्या स्थानावर आहे. क्रमवारीतील ही तफावत कामगिरीत मात्र वेगळे चित्र स्पष्ट करत आहे. बुमरा, पंड्या यांची अनुपस्थिती आणि अधून मधून काही खेळाडूंना देण्यात आलेली विश्रांती त्यामुळे आम्ही ताकदवर संघ खेळवलेला नाही त्यामुळे आम्ही पाचव्या स्थानापर्यंत घसरलो असावे असे विराट कोहली म्हणाला होता. गेल्याच महिन्यात लखनौमध्ये झालेल्या ट्‌वेन्टी-20 मालिकेत अफगाणिस्तानने विंडीजविरुद्धची मालिका 2-1 अशी जिंकली होती. 

INDvsWI : प्रेक्षक 'धोनी धोनी' ओरडताच कोहली भडकला

भारतीय संघात बदल नक्की 
पहिल्या दोन सामन्यांसह मालिका जिंकून तिसऱ्या सामन्यासाठी राखीव खेळाडूंना संधी देण्याचा भारतीयांचा विचार कधीच मागे पडला आहे आता अस्तित्व टिकवण्यासाठी उद्याच्या सामन्यात बदल करावे लागणार आहेत. पूर्णतः अपयशी ठरत असलेल्या दीपक चहरऐवजी महम्मद शमी आणि वॉशिंग्टन सुंदरऐवदी कुलदीप यादव हे दोन बदल संभवत आहेत. कदाचीत श्रेयस अय्यरऐवजी मनिष पांडे किंवा संजू सॅमनलाही संधी मिळू शकते. 

क्षेत्ररक्षणाचा कसून सराव 
भारतीय संघाला सध्या चपळ क्षेत्ररक्षकाची गरज आहे आणि मनिष पांडे त्यात तरबेज आहे. वॉशिंग्टन सुंदर गोलंदाजीत तर अपयशी ठरलेलाच आहे पण पहिल्या सामन्यात दोन आणि दुसऱ्या सामन्यात त्याने एक झेल सोडला होता. रवींद्र जडेजाकडूनही मैदानी क्षेत्ररणात चुका झाल्या होत्या त्यामुळे आज भारतीयांनी क्षेत्ररक्षणाचा कसून सराव केला. 

वानखेडे कोणाचे होम ग्राऊंड? 
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचे प्रमुख खेळाडू रोहित शर्मा आणि किएरॉन पोलार्ड या दोघांसाठी वानखेडे स्टेडियम होम ग्राऊंड असेल, पण त्यावर करंडक कोण उंचावणार हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे. आयपीएलच्या अनुभवाचा फायदा पोलार्डला होईल, असा विश्‍वास वेस्ट इंडीजचे प्रशिक्षक फिल सिमंस यांनी व्यक्त केला आहे. 

षटकारांची स्पर्धा 
सध्याच्या वेस्ट इंडीज संघात ख्रिस गेल किंवा आंद्र रसेल असे स्पोटक फलंदाज नसले तरी त्यांच्या प्रत्येक फलंदाज षटकार मारण्याची खासियत बागळून आहे. भारताविरुद्ध भारतात सर्वाधिक षटकार वेस्ट इंडीजनेच मारलेले आहेत आणि ते विक्रम त्यांनी पहिल्या (15) आणि दुसऱ्या (12) सामन्यात केलेले आहेत. त्यानंतर वानखेडेवर त्यांनी 2016 च्या टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेत 11 षटकारांची माळ ओवली होती. टी-20 च्या संपूर्ण इतिहासात सर्वाधक षटकार स्वीकारणाऱ्या देशात भारत पहिला आहे. त्यामुळे उद्या षटकारांचा अधिक पाऊस कोण पाडणार याकडेही सर्वांचे लक्ष असेल आणि मालिकेचेही भवितव्य अवलंबून असेल.

News Item ID: 

599-news_story-1575989677

Mobile Device Headline: 

INDvsWI : वानखेडेवर आज 'फायनल'; भारतीय संघावर अधिक दडपण 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Krida

Mobile Body: 

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 1-2 पराभव, बांगलादेशविरुद्ध 2-1 निसटता विजय आणि आता वेस्ट इंडीजविरुद्ध 1-1 बरोबरी. ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेच्या मार्गावरचा भारताचा मायदेशात हा अडखळता प्रवास. सूमार गोलंदाजी आणि त्यातूनही ढिसाळ क्षेत्ररत्रण यामुळे संकट ओढावून घेतलेले असताना उद्या वानखेडेवर निर्णायक सामन्यात वेस्ट इंडीजपेक्षा भारतीय संघच दडपणाखाली असेल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप

वास्तविक पहाता हैदराबाद येथे झालेल्या पहिल्या सामन्यात विराट कोहलीने अफलातून खेळी केली नसती तर सामन्याचा निकाल बदवलला असता आणि 0-2 अशा पिछाडीनंतर कदाचीत उद्या व्हाईटवॉश टाळण्यासाठी लढण्याची वेळ आली असती, पण फलंदाजीही करायची आणि थक्क करणारा झेलही पकडायचे इतरांनी मात्र चुकांपासून बोध घ्यायचा नाही असे म्हणायची वेळ विराट कोहलीवर आली आहे. 

INDvsWI : शिखर धवन एकदिवसीय मालिकेतूनही बाहेर 

कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवणाऱ्या भारतीय संघाला ट्‌वेन्टी-20 मध्ये मात्र दरारा निर्माण करता आलेला नाही. ेट्‌न्टी-20 क्रमवारीतही भारत पाचव्या तर वेस्ट इंडीज 10 व्या स्थानावर आहे. क्रमवारीतील ही तफावत कामगिरीत मात्र वेगळे चित्र स्पष्ट करत आहे. बुमरा, पंड्या यांची अनुपस्थिती आणि अधून मधून काही खेळाडूंना देण्यात आलेली विश्रांती त्यामुळे आम्ही ताकदवर संघ खेळवलेला नाही त्यामुळे आम्ही पाचव्या स्थानापर्यंत घसरलो असावे असे विराट कोहली म्हणाला होता. गेल्याच महिन्यात लखनौमध्ये झालेल्या ट्‌वेन्टी-20 मालिकेत अफगाणिस्तानने विंडीजविरुद्धची मालिका 2-1 अशी जिंकली होती. 

INDvsWI : प्रेक्षक 'धोनी धोनी' ओरडताच कोहली भडकला

भारतीय संघात बदल नक्की 
पहिल्या दोन सामन्यांसह मालिका जिंकून तिसऱ्या सामन्यासाठी राखीव खेळाडूंना संधी देण्याचा भारतीयांचा विचार कधीच मागे पडला आहे आता अस्तित्व टिकवण्यासाठी उद्याच्या सामन्यात बदल करावे लागणार आहेत. पूर्णतः अपयशी ठरत असलेल्या दीपक चहरऐवजी महम्मद शमी आणि वॉशिंग्टन सुंदरऐवदी कुलदीप यादव हे दोन बदल संभवत आहेत. कदाचीत श्रेयस अय्यरऐवजी मनिष पांडे किंवा संजू सॅमनलाही संधी मिळू शकते. 

क्षेत्ररक्षणाचा कसून सराव 
भारतीय संघाला सध्या चपळ क्षेत्ररक्षकाची गरज आहे आणि मनिष पांडे त्यात तरबेज आहे. वॉशिंग्टन सुंदर गोलंदाजीत तर अपयशी ठरलेलाच आहे पण पहिल्या सामन्यात दोन आणि दुसऱ्या सामन्यात त्याने एक झेल सोडला होता. रवींद्र जडेजाकडूनही मैदानी क्षेत्ररणात चुका झाल्या होत्या त्यामुळे आज भारतीयांनी क्षेत्ररक्षणाचा कसून सराव केला. 

वानखेडे कोणाचे होम ग्राऊंड? 
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचे प्रमुख खेळाडू रोहित शर्मा आणि किएरॉन पोलार्ड या दोघांसाठी वानखेडे स्टेडियम होम ग्राऊंड असेल, पण त्यावर करंडक कोण उंचावणार हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे. आयपीएलच्या अनुभवाचा फायदा पोलार्डला होईल, असा विश्‍वास वेस्ट इंडीजचे प्रशिक्षक फिल सिमंस यांनी व्यक्त केला आहे. 

षटकारांची स्पर्धा 
सध्याच्या वेस्ट इंडीज संघात ख्रिस गेल किंवा आंद्र रसेल असे स्पोटक फलंदाज नसले तरी त्यांच्या प्रत्येक फलंदाज षटकार मारण्याची खासियत बागळून आहे. भारताविरुद्ध भारतात सर्वाधिक षटकार वेस्ट इंडीजनेच मारलेले आहेत आणि ते विक्रम त्यांनी पहिल्या (15) आणि दुसऱ्या (12) सामन्यात केलेले आहेत. त्यानंतर वानखेडेवर त्यांनी 2016 च्या टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेत 11 षटकारांची माळ ओवली होती. टी-20 च्या संपूर्ण इतिहासात सर्वाधक षटकार स्वीकारणाऱ्या देशात भारत पहिला आहे. त्यामुळे उद्या षटकारांचा अधिक पाऊस कोण पाडणार याकडेही सर्वांचे लक्ष असेल आणि मालिकेचेही भवितव्य अवलंबून असेल.

Vertical Image: 

English Headline: 

Match Preview of 3rd T20 between India and West Indies

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

भारत

वेस्ट इंडीज

कसोटी

victory

विश्‍वकरंडक

world

trophy

bowling

हैदराबाद

test

odi

virat kohli

लखनौ

वॉशिंग्टन

कुलदीप यादव

manish pandey

mumbai

mumbai indians

rohit sharma

किएरॉन पोलार्ड

वानखेडे स्टेडियम

ख्रिस गेल

six

Search Functional Tags: 

भारत, वेस्ट इंडीज, कसोटी, victory, विश्‍वकरंडक, World, Trophy, bowling, हैदराबाद, Test, ODI, Virat Kohli, लखनौ, वॉशिंग्टन, कुलदीप यादव, Manish Pandey, Mumbai, Mumbai Indians, Rohit Sharma, किएरॉन पोलार्ड, वानखेडे स्टेडियम, ख्रिस गेल, six

Twitter Publish: 

Meta Description: 

कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवणाऱ्या भारतीय संघाला ट्‌वेन्टी-20 मध्ये मात्र दरारा निर्माण करता आलेला नाही.

Send as Notification: 

Topic Tags: 

क्रिकेट

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

INDvsWI : वानखेडेवर आज 'फायनल'; भारतीय संघावर अधिक दडपण  दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 1-2 पराभव, बांगलादेशविरुद्ध 2-1 निसटता विजय आणि आता वेस्ट इंडीजविरुद्ध 1-1 बरोबरी. ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेच्या मार्गावरचा भारताचा मायदेशात हा अडखळता प्रवास. सूमार गोलंदाजी आणि त्यातूनही ढिसाळ क्षेत्ररत्रण यामुळे संकट ओढावून घेतलेले असताना उद्या वानखेडेवर निर्णायक सामन्यात वेस्ट इंडीजपेक्षा भारतीय संघच दडपणाखाली असेल. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप वास्तविक पहाता हैदराबाद येथे झालेल्या पहिल्या सामन्यात विराट कोहलीने अफलातून खेळी केली नसती तर सामन्याचा निकाल बदवलला असता आणि 0-2 अशा पिछाडीनंतर कदाचीत उद्या व्हाईटवॉश टाळण्यासाठी लढण्याची वेळ आली असती, पण फलंदाजीही करायची आणि थक्क करणारा झेलही पकडायचे इतरांनी मात्र चुकांपासून बोध घ्यायचा नाही असे म्हणायची वेळ विराट कोहलीवर आली आहे.  INDvsWI : शिखर धवन एकदिवसीय मालिकेतूनही बाहेर  कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवणाऱ्या भारतीय संघाला ट्‌वेन्टी-20 मध्ये मात्र दरारा निर्माण करता आलेला नाही. ेट्‌न्टी-20 क्रमवारीतही भारत पाचव्या तर वेस्ट इंडीज 10 व्या स्थानावर आहे. क्रमवारीतील ही तफावत कामगिरीत मात्र वेगळे चित्र स्पष्ट करत आहे. बुमरा, पंड्या यांची अनुपस्थिती आणि अधून मधून काही खेळाडूंना देण्यात आलेली विश्रांती त्यामुळे आम्ही ताकदवर संघ खेळवलेला नाही त्यामुळे आम्ही पाचव्या स्थानापर्यंत घसरलो असावे असे विराट कोहली म्हणाला होता. गेल्याच महिन्यात लखनौमध्ये झालेल्या ट्‌वेन्टी-20 मालिकेत अफगाणिस्तानने विंडीजविरुद्धची मालिका 2-1 अशी जिंकली होती.  INDvsWI : प्रेक्षक 'धोनी धोनी' ओरडताच कोहली भडकला भारतीय संघात बदल नक्की  पहिल्या दोन सामन्यांसह मालिका जिंकून तिसऱ्या सामन्यासाठी राखीव खेळाडूंना संधी देण्याचा भारतीयांचा विचार कधीच मागे पडला आहे आता अस्तित्व टिकवण्यासाठी उद्याच्या सामन्यात बदल करावे लागणार आहेत. पूर्णतः अपयशी ठरत असलेल्या दीपक चहरऐवजी महम्मद शमी आणि वॉशिंग्टन सुंदरऐवदी कुलदीप यादव हे दोन बदल संभवत आहेत. कदाचीत श्रेयस अय्यरऐवजी मनिष पांडे किंवा संजू सॅमनलाही संधी मिळू शकते.  क्षेत्ररक्षणाचा कसून सराव  भारतीय संघाला सध्या चपळ क्षेत्ररक्षकाची गरज आहे आणि मनिष पांडे त्यात तरबेज आहे. वॉशिंग्टन सुंदर गोलंदाजीत तर अपयशी ठरलेलाच आहे पण पहिल्या सामन्यात दोन आणि दुसऱ्या सामन्यात त्याने एक झेल सोडला होता. रवींद्र जडेजाकडूनही मैदानी क्षेत्ररणात चुका झाल्या होत्या त्यामुळे आज भारतीयांनी क्षेत्ररक्षणाचा कसून सराव केला.  वानखेडे कोणाचे होम ग्राऊंड?  आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचे प्रमुख खेळाडू रोहित शर्मा आणि किएरॉन पोलार्ड या दोघांसाठी वानखेडे स्टेडियम होम ग्राऊंड असेल, पण त्यावर करंडक कोण उंचावणार हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे. आयपीएलच्या अनुभवाचा फायदा पोलार्डला होईल, असा विश्‍वास वेस्ट इंडीजचे प्रशिक्षक फिल सिमंस यांनी व्यक्त केला आहे.  षटकारांची स्पर्धा  सध्याच्या वेस्ट इंडीज संघात ख्रिस गेल किंवा आंद्र रसेल असे स्पोटक फलंदाज नसले तरी त्यांच्या प्रत्येक फलंदाज षटकार मारण्याची खासियत बागळून आहे. भारताविरुद्ध भारतात सर्वाधिक षटकार वेस्ट इंडीजनेच मारलेले आहेत आणि ते विक्रम त्यांनी पहिल्या (15) आणि दुसऱ्या (12) सामन्यात केलेले आहेत. त्यानंतर वानखेडेवर त्यांनी 2016 च्या टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेत 11 षटकारांची माळ ओवली होती. टी-20 च्या संपूर्ण इतिहासात सर्वाधक षटकार स्वीकारणाऱ्या देशात भारत पहिला आहे. त्यामुळे उद्या षटकारांचा अधिक पाऊस कोण पाडणार याकडेही सर्वांचे लक्ष असेल आणि मालिकेचेही भवितव्य अवलंबून असेल. News Item ID:  599-news_story-1575989677 Mobile Device Headline:  INDvsWI : वानखेडेवर आज 'फायनल'; भारतीय संघावर अधिक दडपण  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Krida Mobile Body:  दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 1-2 पराभव, बांगलादेशविरुद्ध 2-1 निसटता विजय आणि आता वेस्ट इंडीजविरुद्ध 1-1 बरोबरी. ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेच्या मार्गावरचा भारताचा मायदेशात हा अडखळता प्रवास. सूमार गोलंदाजी आणि त्यातूनही ढिसाळ क्षेत्ररत्रण यामुळे संकट ओढावून घेतलेले असताना उद्या वानखेडेवर निर्णायक सामन्यात वेस्ट इंडीजपेक्षा भारतीय संघच दडपणाखाली असेल. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप वास्तविक पहाता हैदराबाद येथे झालेल्या पहिल्या सामन्यात विराट कोहलीने अफलातून खेळी केली नसती तर सामन्याचा निकाल बदवलला असता आणि 0-2 अशा पिछाडीनंतर कदाचीत उद्या व्हाईटवॉश टाळण्यासाठी लढण्याची वेळ आली असती, पण फलंदाजीही करायची आणि थक्क करणारा झेलही पकडायचे इतरांनी मात्र चुकांपासून बोध घ्यायचा नाही असे म्हणायची वेळ विराट कोहलीवर आली आहे.  INDvsWI : शिखर धवन एकदिवसीय मालिकेतूनही बाहेर  कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवणाऱ्या भारतीय संघाला ट्‌वेन्टी-20 मध्ये मात्र दरारा निर्माण करता आलेला नाही. ेट्‌न्टी-20 क्रमवारीतही भारत पाचव्या तर वेस्ट इंडीज 10 व्या स्थानावर आहे. क्रमवारीतील ही तफावत कामगिरीत मात्र वेगळे चित्र स्पष्ट करत आहे. बुमरा, पंड्या यांची अनुपस्थिती आणि अधून मधून काही खेळाडूंना देण्यात आलेली विश्रांती त्यामुळे आम्ही ताकदवर संघ खेळवलेला नाही त्यामुळे आम्ही पाचव्या स्थानापर्यंत घसरलो असावे असे विराट कोहली म्हणाला होता. गेल्याच महिन्यात लखनौमध्ये झालेल्या ट्‌वेन्टी-20 मालिकेत अफगाणिस्तानने विंडीजविरुद्धची मालिका 2-1 अशी जिंकली होती.  INDvsWI : प्रेक्षक 'धोनी धोनी' ओरडताच कोहली भडकला भारतीय संघात बदल नक्की  पहिल्या दोन सामन्यांसह मालिका जिंकून तिसऱ्या सामन्यासाठी राखीव खेळाडूंना संधी देण्याचा भारतीयांचा विचार कधीच मागे पडला आहे आता अस्तित्व टिकवण्यासाठी उद्याच्या सामन्यात बदल करावे लागणार आहेत. पूर्णतः अपयशी ठरत असलेल्या दीपक चहरऐवजी महम्मद शमी आणि वॉशिंग्टन सुंदरऐवदी कुलदीप यादव हे दोन बदल संभवत आहेत. कदाचीत श्रेयस अय्यरऐवजी मनिष पांडे किंवा संजू सॅमनलाही संधी मिळू शकते.  क्षेत्ररक्षणाचा कसून सराव  भारतीय संघाला सध्या चपळ क्षेत्ररक्षकाची गरज आहे आणि मनिष पांडे त्यात तरबेज आहे. वॉशिंग्टन सुंदर गोलंदाजीत तर अपयशी ठरलेलाच आहे पण पहिल्या सामन्यात दोन आणि दुसऱ्या सामन्यात त्याने एक झेल सोडला होता. रवींद्र जडेजाकडूनही मैदानी क्षेत्ररणात चुका झाल्या होत्या त्यामुळे आज भारतीयांनी क्षेत्ररक्षणाचा कसून सराव केला.  वानखेडे कोणाचे होम ग्राऊंड?  आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचे प्रमुख खेळाडू रोहित शर्मा आणि किएरॉन पोलार्ड या दोघांसाठी वानखेडे स्टेडियम होम ग्राऊंड असेल, पण त्यावर करंडक कोण उंचावणार हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे. आयपीएलच्या अनुभवाचा फायदा पोलार्डला होईल, असा विश्‍वास वेस्ट इंडीजचे प्रशिक्षक फिल सिमंस यांनी व्यक्त केला आहे.  षटकारांची स्पर्धा  सध्याच्या वेस्ट इंडीज संघात ख्रिस गेल किंवा आंद्र रसेल असे स्पोटक फलंदाज नसले तरी त्यांच्या प्रत्येक फलंदाज षटकार मारण्याची खासियत बागळून आहे. भारताविरुद्ध भारतात सर्वाधिक षटकार वेस्ट इंडीजनेच मारलेले आहेत आणि ते विक्रम त्यांनी पहिल्या (15) आणि दुसऱ्या (12) सामन्यात केलेले आहेत. त्यानंतर वानखेडेवर त्यांनी 2016 च्या टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेत 11 षटकारांची माळ ओवली होती. टी-20 च्या संपूर्ण इतिहासात सर्वाधक षटकार स्वीकारणाऱ्या देशात भारत पहिला आहे. त्यामुळे उद्या षटकारांचा अधिक पाऊस कोण पाडणार याकडेही सर्वांचे लक्ष असेल आणि मालिकेचेही भवितव्य अवलंबून असेल. Vertical Image:  English Headline:  Match Preview of 3rd T20 between India and West Indies Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा भारत वेस्ट इंडीज कसोटी victory विश्‍वकरंडक world trophy bowling हैदराबाद test odi virat kohli लखनौ वॉशिंग्टन कुलदीप यादव manish pandey mumbai mumbai indians rohit sharma किएरॉन पोलार्ड वानखेडे स्टेडियम ख्रिस गेल six Search Functional Tags:  भारत, वेस्ट इंडीज, कसोटी, victory, विश्‍वकरंडक, World, Trophy, bowling, हैदराबाद, Test, ODI, Virat Kohli, लखनौ, वॉशिंग्टन, कुलदीप यादव, Manish Pandey, Mumbai, Mumbai Indians, Rohit Sharma, किएरॉन पोलार्ड, वानखेडे स्टेडियम, ख्रिस गेल, six Twitter Publish:  Meta Description:  कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवणाऱ्या भारतीय संघाला ट्‌वेन्टी-20 मध्ये मात्र दरारा निर्माण करता आलेला नाही. Send as Notification:  Topic Tags:  क्रिकेट News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 10, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/35ai2Gf
Read More
तुरुंगातील कैद्यांची रजा आता होणार तत्काळ मंजूर

येरवडा - खुल्या कारागृहातील कैद्यांनी तीन वर्षे संचित रजा (फर्लो) किंवा अभिवचन रजा (पॅरोल) घेतली असल्यास त्यांना पुढील रजेसाठी जामीनदाराची गरज भासणार नाही. त्यांना वैयक्तिक जातमुचलक्‍यावर संचित रजा मंजूर करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप

या निर्णयामुळे कैद्यांची रजा तत्काळ मंजूर होऊन प्रशासकीय काम वाचणार असल्याची माहिती कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी दिली. 

राज्यातील मध्यवर्ती व खुल्या कारागृहातील कैद्यांना दरवर्षी २८ दिवसांची संचित रजा तर दीड ते दोन महिने अभिवचन रजा दिली जाते. ही रजा मंजूर होण्यासाठी कैदी राहत असलेल्या पोलिस ठाण्यातून त्याच्या वागणुकीची किंवा गुन्हा करणार नाही, या हमीपत्राची गरज असते. मात्र, कैद्याने रजेसाठी अर्ज केल्यानंतर स्थानिक पोलिस ठाण्यातून हे प्रमाणपत्र मिळण्यास दीड ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो. यामध्ये बराच कालावधी लागत असल्यामुळे प्रशासकीय कामकाज वाढते.

हेही वाचा : उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर निर्णय सांगेन : खडसे 

कैद्यांच्या संचित रजेसंदर्भात देसाई म्हणाले, ‘‘कैद्याला संचित रजा हवी असल्यास त्याने तो राहत असलेल्या पोलिस ठाण्यातून एकदाच प्रमाणपत्र आणणे अपेक्षित आहे. त्यानंतर ज्या वेळी त्याला संचित रजा पाहिजे त्या वेळी तत्काळ मंजूर होऊ शकते. मात्र, त्याने रजेवर तो राहत असलेल्या ठिकाणीच गेले पाहिजे. त्याने रजेचे ठिकाण बदलल्यास त्याला पुन्हा संबंधित पोलिस ठाण्याचे प्रमाणपत्राची आवश्‍यकता भासणार आहे. 

खुल्या कारागृहातील कैद्यांनी सुरुवातीला पोलिसांचे प्रमाणपत्र घेतले असल्यास व त्यानंतर तीन वर्षांपर्यंत त्यांनी रजा नियमित घेतली असल्यास त्यांना पोलिस प्रमाणपत्राची किंवा जामीनदारांची गरज भासणार नाही. त्यांना वैयक्तिक जातमुचलक्‍यावर संचित रजा दिली जाणार आहे.’

News Item ID: 

599-news_story-1575986323

Mobile Device Headline: 

तुरुंगातील कैद्यांची रजा आता होणार तत्काळ मंजूर

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

येरवडा - खुल्या कारागृहातील कैद्यांनी तीन वर्षे संचित रजा (फर्लो) किंवा अभिवचन रजा (पॅरोल) घेतली असल्यास त्यांना पुढील रजेसाठी जामीनदाराची गरज भासणार नाही. त्यांना वैयक्तिक जातमुचलक्‍यावर संचित रजा मंजूर करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप

या निर्णयामुळे कैद्यांची रजा तत्काळ मंजूर होऊन प्रशासकीय काम वाचणार असल्याची माहिती कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी दिली. 

राज्यातील मध्यवर्ती व खुल्या कारागृहातील कैद्यांना दरवर्षी २८ दिवसांची संचित रजा तर दीड ते दोन महिने अभिवचन रजा दिली जाते. ही रजा मंजूर होण्यासाठी कैदी राहत असलेल्या पोलिस ठाण्यातून त्याच्या वागणुकीची किंवा गुन्हा करणार नाही, या हमीपत्राची गरज असते. मात्र, कैद्याने रजेसाठी अर्ज केल्यानंतर स्थानिक पोलिस ठाण्यातून हे प्रमाणपत्र मिळण्यास दीड ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो. यामध्ये बराच कालावधी लागत असल्यामुळे प्रशासकीय कामकाज वाढते.

हेही वाचा : उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर निर्णय सांगेन : खडसे 

कैद्यांच्या संचित रजेसंदर्भात देसाई म्हणाले, ‘‘कैद्याला संचित रजा हवी असल्यास त्याने तो राहत असलेल्या पोलिस ठाण्यातून एकदाच प्रमाणपत्र आणणे अपेक्षित आहे. त्यानंतर ज्या वेळी त्याला संचित रजा पाहिजे त्या वेळी तत्काळ मंजूर होऊ शकते. मात्र, त्याने रजेवर तो राहत असलेल्या ठिकाणीच गेले पाहिजे. त्याने रजेचे ठिकाण बदलल्यास त्याला पुन्हा संबंधित पोलिस ठाण्याचे प्रमाणपत्राची आवश्‍यकता भासणार आहे. 

खुल्या कारागृहातील कैद्यांनी सुरुवातीला पोलिसांचे प्रमाणपत्र घेतले असल्यास व त्यानंतर तीन वर्षांपर्यंत त्यांनी रजा नियमित घेतली असल्यास त्यांना पोलिस प्रमाणपत्राची किंवा जामीनदारांची गरज भासणार नाही. त्यांना वैयक्तिक जातमुचलक्‍यावर संचित रजा दिली जाणार आहे.’

Vertical Image: 

English Headline: 

jail prisoner leave immediate sanction

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पोलिस

अभिनेता

sections

ऍप

Search Functional Tags: 

पोलिस, अभिनेता, Sections, ऍप

Twitter Publish: 

Meta Description: 

खुल्या कारागृहातील कैद्यांनी तीन वर्षे संचित रजा (फर्लो) किंवा अभिवचन रजा (पॅरोल) घेतली असल्यास त्यांना पुढील रजेसाठी जामीनदाराची गरज भासणार नाही.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

तुरुंगातील कैद्यांची रजा आता होणार तत्काळ मंजूर येरवडा - खुल्या कारागृहातील कैद्यांनी तीन वर्षे संचित रजा (फर्लो) किंवा अभिवचन रजा (पॅरोल) घेतली असल्यास त्यांना पुढील रजेसाठी जामीनदाराची गरज भासणार नाही. त्यांना वैयक्तिक जातमुचलक्‍यावर संचित रजा मंजूर करण्यात येणार आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप या निर्णयामुळे कैद्यांची रजा तत्काळ मंजूर होऊन प्रशासकीय काम वाचणार असल्याची माहिती कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी दिली.  राज्यातील मध्यवर्ती व खुल्या कारागृहातील कैद्यांना दरवर्षी २८ दिवसांची संचित रजा तर दीड ते दोन महिने अभिवचन रजा दिली जाते. ही रजा मंजूर होण्यासाठी कैदी राहत असलेल्या पोलिस ठाण्यातून त्याच्या वागणुकीची किंवा गुन्हा करणार नाही, या हमीपत्राची गरज असते. मात्र, कैद्याने रजेसाठी अर्ज केल्यानंतर स्थानिक पोलिस ठाण्यातून हे प्रमाणपत्र मिळण्यास दीड ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो. यामध्ये बराच कालावधी लागत असल्यामुळे प्रशासकीय कामकाज वाढते. हेही वाचा : उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर निर्णय सांगेन : खडसे  कैद्यांच्या संचित रजेसंदर्भात देसाई म्हणाले, ‘‘कैद्याला संचित रजा हवी असल्यास त्याने तो राहत असलेल्या पोलिस ठाण्यातून एकदाच प्रमाणपत्र आणणे अपेक्षित आहे. त्यानंतर ज्या वेळी त्याला संचित रजा पाहिजे त्या वेळी तत्काळ मंजूर होऊ शकते. मात्र, त्याने रजेवर तो राहत असलेल्या ठिकाणीच गेले पाहिजे. त्याने रजेचे ठिकाण बदलल्यास त्याला पुन्हा संबंधित पोलिस ठाण्याचे प्रमाणपत्राची आवश्‍यकता भासणार आहे.  खुल्या कारागृहातील कैद्यांनी सुरुवातीला पोलिसांचे प्रमाणपत्र घेतले असल्यास व त्यानंतर तीन वर्षांपर्यंत त्यांनी रजा नियमित घेतली असल्यास त्यांना पोलिस प्रमाणपत्राची किंवा जामीनदारांची गरज भासणार नाही. त्यांना वैयक्तिक जातमुचलक्‍यावर संचित रजा दिली जाणार आहे.’ News Item ID:  599-news_story-1575986323 Mobile Device Headline:  तुरुंगातील कैद्यांची रजा आता होणार तत्काळ मंजूर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  येरवडा - खुल्या कारागृहातील कैद्यांनी तीन वर्षे संचित रजा (फर्लो) किंवा अभिवचन रजा (पॅरोल) घेतली असल्यास त्यांना पुढील रजेसाठी जामीनदाराची गरज भासणार नाही. त्यांना वैयक्तिक जातमुचलक्‍यावर संचित रजा मंजूर करण्यात येणार आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप या निर्णयामुळे कैद्यांची रजा तत्काळ मंजूर होऊन प्रशासकीय काम वाचणार असल्याची माहिती कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी दिली.  राज्यातील मध्यवर्ती व खुल्या कारागृहातील कैद्यांना दरवर्षी २८ दिवसांची संचित रजा तर दीड ते दोन महिने अभिवचन रजा दिली जाते. ही रजा मंजूर होण्यासाठी कैदी राहत असलेल्या पोलिस ठाण्यातून त्याच्या वागणुकीची किंवा गुन्हा करणार नाही, या हमीपत्राची गरज असते. मात्र, कैद्याने रजेसाठी अर्ज केल्यानंतर स्थानिक पोलिस ठाण्यातून हे प्रमाणपत्र मिळण्यास दीड ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो. यामध्ये बराच कालावधी लागत असल्यामुळे प्रशासकीय कामकाज वाढते. हेही वाचा : उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर निर्णय सांगेन : खडसे  कैद्यांच्या संचित रजेसंदर्भात देसाई म्हणाले, ‘‘कैद्याला संचित रजा हवी असल्यास त्याने तो राहत असलेल्या पोलिस ठाण्यातून एकदाच प्रमाणपत्र आणणे अपेक्षित आहे. त्यानंतर ज्या वेळी त्याला संचित रजा पाहिजे त्या वेळी तत्काळ मंजूर होऊ शकते. मात्र, त्याने रजेवर तो राहत असलेल्या ठिकाणीच गेले पाहिजे. त्याने रजेचे ठिकाण बदलल्यास त्याला पुन्हा संबंधित पोलिस ठाण्याचे प्रमाणपत्राची आवश्‍यकता भासणार आहे.  खुल्या कारागृहातील कैद्यांनी सुरुवातीला पोलिसांचे प्रमाणपत्र घेतले असल्यास व त्यानंतर तीन वर्षांपर्यंत त्यांनी रजा नियमित घेतली असल्यास त्यांना पोलिस प्रमाणपत्राची किंवा जामीनदारांची गरज भासणार नाही. त्यांना वैयक्तिक जातमुचलक्‍यावर संचित रजा दिली जाणार आहे.’ Vertical Image:  English Headline:  jail prisoner leave immediate sanction Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पोलिस अभिनेता sections ऍप Search Functional Tags:  पोलिस, अभिनेता, Sections, ऍप Twitter Publish:  Meta Description:  खुल्या कारागृहातील कैद्यांनी तीन वर्षे संचित रजा (फर्लो) किंवा अभिवचन रजा (पॅरोल) घेतली असल्यास त्यांना पुढील रजेसाठी जामीनदाराची गरज भासणार नाही. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 10, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2P8glnc
Read More
सोसायट्यांना स्वातंत्र्य हवे; पण पात्रतेचे काय?

गृहरचना संस्थांच्या निवडणुका नियमावली नसल्याने रखडल्या आहेत. या प्रक्रियेचे सर्व अधिकार आपल्याकडे हवेत, असे या सोसायट्यांना वाटते; पण वास्तव काय आहे?

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप

राज्यात सुमारे सव्वा लाख सहकारी संस्था असून, त्यांत किमान लाखभर गृहरचना संस्थांचा समावेश आहे. पुण्यासारख्या शहरापुरते बोलायचे झाल्यास सहकारातील सर्वाधिक संस्था या गृहरचना क्षेत्रातील असतील. त्यांच्या निवडणुका हा सध्या कळीचा प्रश्‍न बनला आहे. ज्यांची सभासदसंख्या अडीचशेपेक्षा कमी आहे. त्यांनी आपल्या निवडणुका स्वतःच्या स्तरावर घ्याव्यात, असा नियम सरकारने केला. मात्र, त्याची नियमावली जाहीर न केल्यामुळे असंख्य संस्था संभ्रमावस्थेत आहेत.

शरद पवारांना दरवेळी माझ्या जातीची आठवण करून द्यावी लागते : फडणवीस

सशर्त स्वातंत्र्य
सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी जून २०१४ मध्ये राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण स्थापन केले. त्याच्या देखरेखीखाली पाच वर्षांत सर्व निवडणुका पार पडल्या. गृहरचना संस्थेतील (सोसायट्यांतील) सभासदांची संख्या कमी-अधिक कितीही असो, निवडणूक प्रक्रियेची सूत्रे त्यांच्याकडेच होती. तथापि, सोसायट्यांच्या संघटनांना ही प्रक्रिया जाचक वाटू लागली. या निवडणुकीसाठी प्राधिकरणाकडे शुल्क जमा करावे लागत असल्याने त्यावर अकारण खर्च होतो. सोसायट्यांच्या स्वातंत्र्याचा संकोच होतो आदी मुद्दे त्यांनी उपस्थित केले. अखेर सरकारने त्यांची दखल घेतली आणि हा नियम शिथिल केला. ‘ज्या सोसायटीतील सभासदसंख्या अडीचशेपर्यंत आहे, त्यांना आपल्या अखत्यारीत संचालक मंडळाची निवडणूक घेता येईल. मात्र, त्यासाठी एक नियमावली तयार करण्यात येईल. त्यानुसारच ही प्रक्रिया पार पाडली पाहिजे,’ असे बंधनही सरकारने घातले. आत्ताचा पेच या अटीतून निर्माण झाला आहे. कारण, संबंधित नियमावली अद्याप तयार झालेली नाही. त्यामुळे ज्या सोसायट्यांच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे, अशा सर्वांना तूर्त डिसेंबरअखेरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. म्हणजे, जेमतेम तीन आठवडे बाकी आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर खडसेंची प्रतिक्रिया; म्हणाले...

मूलभूत कर्तव्याकडे दुर्लक्ष
‘सहकार खात्याकडून निवडणूक अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल,’ अशी तरतूद प्रस्तावित नियमावलीत आहे. सोसायट्यांच्या काही संघटनांना ती मान्य नाही. त्यांच्या विरोधामुळे नियमावलीनिश्‍चितीस उशीर होत असल्याची चर्चा आहे. वस्तुतः या व्यवस्थेला आक्षेप घेण्याचे कारण नाही. निवडणूक प्रक्रिया सोसायट्यांच्याच अखत्यारीत असावी. त्यांच्या अधिकारांवर, स्वातंत्र्यावर अतिक्रमण नको, अशी या संघटनांची भूमिका आहे. पण, हे अपेक्षित स्वातंत्र्य, स्वायत्तता पेलण्याची क्षमता आणि पात्रता सर्वच सोसायट्यांत आहे काय? सोसायट्यांनी दर वर्षी आपले लेखापरीक्षण करून घेणे, निर्धारित वेळेत वार्षिक सर्वसाधारण सभा घेणे, या बाबी अनिवार्य आहेत. त्यांचे पालन किती सोसायट्या करतात, याचा शोध घेतल्यास वरील प्रश्‍नाचे उत्तर त्यातून मिळेल.

खडसेंच्या शिवसेना प्रवेशाबाबत मुनगंटीवार म्हणाले...

सहकार खात्याच्या मर्यादा
एका ज्येष्ठ उपनिबंधकांशी मध्यंतरी या विषयावर चर्चा झाली. ‘किती सोसायट्या या नियमांचे पालन करतात?’ असे विचारले असता, ‘जेमतेम ४० टक्के सोसायट्या नियमित लेखापरीक्षण करतात, वार्षिक सभा घेतात,’ असे त्यांनी सांगितले. सोसायट्या हजारोंच्या संख्येत आणि त्यांच्यावर देखरेख करणारे सहकार खात्याचे कर्मचारी बोटांवर मोजण्याइतपत, अशी विषम परिस्थिती आहे. त्यामुळे अत्यावश्‍यक बाबींकडेही काणाडोळा करणाऱ्या सोसायट्यांवर सहसा कारवाई होत नाही. ‘कोणी तक्रार केली, तरच आम्ही दखल घेतो,’ असे या अधिकाऱ्यांचे म्हणणे! सोसायट्यांचा कारभार सुधारण्याची किती गरज आहे, हे यावरून स्पष्ट होते.

हेही वाचा : भाजपमधून एकदा सर्व ओबीसी आमदार बाहेर पडले की... : प्रकाश शेंडगे

नियमांची ऐशीतैशी
अनेक सोसायट्यांमध्ये मनमानी कामकाज सुरू आहे. तेथील सुरस कथा ऐकल्या, तर त्यावर प्रथमतः कोणाचाही विश्‍वास बसणार नाही. उदा. ज्या व्यक्तीच्या नावे सदनिका आहे, तिलाच त्या सोसायटीचे सभासदत्व मिळते. ही अगदी मूलभूत बाब आहे. पण, सदनिका ज्या व्यक्तीच्या नावावर आहे, तिच्याऐवजी सभासद यादीत नातलगाचे नाव, असेही प्रकार घडले आहेत. हे तथाकथित ‘सभासद’ पुढे संचालक झाले, पदाधिकारी झाले, त्यांनी सोसायटीच्या वतीने आर्थिक कारभार केला... हे संभवनीय वाटते का? अविश्‍वसनीय वाटेल; पण हे काही ठिकाणी घडले आहे. याचे कारण म्हणजे या बेबंद सोसायट्यांवर कोणाचा अंकुश नाही. हे चित्र बदलायचे असेल, तर सोसायटीचा कारभार जबाबदार लोकांच्या हाती असला पाहिजे. त्यात सहकार खाते निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून महत्त्वाची भूमिका बजावू शकते.

News Item ID: 

599-news_story-1575990771

Mobile Device Headline: 

सोसायट्यांना स्वातंत्र्य हवे; पण पात्रतेचे काय?

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

गृहरचना संस्थांच्या निवडणुका नियमावली नसल्याने रखडल्या आहेत. या प्रक्रियेचे सर्व अधिकार आपल्याकडे हवेत, असे या सोसायट्यांना वाटते; पण वास्तव काय आहे?

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप

राज्यात सुमारे सव्वा लाख सहकारी संस्था असून, त्यांत किमान लाखभर गृहरचना संस्थांचा समावेश आहे. पुण्यासारख्या शहरापुरते बोलायचे झाल्यास सहकारातील सर्वाधिक संस्था या गृहरचना क्षेत्रातील असतील. त्यांच्या निवडणुका हा सध्या कळीचा प्रश्‍न बनला आहे. ज्यांची सभासदसंख्या अडीचशेपेक्षा कमी आहे. त्यांनी आपल्या निवडणुका स्वतःच्या स्तरावर घ्याव्यात, असा नियम सरकारने केला. मात्र, त्याची नियमावली जाहीर न केल्यामुळे असंख्य संस्था संभ्रमावस्थेत आहेत.

शरद पवारांना दरवेळी माझ्या जातीची आठवण करून द्यावी लागते : फडणवीस

सशर्त स्वातंत्र्य
सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी जून २०१४ मध्ये राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण स्थापन केले. त्याच्या देखरेखीखाली पाच वर्षांत सर्व निवडणुका पार पडल्या. गृहरचना संस्थेतील (सोसायट्यांतील) सभासदांची संख्या कमी-अधिक कितीही असो, निवडणूक प्रक्रियेची सूत्रे त्यांच्याकडेच होती. तथापि, सोसायट्यांच्या संघटनांना ही प्रक्रिया जाचक वाटू लागली. या निवडणुकीसाठी प्राधिकरणाकडे शुल्क जमा करावे लागत असल्याने त्यावर अकारण खर्च होतो. सोसायट्यांच्या स्वातंत्र्याचा संकोच होतो आदी मुद्दे त्यांनी उपस्थित केले. अखेर सरकारने त्यांची दखल घेतली आणि हा नियम शिथिल केला. ‘ज्या सोसायटीतील सभासदसंख्या अडीचशेपर्यंत आहे, त्यांना आपल्या अखत्यारीत संचालक मंडळाची निवडणूक घेता येईल. मात्र, त्यासाठी एक नियमावली तयार करण्यात येईल. त्यानुसारच ही प्रक्रिया पार पाडली पाहिजे,’ असे बंधनही सरकारने घातले. आत्ताचा पेच या अटीतून निर्माण झाला आहे. कारण, संबंधित नियमावली अद्याप तयार झालेली नाही. त्यामुळे ज्या सोसायट्यांच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे, अशा सर्वांना तूर्त डिसेंबरअखेरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. म्हणजे, जेमतेम तीन आठवडे बाकी आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर खडसेंची प्रतिक्रिया; म्हणाले...

मूलभूत कर्तव्याकडे दुर्लक्ष
‘सहकार खात्याकडून निवडणूक अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल,’ अशी तरतूद प्रस्तावित नियमावलीत आहे. सोसायट्यांच्या काही संघटनांना ती मान्य नाही. त्यांच्या विरोधामुळे नियमावलीनिश्‍चितीस उशीर होत असल्याची चर्चा आहे. वस्तुतः या व्यवस्थेला आक्षेप घेण्याचे कारण नाही. निवडणूक प्रक्रिया सोसायट्यांच्याच अखत्यारीत असावी. त्यांच्या अधिकारांवर, स्वातंत्र्यावर अतिक्रमण नको, अशी या संघटनांची भूमिका आहे. पण, हे अपेक्षित स्वातंत्र्य, स्वायत्तता पेलण्याची क्षमता आणि पात्रता सर्वच सोसायट्यांत आहे काय? सोसायट्यांनी दर वर्षी आपले लेखापरीक्षण करून घेणे, निर्धारित वेळेत वार्षिक सर्वसाधारण सभा घेणे, या बाबी अनिवार्य आहेत. त्यांचे पालन किती सोसायट्या करतात, याचा शोध घेतल्यास वरील प्रश्‍नाचे उत्तर त्यातून मिळेल.

खडसेंच्या शिवसेना प्रवेशाबाबत मुनगंटीवार म्हणाले...

सहकार खात्याच्या मर्यादा
एका ज्येष्ठ उपनिबंधकांशी मध्यंतरी या विषयावर चर्चा झाली. ‘किती सोसायट्या या नियमांचे पालन करतात?’ असे विचारले असता, ‘जेमतेम ४० टक्के सोसायट्या नियमित लेखापरीक्षण करतात, वार्षिक सभा घेतात,’ असे त्यांनी सांगितले. सोसायट्या हजारोंच्या संख्येत आणि त्यांच्यावर देखरेख करणारे सहकार खात्याचे कर्मचारी बोटांवर मोजण्याइतपत, अशी विषम परिस्थिती आहे. त्यामुळे अत्यावश्‍यक बाबींकडेही काणाडोळा करणाऱ्या सोसायट्यांवर सहसा कारवाई होत नाही. ‘कोणी तक्रार केली, तरच आम्ही दखल घेतो,’ असे या अधिकाऱ्यांचे म्हणणे! सोसायट्यांचा कारभार सुधारण्याची किती गरज आहे, हे यावरून स्पष्ट होते.

हेही वाचा : भाजपमधून एकदा सर्व ओबीसी आमदार बाहेर पडले की... : प्रकाश शेंडगे

नियमांची ऐशीतैशी
अनेक सोसायट्यांमध्ये मनमानी कामकाज सुरू आहे. तेथील सुरस कथा ऐकल्या, तर त्यावर प्रथमतः कोणाचाही विश्‍वास बसणार नाही. उदा. ज्या व्यक्तीच्या नावे सदनिका आहे, तिलाच त्या सोसायटीचे सभासदत्व मिळते. ही अगदी मूलभूत बाब आहे. पण, सदनिका ज्या व्यक्तीच्या नावावर आहे, तिच्याऐवजी सभासद यादीत नातलगाचे नाव, असेही प्रकार घडले आहेत. हे तथाकथित ‘सभासद’ पुढे संचालक झाले, पदाधिकारी झाले, त्यांनी सोसायटीच्या वतीने आर्थिक कारभार केला... हे संभवनीय वाटते का? अविश्‍वसनीय वाटेल; पण हे काही ठिकाणी घडले आहे. याचे कारण म्हणजे या बेबंद सोसायट्यांवर कोणाचा अंकुश नाही. हे चित्र बदलायचे असेल, तर सोसायटीचा कारभार जबाबदार लोकांच्या हाती असला पाहिजे. त्यात सहकार खाते निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून महत्त्वाची भूमिका बजावू शकते.

Vertical Image: 

English Headline: 

Societies want freedom But what about qualification

Author Type: 

External Author

रमेश डोईफोडे

topics

encroachment

निवडणूक

sharad pawar

संघटना

unions

uddhav thakare

आमदार

Search Functional Tags: 

Topics, Encroachment, निवडणूक, Sharad Pawar, संघटना, Unions, Uddhav Thakare, आमदार

Twitter Publish: 

Meta Description: 

गृहरचना संस्थांच्या निवडणुका नियमावली नसल्याने रखडल्या आहेत. या प्रक्रियेचे सर्व अधिकार आपल्याकडे हवेत, असे या सोसायट्यांना वाटते; पण वास्तव काय आहे?

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

सोसायट्यांना स्वातंत्र्य हवे; पण पात्रतेचे काय? गृहरचना संस्थांच्या निवडणुका नियमावली नसल्याने रखडल्या आहेत. या प्रक्रियेचे सर्व अधिकार आपल्याकडे हवेत, असे या सोसायट्यांना वाटते; पण वास्तव काय आहे? ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप राज्यात सुमारे सव्वा लाख सहकारी संस्था असून, त्यांत किमान लाखभर गृहरचना संस्थांचा समावेश आहे. पुण्यासारख्या शहरापुरते बोलायचे झाल्यास सहकारातील सर्वाधिक संस्था या गृहरचना क्षेत्रातील असतील. त्यांच्या निवडणुका हा सध्या कळीचा प्रश्‍न बनला आहे. ज्यांची सभासदसंख्या अडीचशेपेक्षा कमी आहे. त्यांनी आपल्या निवडणुका स्वतःच्या स्तरावर घ्याव्यात, असा नियम सरकारने केला. मात्र, त्याची नियमावली जाहीर न केल्यामुळे असंख्य संस्था संभ्रमावस्थेत आहेत. शरद पवारांना दरवेळी माझ्या जातीची आठवण करून द्यावी लागते : फडणवीस सशर्त स्वातंत्र्य सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी जून २०१४ मध्ये राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण स्थापन केले. त्याच्या देखरेखीखाली पाच वर्षांत सर्व निवडणुका पार पडल्या. गृहरचना संस्थेतील (सोसायट्यांतील) सभासदांची संख्या कमी-अधिक कितीही असो, निवडणूक प्रक्रियेची सूत्रे त्यांच्याकडेच होती. तथापि, सोसायट्यांच्या संघटनांना ही प्रक्रिया जाचक वाटू लागली. या निवडणुकीसाठी प्राधिकरणाकडे शुल्क जमा करावे लागत असल्याने त्यावर अकारण खर्च होतो. सोसायट्यांच्या स्वातंत्र्याचा संकोच होतो आदी मुद्दे त्यांनी उपस्थित केले. अखेर सरकारने त्यांची दखल घेतली आणि हा नियम शिथिल केला. ‘ज्या सोसायटीतील सभासदसंख्या अडीचशेपर्यंत आहे, त्यांना आपल्या अखत्यारीत संचालक मंडळाची निवडणूक घेता येईल. मात्र, त्यासाठी एक नियमावली तयार करण्यात येईल. त्यानुसारच ही प्रक्रिया पार पाडली पाहिजे,’ असे बंधनही सरकारने घातले. आत्ताचा पेच या अटीतून निर्माण झाला आहे. कारण, संबंधित नियमावली अद्याप तयार झालेली नाही. त्यामुळे ज्या सोसायट्यांच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे, अशा सर्वांना तूर्त डिसेंबरअखेरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. म्हणजे, जेमतेम तीन आठवडे बाकी आहेत. उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर खडसेंची प्रतिक्रिया; म्हणाले... मूलभूत कर्तव्याकडे दुर्लक्ष ‘सहकार खात्याकडून निवडणूक अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल,’ अशी तरतूद प्रस्तावित नियमावलीत आहे. सोसायट्यांच्या काही संघटनांना ती मान्य नाही. त्यांच्या विरोधामुळे नियमावलीनिश्‍चितीस उशीर होत असल्याची चर्चा आहे. वस्तुतः या व्यवस्थेला आक्षेप घेण्याचे कारण नाही. निवडणूक प्रक्रिया सोसायट्यांच्याच अखत्यारीत असावी. त्यांच्या अधिकारांवर, स्वातंत्र्यावर अतिक्रमण नको, अशी या संघटनांची भूमिका आहे. पण, हे अपेक्षित स्वातंत्र्य, स्वायत्तता पेलण्याची क्षमता आणि पात्रता सर्वच सोसायट्यांत आहे काय? सोसायट्यांनी दर वर्षी आपले लेखापरीक्षण करून घेणे, निर्धारित वेळेत वार्षिक सर्वसाधारण सभा घेणे, या बाबी अनिवार्य आहेत. त्यांचे पालन किती सोसायट्या करतात, याचा शोध घेतल्यास वरील प्रश्‍नाचे उत्तर त्यातून मिळेल. खडसेंच्या शिवसेना प्रवेशाबाबत मुनगंटीवार म्हणाले... सहकार खात्याच्या मर्यादा एका ज्येष्ठ उपनिबंधकांशी मध्यंतरी या विषयावर चर्चा झाली. ‘किती सोसायट्या या नियमांचे पालन करतात?’ असे विचारले असता, ‘जेमतेम ४० टक्के सोसायट्या नियमित लेखापरीक्षण करतात, वार्षिक सभा घेतात,’ असे त्यांनी सांगितले. सोसायट्या हजारोंच्या संख्येत आणि त्यांच्यावर देखरेख करणारे सहकार खात्याचे कर्मचारी बोटांवर मोजण्याइतपत, अशी विषम परिस्थिती आहे. त्यामुळे अत्यावश्‍यक बाबींकडेही काणाडोळा करणाऱ्या सोसायट्यांवर सहसा कारवाई होत नाही. ‘कोणी तक्रार केली, तरच आम्ही दखल घेतो,’ असे या अधिकाऱ्यांचे म्हणणे! सोसायट्यांचा कारभार सुधारण्याची किती गरज आहे, हे यावरून स्पष्ट होते. हेही वाचा : भाजपमधून एकदा सर्व ओबीसी आमदार बाहेर पडले की... : प्रकाश शेंडगे नियमांची ऐशीतैशी अनेक सोसायट्यांमध्ये मनमानी कामकाज सुरू आहे. तेथील सुरस कथा ऐकल्या, तर त्यावर प्रथमतः कोणाचाही विश्‍वास बसणार नाही. उदा. ज्या व्यक्तीच्या नावे सदनिका आहे, तिलाच त्या सोसायटीचे सभासदत्व मिळते. ही अगदी मूलभूत बाब आहे. पण, सदनिका ज्या व्यक्तीच्या नावावर आहे, तिच्याऐवजी सभासद यादीत नातलगाचे नाव, असेही प्रकार घडले आहेत. हे तथाकथित ‘सभासद’ पुढे संचालक झाले, पदाधिकारी झाले, त्यांनी सोसायटीच्या वतीने आर्थिक कारभार केला... हे संभवनीय वाटते का? अविश्‍वसनीय वाटेल; पण हे काही ठिकाणी घडले आहे. याचे कारण म्हणजे या बेबंद सोसायट्यांवर कोणाचा अंकुश नाही. हे चित्र बदलायचे असेल, तर सोसायटीचा कारभार जबाबदार लोकांच्या हाती असला पाहिजे. त्यात सहकार खाते निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून महत्त्वाची भूमिका बजावू शकते. News Item ID:  599-news_story-1575990771 Mobile Device Headline:  सोसायट्यांना स्वातंत्र्य हवे; पण पात्रतेचे काय? Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  गृहरचना संस्थांच्या निवडणुका नियमावली नसल्याने रखडल्या आहेत. या प्रक्रियेचे सर्व अधिकार आपल्याकडे हवेत, असे या सोसायट्यांना वाटते; पण वास्तव काय आहे? ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप राज्यात सुमारे सव्वा लाख सहकारी संस्था असून, त्यांत किमान लाखभर गृहरचना संस्थांचा समावेश आहे. पुण्यासारख्या शहरापुरते बोलायचे झाल्यास सहकारातील सर्वाधिक संस्था या गृहरचना क्षेत्रातील असतील. त्यांच्या निवडणुका हा सध्या कळीचा प्रश्‍न बनला आहे. ज्यांची सभासदसंख्या अडीचशेपेक्षा कमी आहे. त्यांनी आपल्या निवडणुका स्वतःच्या स्तरावर घ्याव्यात, असा नियम सरकारने केला. मात्र, त्याची नियमावली जाहीर न केल्यामुळे असंख्य संस्था संभ्रमावस्थेत आहेत. शरद पवारांना दरवेळी माझ्या जातीची आठवण करून द्यावी लागते : फडणवीस सशर्त स्वातंत्र्य सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी जून २०१४ मध्ये राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण स्थापन केले. त्याच्या देखरेखीखाली पाच वर्षांत सर्व निवडणुका पार पडल्या. गृहरचना संस्थेतील (सोसायट्यांतील) सभासदांची संख्या कमी-अधिक कितीही असो, निवडणूक प्रक्रियेची सूत्रे त्यांच्याकडेच होती. तथापि, सोसायट्यांच्या संघटनांना ही प्रक्रिया जाचक वाटू लागली. या निवडणुकीसाठी प्राधिकरणाकडे शुल्क जमा करावे लागत असल्याने त्यावर अकारण खर्च होतो. सोसायट्यांच्या स्वातंत्र्याचा संकोच होतो आदी मुद्दे त्यांनी उपस्थित केले. अखेर सरकारने त्यांची दखल घेतली आणि हा नियम शिथिल केला. ‘ज्या सोसायटीतील सभासदसंख्या अडीचशेपर्यंत आहे, त्यांना आपल्या अखत्यारीत संचालक मंडळाची निवडणूक घेता येईल. मात्र, त्यासाठी एक नियमावली तयार करण्यात येईल. त्यानुसारच ही प्रक्रिया पार पाडली पाहिजे,’ असे बंधनही सरकारने घातले. आत्ताचा पेच या अटीतून निर्माण झाला आहे. कारण, संबंधित नियमावली अद्याप तयार झालेली नाही. त्यामुळे ज्या सोसायट्यांच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे, अशा सर्वांना तूर्त डिसेंबरअखेरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. म्हणजे, जेमतेम तीन आठवडे बाकी आहेत. उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर खडसेंची प्रतिक्रिया; म्हणाले... मूलभूत कर्तव्याकडे दुर्लक्ष ‘सहकार खात्याकडून निवडणूक अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल,’ अशी तरतूद प्रस्तावित नियमावलीत आहे. सोसायट्यांच्या काही संघटनांना ती मान्य नाही. त्यांच्या विरोधामुळे नियमावलीनिश्‍चितीस उशीर होत असल्याची चर्चा आहे. वस्तुतः या व्यवस्थेला आक्षेप घेण्याचे कारण नाही. निवडणूक प्रक्रिया सोसायट्यांच्याच अखत्यारीत असावी. त्यांच्या अधिकारांवर, स्वातंत्र्यावर अतिक्रमण नको, अशी या संघटनांची भूमिका आहे. पण, हे अपेक्षित स्वातंत्र्य, स्वायत्तता पेलण्याची क्षमता आणि पात्रता सर्वच सोसायट्यांत आहे काय? सोसायट्यांनी दर वर्षी आपले लेखापरीक्षण करून घेणे, निर्धारित वेळेत वार्षिक सर्वसाधारण सभा घेणे, या बाबी अनिवार्य आहेत. त्यांचे पालन किती सोसायट्या करतात, याचा शोध घेतल्यास वरील प्रश्‍नाचे उत्तर त्यातून मिळेल. खडसेंच्या शिवसेना प्रवेशाबाबत मुनगंटीवार म्हणाले... सहकार खात्याच्या मर्यादा एका ज्येष्ठ उपनिबंधकांशी मध्यंतरी या विषयावर चर्चा झाली. ‘किती सोसायट्या या नियमांचे पालन करतात?’ असे विचारले असता, ‘जेमतेम ४० टक्के सोसायट्या नियमित लेखापरीक्षण करतात, वार्षिक सभा घेतात,’ असे त्यांनी सांगितले. सोसायट्या हजारोंच्या संख्येत आणि त्यांच्यावर देखरेख करणारे सहकार खात्याचे कर्मचारी बोटांवर मोजण्याइतपत, अशी विषम परिस्थिती आहे. त्यामुळे अत्यावश्‍यक बाबींकडेही काणाडोळा करणाऱ्या सोसायट्यांवर सहसा कारवाई होत नाही. ‘कोणी तक्रार केली, तरच आम्ही दखल घेतो,’ असे या अधिकाऱ्यांचे म्हणणे! सोसायट्यांचा कारभार सुधारण्याची किती गरज आहे, हे यावरून स्पष्ट होते. हेही वाचा : भाजपमधून एकदा सर्व ओबीसी आमदार बाहेर पडले की... : प्रकाश शेंडगे नियमांची ऐशीतैशी अनेक सोसायट्यांमध्ये मनमानी कामकाज सुरू आहे. तेथील सुरस कथा ऐकल्या, तर त्यावर प्रथमतः कोणाचाही विश्‍वास बसणार नाही. उदा. ज्या व्यक्तीच्या नावे सदनिका आहे, तिलाच त्या सोसायटीचे सभासदत्व मिळते. ही अगदी मूलभूत बाब आहे. पण, सदनिका ज्या व्यक्तीच्या नावावर आहे, तिच्याऐवजी सभासद यादीत नातलगाचे नाव, असेही प्रकार घडले आहेत. हे तथाकथित ‘सभासद’ पुढे संचालक झाले, पदाधिकारी झाले, त्यांनी सोसायटीच्या वतीने आर्थिक कारभार केला... हे संभवनीय वाटते का? अविश्‍वसनीय वाटेल; पण हे काही ठिकाणी घडले आहे. याचे कारण म्हणजे या बेबंद सोसायट्यांवर कोणाचा अंकुश नाही. हे चित्र बदलायचे असेल, तर सोसायटीचा कारभार जबाबदार लोकांच्या हाती असला पाहिजे. त्यात सहकार खाते निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून महत्त्वाची भूमिका बजावू शकते. Vertical Image:  English Headline:  Societies want freedom But what about qualification Author Type:  External Author रमेश डोईफोडे topics encroachment निवडणूक sharad pawar संघटना unions uddhav thakare आमदार Search Functional Tags:  Topics, Encroachment, निवडणूक, Sharad Pawar, संघटना, Unions, Uddhav Thakare, आमदार Twitter Publish:  Meta Description:  गृहरचना संस्थांच्या निवडणुका नियमावली नसल्याने रखडल्या आहेत. या प्रक्रियेचे सर्व अधिकार आपल्याकडे हवेत, असे या सोसायट्यांना वाटते; पण वास्तव काय आहे? Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 10, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38rudAm
Read More