Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, December 10, 2019

Citizenship Amendment Bill: नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरील चर्चेत उल्लेख झाला तो नेहरू-लियाकत करार काय आहे?
INDvsWI : वानखेडेवर आज 'फायनल'; भारतीय संघावर अधिक दडपण 

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 1-2 पराभव, बांगलादेशविरुद्ध 2-1 निसटता विजय आणि आता वेस्ट इंडीजविरुद्ध 1-1 बरोबरी. ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेच्या मार्गावरचा भारताचा मायदेशात हा अडखळता प्रवास. सूमार गोलंदाजी आणि त्यातूनही ढिसाळ क्षेत्ररत्रण यामुळे संकट ओढावून घेतलेले असताना उद्या वानखेडेवर निर्णायक सामन्यात वेस्ट इंडीजपेक्षा भारतीय संघच दडपणाखाली असेल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप

वास्तविक पहाता हैदराबाद येथे झालेल्या पहिल्या सामन्यात विराट कोहलीने अफलातून खेळी केली नसती तर सामन्याचा निकाल बदवलला असता आणि 0-2 अशा पिछाडीनंतर कदाचीत उद्या व्हाईटवॉश टाळण्यासाठी लढण्याची वेळ आली असती, पण फलंदाजीही करायची आणि थक्क करणारा झेलही पकडायचे इतरांनी मात्र चुकांपासून बोध घ्यायचा नाही असे म्हणायची वेळ विराट कोहलीवर आली आहे. 

INDvsWI : शिखर धवन एकदिवसीय मालिकेतूनही बाहेर 

कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवणाऱ्या भारतीय संघाला ट्‌वेन्टी-20 मध्ये मात्र दरारा निर्माण करता आलेला नाही. ेट्‌न्टी-20 क्रमवारीतही भारत पाचव्या तर वेस्ट इंडीज 10 व्या स्थानावर आहे. क्रमवारीतील ही तफावत कामगिरीत मात्र वेगळे चित्र स्पष्ट करत आहे. बुमरा, पंड्या यांची अनुपस्थिती आणि अधून मधून काही खेळाडूंना देण्यात आलेली विश्रांती त्यामुळे आम्ही ताकदवर संघ खेळवलेला नाही त्यामुळे आम्ही पाचव्या स्थानापर्यंत घसरलो असावे असे विराट कोहली म्हणाला होता. गेल्याच महिन्यात लखनौमध्ये झालेल्या ट्‌वेन्टी-20 मालिकेत अफगाणिस्तानने विंडीजविरुद्धची मालिका 2-1 अशी जिंकली होती. 

INDvsWI : प्रेक्षक 'धोनी धोनी' ओरडताच कोहली भडकला

भारतीय संघात बदल नक्की 
पहिल्या दोन सामन्यांसह मालिका जिंकून तिसऱ्या सामन्यासाठी राखीव खेळाडूंना संधी देण्याचा भारतीयांचा विचार कधीच मागे पडला आहे आता अस्तित्व टिकवण्यासाठी उद्याच्या सामन्यात बदल करावे लागणार आहेत. पूर्णतः अपयशी ठरत असलेल्या दीपक चहरऐवजी महम्मद शमी आणि वॉशिंग्टन सुंदरऐवदी कुलदीप यादव हे दोन बदल संभवत आहेत. कदाचीत श्रेयस अय्यरऐवजी मनिष पांडे किंवा संजू सॅमनलाही संधी मिळू शकते. 

क्षेत्ररक्षणाचा कसून सराव 
भारतीय संघाला सध्या चपळ क्षेत्ररक्षकाची गरज आहे आणि मनिष पांडे त्यात तरबेज आहे. वॉशिंग्टन सुंदर गोलंदाजीत तर अपयशी ठरलेलाच आहे पण पहिल्या सामन्यात दोन आणि दुसऱ्या सामन्यात त्याने एक झेल सोडला होता. रवींद्र जडेजाकडूनही मैदानी क्षेत्ररणात चुका झाल्या होत्या त्यामुळे आज भारतीयांनी क्षेत्ररक्षणाचा कसून सराव केला. 

वानखेडे कोणाचे होम ग्राऊंड? 
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचे प्रमुख खेळाडू रोहित शर्मा आणि किएरॉन पोलार्ड या दोघांसाठी वानखेडे स्टेडियम होम ग्राऊंड असेल, पण त्यावर करंडक कोण उंचावणार हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे. आयपीएलच्या अनुभवाचा फायदा पोलार्डला होईल, असा विश्‍वास वेस्ट इंडीजचे प्रशिक्षक फिल सिमंस यांनी व्यक्त केला आहे. 

षटकारांची स्पर्धा 
सध्याच्या वेस्ट इंडीज संघात ख्रिस गेल किंवा आंद्र रसेल असे स्पोटक फलंदाज नसले तरी त्यांच्या प्रत्येक फलंदाज षटकार मारण्याची खासियत बागळून आहे. भारताविरुद्ध भारतात सर्वाधिक षटकार वेस्ट इंडीजनेच मारलेले आहेत आणि ते विक्रम त्यांनी पहिल्या (15) आणि दुसऱ्या (12) सामन्यात केलेले आहेत. त्यानंतर वानखेडेवर त्यांनी 2016 च्या टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेत 11 षटकारांची माळ ओवली होती. टी-20 च्या संपूर्ण इतिहासात सर्वाधक षटकार स्वीकारणाऱ्या देशात भारत पहिला आहे. त्यामुळे उद्या षटकारांचा अधिक पाऊस कोण पाडणार याकडेही सर्वांचे लक्ष असेल आणि मालिकेचेही भवितव्य अवलंबून असेल.

News Item ID: 

599-news_story-1575989677

Mobile Device Headline: 

INDvsWI : वानखेडेवर आज 'फायनल'; भारतीय संघावर अधिक दडपण 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Krida

Mobile Body: 

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 1-2 पराभव, बांगलादेशविरुद्ध 2-1 निसटता विजय आणि आता वेस्ट इंडीजविरुद्ध 1-1 बरोबरी. ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेच्या मार्गावरचा भारताचा मायदेशात हा अडखळता प्रवास. सूमार गोलंदाजी आणि त्यातूनही ढिसाळ क्षेत्ररत्रण यामुळे संकट ओढावून घेतलेले असताना उद्या वानखेडेवर निर्णायक सामन्यात वेस्ट इंडीजपेक्षा भारतीय संघच दडपणाखाली असेल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप

वास्तविक पहाता हैदराबाद येथे झालेल्या पहिल्या सामन्यात विराट कोहलीने अफलातून खेळी केली नसती तर सामन्याचा निकाल बदवलला असता आणि 0-2 अशा पिछाडीनंतर कदाचीत उद्या व्हाईटवॉश टाळण्यासाठी लढण्याची वेळ आली असती, पण फलंदाजीही करायची आणि थक्क करणारा झेलही पकडायचे इतरांनी मात्र चुकांपासून बोध घ्यायचा नाही असे म्हणायची वेळ विराट कोहलीवर आली आहे. 

INDvsWI : शिखर धवन एकदिवसीय मालिकेतूनही बाहेर 

कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवणाऱ्या भारतीय संघाला ट्‌वेन्टी-20 मध्ये मात्र दरारा निर्माण करता आलेला नाही. ेट्‌न्टी-20 क्रमवारीतही भारत पाचव्या तर वेस्ट इंडीज 10 व्या स्थानावर आहे. क्रमवारीतील ही तफावत कामगिरीत मात्र वेगळे चित्र स्पष्ट करत आहे. बुमरा, पंड्या यांची अनुपस्थिती आणि अधून मधून काही खेळाडूंना देण्यात आलेली विश्रांती त्यामुळे आम्ही ताकदवर संघ खेळवलेला नाही त्यामुळे आम्ही पाचव्या स्थानापर्यंत घसरलो असावे असे विराट कोहली म्हणाला होता. गेल्याच महिन्यात लखनौमध्ये झालेल्या ट्‌वेन्टी-20 मालिकेत अफगाणिस्तानने विंडीजविरुद्धची मालिका 2-1 अशी जिंकली होती. 

INDvsWI : प्रेक्षक 'धोनी धोनी' ओरडताच कोहली भडकला

भारतीय संघात बदल नक्की 
पहिल्या दोन सामन्यांसह मालिका जिंकून तिसऱ्या सामन्यासाठी राखीव खेळाडूंना संधी देण्याचा भारतीयांचा विचार कधीच मागे पडला आहे आता अस्तित्व टिकवण्यासाठी उद्याच्या सामन्यात बदल करावे लागणार आहेत. पूर्णतः अपयशी ठरत असलेल्या दीपक चहरऐवजी महम्मद शमी आणि वॉशिंग्टन सुंदरऐवदी कुलदीप यादव हे दोन बदल संभवत आहेत. कदाचीत श्रेयस अय्यरऐवजी मनिष पांडे किंवा संजू सॅमनलाही संधी मिळू शकते. 

क्षेत्ररक्षणाचा कसून सराव 
भारतीय संघाला सध्या चपळ क्षेत्ररक्षकाची गरज आहे आणि मनिष पांडे त्यात तरबेज आहे. वॉशिंग्टन सुंदर गोलंदाजीत तर अपयशी ठरलेलाच आहे पण पहिल्या सामन्यात दोन आणि दुसऱ्या सामन्यात त्याने एक झेल सोडला होता. रवींद्र जडेजाकडूनही मैदानी क्षेत्ररणात चुका झाल्या होत्या त्यामुळे आज भारतीयांनी क्षेत्ररक्षणाचा कसून सराव केला. 

वानखेडे कोणाचे होम ग्राऊंड? 
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचे प्रमुख खेळाडू रोहित शर्मा आणि किएरॉन पोलार्ड या दोघांसाठी वानखेडे स्टेडियम होम ग्राऊंड असेल, पण त्यावर करंडक कोण उंचावणार हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे. आयपीएलच्या अनुभवाचा फायदा पोलार्डला होईल, असा विश्‍वास वेस्ट इंडीजचे प्रशिक्षक फिल सिमंस यांनी व्यक्त केला आहे. 

षटकारांची स्पर्धा 
सध्याच्या वेस्ट इंडीज संघात ख्रिस गेल किंवा आंद्र रसेल असे स्पोटक फलंदाज नसले तरी त्यांच्या प्रत्येक फलंदाज षटकार मारण्याची खासियत बागळून आहे. भारताविरुद्ध भारतात सर्वाधिक षटकार वेस्ट इंडीजनेच मारलेले आहेत आणि ते विक्रम त्यांनी पहिल्या (15) आणि दुसऱ्या (12) सामन्यात केलेले आहेत. त्यानंतर वानखेडेवर त्यांनी 2016 च्या टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेत 11 षटकारांची माळ ओवली होती. टी-20 च्या संपूर्ण इतिहासात सर्वाधक षटकार स्वीकारणाऱ्या देशात भारत पहिला आहे. त्यामुळे उद्या षटकारांचा अधिक पाऊस कोण पाडणार याकडेही सर्वांचे लक्ष असेल आणि मालिकेचेही भवितव्य अवलंबून असेल.

Vertical Image: 

English Headline: 

Match Preview of 3rd T20 between India and West Indies

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

भारत

वेस्ट इंडीज

कसोटी

victory

विश्‍वकरंडक

world

trophy

bowling

हैदराबाद

test

odi

virat kohli

लखनौ

वॉशिंग्टन

कुलदीप यादव

manish pandey

mumbai

mumbai indians

rohit sharma

किएरॉन पोलार्ड

वानखेडे स्टेडियम

ख्रिस गेल

six

Search Functional Tags: 

भारत, वेस्ट इंडीज, कसोटी, victory, विश्‍वकरंडक, World, Trophy, bowling, हैदराबाद, Test, ODI, Virat Kohli, लखनौ, वॉशिंग्टन, कुलदीप यादव, Manish Pandey, Mumbai, Mumbai Indians, Rohit Sharma, किएरॉन पोलार्ड, वानखेडे स्टेडियम, ख्रिस गेल, six

Twitter Publish: 

Meta Description: 

कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवणाऱ्या भारतीय संघाला ट्‌वेन्टी-20 मध्ये मात्र दरारा निर्माण करता आलेला नाही.

Send as Notification: 

Topic Tags: 

क्रिकेट

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

INDvsWI : वानखेडेवर आज 'फायनल'; भारतीय संघावर अधिक दडपण  दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 1-2 पराभव, बांगलादेशविरुद्ध 2-1 निसटता विजय आणि आता वेस्ट इंडीजविरुद्ध 1-1 बरोबरी. ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेच्या मार्गावरचा भारताचा मायदेशात हा अडखळता प्रवास. सूमार गोलंदाजी आणि त्यातूनही ढिसाळ क्षेत्ररत्रण यामुळे संकट ओढावून घेतलेले असताना उद्या वानखेडेवर निर्णायक सामन्यात वेस्ट इंडीजपेक्षा भारतीय संघच दडपणाखाली असेल. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप वास्तविक पहाता हैदराबाद येथे झालेल्या पहिल्या सामन्यात विराट कोहलीने अफलातून खेळी केली नसती तर सामन्याचा निकाल बदवलला असता आणि 0-2 अशा पिछाडीनंतर कदाचीत उद्या व्हाईटवॉश टाळण्यासाठी लढण्याची वेळ आली असती, पण फलंदाजीही करायची आणि थक्क करणारा झेलही पकडायचे इतरांनी मात्र चुकांपासून बोध घ्यायचा नाही असे म्हणायची वेळ विराट कोहलीवर आली आहे.  INDvsWI : शिखर धवन एकदिवसीय मालिकेतूनही बाहेर  कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवणाऱ्या भारतीय संघाला ट्‌वेन्टी-20 मध्ये मात्र दरारा निर्माण करता आलेला नाही. ेट्‌न्टी-20 क्रमवारीतही भारत पाचव्या तर वेस्ट इंडीज 10 व्या स्थानावर आहे. क्रमवारीतील ही तफावत कामगिरीत मात्र वेगळे चित्र स्पष्ट करत आहे. बुमरा, पंड्या यांची अनुपस्थिती आणि अधून मधून काही खेळाडूंना देण्यात आलेली विश्रांती त्यामुळे आम्ही ताकदवर संघ खेळवलेला नाही त्यामुळे आम्ही पाचव्या स्थानापर्यंत घसरलो असावे असे विराट कोहली म्हणाला होता. गेल्याच महिन्यात लखनौमध्ये झालेल्या ट्‌वेन्टी-20 मालिकेत अफगाणिस्तानने विंडीजविरुद्धची मालिका 2-1 अशी जिंकली होती.  INDvsWI : प्रेक्षक 'धोनी धोनी' ओरडताच कोहली भडकला भारतीय संघात बदल नक्की  पहिल्या दोन सामन्यांसह मालिका जिंकून तिसऱ्या सामन्यासाठी राखीव खेळाडूंना संधी देण्याचा भारतीयांचा विचार कधीच मागे पडला आहे आता अस्तित्व टिकवण्यासाठी उद्याच्या सामन्यात बदल करावे लागणार आहेत. पूर्णतः अपयशी ठरत असलेल्या दीपक चहरऐवजी महम्मद शमी आणि वॉशिंग्टन सुंदरऐवदी कुलदीप यादव हे दोन बदल संभवत आहेत. कदाचीत श्रेयस अय्यरऐवजी मनिष पांडे किंवा संजू सॅमनलाही संधी मिळू शकते.  क्षेत्ररक्षणाचा कसून सराव  भारतीय संघाला सध्या चपळ क्षेत्ररक्षकाची गरज आहे आणि मनिष पांडे त्यात तरबेज आहे. वॉशिंग्टन सुंदर गोलंदाजीत तर अपयशी ठरलेलाच आहे पण पहिल्या सामन्यात दोन आणि दुसऱ्या सामन्यात त्याने एक झेल सोडला होता. रवींद्र जडेजाकडूनही मैदानी क्षेत्ररणात चुका झाल्या होत्या त्यामुळे आज भारतीयांनी क्षेत्ररक्षणाचा कसून सराव केला.  वानखेडे कोणाचे होम ग्राऊंड?  आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचे प्रमुख खेळाडू रोहित शर्मा आणि किएरॉन पोलार्ड या दोघांसाठी वानखेडे स्टेडियम होम ग्राऊंड असेल, पण त्यावर करंडक कोण उंचावणार हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे. आयपीएलच्या अनुभवाचा फायदा पोलार्डला होईल, असा विश्‍वास वेस्ट इंडीजचे प्रशिक्षक फिल सिमंस यांनी व्यक्त केला आहे.  षटकारांची स्पर्धा  सध्याच्या वेस्ट इंडीज संघात ख्रिस गेल किंवा आंद्र रसेल असे स्पोटक फलंदाज नसले तरी त्यांच्या प्रत्येक फलंदाज षटकार मारण्याची खासियत बागळून आहे. भारताविरुद्ध भारतात सर्वाधिक षटकार वेस्ट इंडीजनेच मारलेले आहेत आणि ते विक्रम त्यांनी पहिल्या (15) आणि दुसऱ्या (12) सामन्यात केलेले आहेत. त्यानंतर वानखेडेवर त्यांनी 2016 च्या टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेत 11 षटकारांची माळ ओवली होती. टी-20 च्या संपूर्ण इतिहासात सर्वाधक षटकार स्वीकारणाऱ्या देशात भारत पहिला आहे. त्यामुळे उद्या षटकारांचा अधिक पाऊस कोण पाडणार याकडेही सर्वांचे लक्ष असेल आणि मालिकेचेही भवितव्य अवलंबून असेल. News Item ID:  599-news_story-1575989677 Mobile Device Headline:  INDvsWI : वानखेडेवर आज 'फायनल'; भारतीय संघावर अधिक दडपण  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Krida Mobile Body:  दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 1-2 पराभव, बांगलादेशविरुद्ध 2-1 निसटता विजय आणि आता वेस्ट इंडीजविरुद्ध 1-1 बरोबरी. ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेच्या मार्गावरचा भारताचा मायदेशात हा अडखळता प्रवास. सूमार गोलंदाजी आणि त्यातूनही ढिसाळ क्षेत्ररत्रण यामुळे संकट ओढावून घेतलेले असताना उद्या वानखेडेवर निर्णायक सामन्यात वेस्ट इंडीजपेक्षा भारतीय संघच दडपणाखाली असेल. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप वास्तविक पहाता हैदराबाद येथे झालेल्या पहिल्या सामन्यात विराट कोहलीने अफलातून खेळी केली नसती तर सामन्याचा निकाल बदवलला असता आणि 0-2 अशा पिछाडीनंतर कदाचीत उद्या व्हाईटवॉश टाळण्यासाठी लढण्याची वेळ आली असती, पण फलंदाजीही करायची आणि थक्क करणारा झेलही पकडायचे इतरांनी मात्र चुकांपासून बोध घ्यायचा नाही असे म्हणायची वेळ विराट कोहलीवर आली आहे.  INDvsWI : शिखर धवन एकदिवसीय मालिकेतूनही बाहेर  कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवणाऱ्या भारतीय संघाला ट्‌वेन्टी-20 मध्ये मात्र दरारा निर्माण करता आलेला नाही. ेट्‌न्टी-20 क्रमवारीतही भारत पाचव्या तर वेस्ट इंडीज 10 व्या स्थानावर आहे. क्रमवारीतील ही तफावत कामगिरीत मात्र वेगळे चित्र स्पष्ट करत आहे. बुमरा, पंड्या यांची अनुपस्थिती आणि अधून मधून काही खेळाडूंना देण्यात आलेली विश्रांती त्यामुळे आम्ही ताकदवर संघ खेळवलेला नाही त्यामुळे आम्ही पाचव्या स्थानापर्यंत घसरलो असावे असे विराट कोहली म्हणाला होता. गेल्याच महिन्यात लखनौमध्ये झालेल्या ट्‌वेन्टी-20 मालिकेत अफगाणिस्तानने विंडीजविरुद्धची मालिका 2-1 अशी जिंकली होती.  INDvsWI : प्रेक्षक 'धोनी धोनी' ओरडताच कोहली भडकला भारतीय संघात बदल नक्की  पहिल्या दोन सामन्यांसह मालिका जिंकून तिसऱ्या सामन्यासाठी राखीव खेळाडूंना संधी देण्याचा भारतीयांचा विचार कधीच मागे पडला आहे आता अस्तित्व टिकवण्यासाठी उद्याच्या सामन्यात बदल करावे लागणार आहेत. पूर्णतः अपयशी ठरत असलेल्या दीपक चहरऐवजी महम्मद शमी आणि वॉशिंग्टन सुंदरऐवदी कुलदीप यादव हे दोन बदल संभवत आहेत. कदाचीत श्रेयस अय्यरऐवजी मनिष पांडे किंवा संजू सॅमनलाही संधी मिळू शकते.  क्षेत्ररक्षणाचा कसून सराव  भारतीय संघाला सध्या चपळ क्षेत्ररक्षकाची गरज आहे आणि मनिष पांडे त्यात तरबेज आहे. वॉशिंग्टन सुंदर गोलंदाजीत तर अपयशी ठरलेलाच आहे पण पहिल्या सामन्यात दोन आणि दुसऱ्या सामन्यात त्याने एक झेल सोडला होता. रवींद्र जडेजाकडूनही मैदानी क्षेत्ररणात चुका झाल्या होत्या त्यामुळे आज भारतीयांनी क्षेत्ररक्षणाचा कसून सराव केला.  वानखेडे कोणाचे होम ग्राऊंड?  आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचे प्रमुख खेळाडू रोहित शर्मा आणि किएरॉन पोलार्ड या दोघांसाठी वानखेडे स्टेडियम होम ग्राऊंड असेल, पण त्यावर करंडक कोण उंचावणार हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे. आयपीएलच्या अनुभवाचा फायदा पोलार्डला होईल, असा विश्‍वास वेस्ट इंडीजचे प्रशिक्षक फिल सिमंस यांनी व्यक्त केला आहे.  षटकारांची स्पर्धा  सध्याच्या वेस्ट इंडीज संघात ख्रिस गेल किंवा आंद्र रसेल असे स्पोटक फलंदाज नसले तरी त्यांच्या प्रत्येक फलंदाज षटकार मारण्याची खासियत बागळून आहे. भारताविरुद्ध भारतात सर्वाधिक षटकार वेस्ट इंडीजनेच मारलेले आहेत आणि ते विक्रम त्यांनी पहिल्या (15) आणि दुसऱ्या (12) सामन्यात केलेले आहेत. त्यानंतर वानखेडेवर त्यांनी 2016 च्या टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेत 11 षटकारांची माळ ओवली होती. टी-20 च्या संपूर्ण इतिहासात सर्वाधक षटकार स्वीकारणाऱ्या देशात भारत पहिला आहे. त्यामुळे उद्या षटकारांचा अधिक पाऊस कोण पाडणार याकडेही सर्वांचे लक्ष असेल आणि मालिकेचेही भवितव्य अवलंबून असेल. Vertical Image:  English Headline:  Match Preview of 3rd T20 between India and West Indies Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा भारत वेस्ट इंडीज कसोटी victory विश्‍वकरंडक world trophy bowling हैदराबाद test odi virat kohli लखनौ वॉशिंग्टन कुलदीप यादव manish pandey mumbai mumbai indians rohit sharma किएरॉन पोलार्ड वानखेडे स्टेडियम ख्रिस गेल six Search Functional Tags:  भारत, वेस्ट इंडीज, कसोटी, victory, विश्‍वकरंडक, World, Trophy, bowling, हैदराबाद, Test, ODI, Virat Kohli, लखनौ, वॉशिंग्टन, कुलदीप यादव, Manish Pandey, Mumbai, Mumbai Indians, Rohit Sharma, किएरॉन पोलार्ड, वानखेडे स्टेडियम, ख्रिस गेल, six Twitter Publish:  Meta Description:  कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवणाऱ्या भारतीय संघाला ट्‌वेन्टी-20 मध्ये मात्र दरारा निर्माण करता आलेला नाही. Send as Notification:  Topic Tags:  क्रिकेट News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 10, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/35ai2Gf
Read More
तुरुंगातील कैद्यांची रजा आता होणार तत्काळ मंजूर

येरवडा - खुल्या कारागृहातील कैद्यांनी तीन वर्षे संचित रजा (फर्लो) किंवा अभिवचन रजा (पॅरोल) घेतली असल्यास त्यांना पुढील रजेसाठी जामीनदाराची गरज भासणार नाही. त्यांना वैयक्तिक जातमुचलक्‍यावर संचित रजा मंजूर करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप

या निर्णयामुळे कैद्यांची रजा तत्काळ मंजूर होऊन प्रशासकीय काम वाचणार असल्याची माहिती कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी दिली. 

राज्यातील मध्यवर्ती व खुल्या कारागृहातील कैद्यांना दरवर्षी २८ दिवसांची संचित रजा तर दीड ते दोन महिने अभिवचन रजा दिली जाते. ही रजा मंजूर होण्यासाठी कैदी राहत असलेल्या पोलिस ठाण्यातून त्याच्या वागणुकीची किंवा गुन्हा करणार नाही, या हमीपत्राची गरज असते. मात्र, कैद्याने रजेसाठी अर्ज केल्यानंतर स्थानिक पोलिस ठाण्यातून हे प्रमाणपत्र मिळण्यास दीड ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो. यामध्ये बराच कालावधी लागत असल्यामुळे प्रशासकीय कामकाज वाढते.

हेही वाचा : उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर निर्णय सांगेन : खडसे 

कैद्यांच्या संचित रजेसंदर्भात देसाई म्हणाले, ‘‘कैद्याला संचित रजा हवी असल्यास त्याने तो राहत असलेल्या पोलिस ठाण्यातून एकदाच प्रमाणपत्र आणणे अपेक्षित आहे. त्यानंतर ज्या वेळी त्याला संचित रजा पाहिजे त्या वेळी तत्काळ मंजूर होऊ शकते. मात्र, त्याने रजेवर तो राहत असलेल्या ठिकाणीच गेले पाहिजे. त्याने रजेचे ठिकाण बदलल्यास त्याला पुन्हा संबंधित पोलिस ठाण्याचे प्रमाणपत्राची आवश्‍यकता भासणार आहे. 

खुल्या कारागृहातील कैद्यांनी सुरुवातीला पोलिसांचे प्रमाणपत्र घेतले असल्यास व त्यानंतर तीन वर्षांपर्यंत त्यांनी रजा नियमित घेतली असल्यास त्यांना पोलिस प्रमाणपत्राची किंवा जामीनदारांची गरज भासणार नाही. त्यांना वैयक्तिक जातमुचलक्‍यावर संचित रजा दिली जाणार आहे.’

News Item ID: 

599-news_story-1575986323

Mobile Device Headline: 

तुरुंगातील कैद्यांची रजा आता होणार तत्काळ मंजूर

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

येरवडा - खुल्या कारागृहातील कैद्यांनी तीन वर्षे संचित रजा (फर्लो) किंवा अभिवचन रजा (पॅरोल) घेतली असल्यास त्यांना पुढील रजेसाठी जामीनदाराची गरज भासणार नाही. त्यांना वैयक्तिक जातमुचलक्‍यावर संचित रजा मंजूर करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप

या निर्णयामुळे कैद्यांची रजा तत्काळ मंजूर होऊन प्रशासकीय काम वाचणार असल्याची माहिती कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी दिली. 

राज्यातील मध्यवर्ती व खुल्या कारागृहातील कैद्यांना दरवर्षी २८ दिवसांची संचित रजा तर दीड ते दोन महिने अभिवचन रजा दिली जाते. ही रजा मंजूर होण्यासाठी कैदी राहत असलेल्या पोलिस ठाण्यातून त्याच्या वागणुकीची किंवा गुन्हा करणार नाही, या हमीपत्राची गरज असते. मात्र, कैद्याने रजेसाठी अर्ज केल्यानंतर स्थानिक पोलिस ठाण्यातून हे प्रमाणपत्र मिळण्यास दीड ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो. यामध्ये बराच कालावधी लागत असल्यामुळे प्रशासकीय कामकाज वाढते.

हेही वाचा : उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर निर्णय सांगेन : खडसे 

कैद्यांच्या संचित रजेसंदर्भात देसाई म्हणाले, ‘‘कैद्याला संचित रजा हवी असल्यास त्याने तो राहत असलेल्या पोलिस ठाण्यातून एकदाच प्रमाणपत्र आणणे अपेक्षित आहे. त्यानंतर ज्या वेळी त्याला संचित रजा पाहिजे त्या वेळी तत्काळ मंजूर होऊ शकते. मात्र, त्याने रजेवर तो राहत असलेल्या ठिकाणीच गेले पाहिजे. त्याने रजेचे ठिकाण बदलल्यास त्याला पुन्हा संबंधित पोलिस ठाण्याचे प्रमाणपत्राची आवश्‍यकता भासणार आहे. 

खुल्या कारागृहातील कैद्यांनी सुरुवातीला पोलिसांचे प्रमाणपत्र घेतले असल्यास व त्यानंतर तीन वर्षांपर्यंत त्यांनी रजा नियमित घेतली असल्यास त्यांना पोलिस प्रमाणपत्राची किंवा जामीनदारांची गरज भासणार नाही. त्यांना वैयक्तिक जातमुचलक्‍यावर संचित रजा दिली जाणार आहे.’

Vertical Image: 

English Headline: 

jail prisoner leave immediate sanction

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पोलिस

अभिनेता

sections

ऍप

Search Functional Tags: 

पोलिस, अभिनेता, Sections, ऍप

Twitter Publish: 

Meta Description: 

खुल्या कारागृहातील कैद्यांनी तीन वर्षे संचित रजा (फर्लो) किंवा अभिवचन रजा (पॅरोल) घेतली असल्यास त्यांना पुढील रजेसाठी जामीनदाराची गरज भासणार नाही.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

तुरुंगातील कैद्यांची रजा आता होणार तत्काळ मंजूर येरवडा - खुल्या कारागृहातील कैद्यांनी तीन वर्षे संचित रजा (फर्लो) किंवा अभिवचन रजा (पॅरोल) घेतली असल्यास त्यांना पुढील रजेसाठी जामीनदाराची गरज भासणार नाही. त्यांना वैयक्तिक जातमुचलक्‍यावर संचित रजा मंजूर करण्यात येणार आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप या निर्णयामुळे कैद्यांची रजा तत्काळ मंजूर होऊन प्रशासकीय काम वाचणार असल्याची माहिती कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी दिली.  राज्यातील मध्यवर्ती व खुल्या कारागृहातील कैद्यांना दरवर्षी २८ दिवसांची संचित रजा तर दीड ते दोन महिने अभिवचन रजा दिली जाते. ही रजा मंजूर होण्यासाठी कैदी राहत असलेल्या पोलिस ठाण्यातून त्याच्या वागणुकीची किंवा गुन्हा करणार नाही, या हमीपत्राची गरज असते. मात्र, कैद्याने रजेसाठी अर्ज केल्यानंतर स्थानिक पोलिस ठाण्यातून हे प्रमाणपत्र मिळण्यास दीड ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो. यामध्ये बराच कालावधी लागत असल्यामुळे प्रशासकीय कामकाज वाढते. हेही वाचा : उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर निर्णय सांगेन : खडसे  कैद्यांच्या संचित रजेसंदर्भात देसाई म्हणाले, ‘‘कैद्याला संचित रजा हवी असल्यास त्याने तो राहत असलेल्या पोलिस ठाण्यातून एकदाच प्रमाणपत्र आणणे अपेक्षित आहे. त्यानंतर ज्या वेळी त्याला संचित रजा पाहिजे त्या वेळी तत्काळ मंजूर होऊ शकते. मात्र, त्याने रजेवर तो राहत असलेल्या ठिकाणीच गेले पाहिजे. त्याने रजेचे ठिकाण बदलल्यास त्याला पुन्हा संबंधित पोलिस ठाण्याचे प्रमाणपत्राची आवश्‍यकता भासणार आहे.  खुल्या कारागृहातील कैद्यांनी सुरुवातीला पोलिसांचे प्रमाणपत्र घेतले असल्यास व त्यानंतर तीन वर्षांपर्यंत त्यांनी रजा नियमित घेतली असल्यास त्यांना पोलिस प्रमाणपत्राची किंवा जामीनदारांची गरज भासणार नाही. त्यांना वैयक्तिक जातमुचलक्‍यावर संचित रजा दिली जाणार आहे.’ News Item ID:  599-news_story-1575986323 Mobile Device Headline:  तुरुंगातील कैद्यांची रजा आता होणार तत्काळ मंजूर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  येरवडा - खुल्या कारागृहातील कैद्यांनी तीन वर्षे संचित रजा (फर्लो) किंवा अभिवचन रजा (पॅरोल) घेतली असल्यास त्यांना पुढील रजेसाठी जामीनदाराची गरज भासणार नाही. त्यांना वैयक्तिक जातमुचलक्‍यावर संचित रजा मंजूर करण्यात येणार आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप या निर्णयामुळे कैद्यांची रजा तत्काळ मंजूर होऊन प्रशासकीय काम वाचणार असल्याची माहिती कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी दिली.  राज्यातील मध्यवर्ती व खुल्या कारागृहातील कैद्यांना दरवर्षी २८ दिवसांची संचित रजा तर दीड ते दोन महिने अभिवचन रजा दिली जाते. ही रजा मंजूर होण्यासाठी कैदी राहत असलेल्या पोलिस ठाण्यातून त्याच्या वागणुकीची किंवा गुन्हा करणार नाही, या हमीपत्राची गरज असते. मात्र, कैद्याने रजेसाठी अर्ज केल्यानंतर स्थानिक पोलिस ठाण्यातून हे प्रमाणपत्र मिळण्यास दीड ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो. यामध्ये बराच कालावधी लागत असल्यामुळे प्रशासकीय कामकाज वाढते. हेही वाचा : उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर निर्णय सांगेन : खडसे  कैद्यांच्या संचित रजेसंदर्भात देसाई म्हणाले, ‘‘कैद्याला संचित रजा हवी असल्यास त्याने तो राहत असलेल्या पोलिस ठाण्यातून एकदाच प्रमाणपत्र आणणे अपेक्षित आहे. त्यानंतर ज्या वेळी त्याला संचित रजा पाहिजे त्या वेळी तत्काळ मंजूर होऊ शकते. मात्र, त्याने रजेवर तो राहत असलेल्या ठिकाणीच गेले पाहिजे. त्याने रजेचे ठिकाण बदलल्यास त्याला पुन्हा संबंधित पोलिस ठाण्याचे प्रमाणपत्राची आवश्‍यकता भासणार आहे.  खुल्या कारागृहातील कैद्यांनी सुरुवातीला पोलिसांचे प्रमाणपत्र घेतले असल्यास व त्यानंतर तीन वर्षांपर्यंत त्यांनी रजा नियमित घेतली असल्यास त्यांना पोलिस प्रमाणपत्राची किंवा जामीनदारांची गरज भासणार नाही. त्यांना वैयक्तिक जातमुचलक्‍यावर संचित रजा दिली जाणार आहे.’ Vertical Image:  English Headline:  jail prisoner leave immediate sanction Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पोलिस अभिनेता sections ऍप Search Functional Tags:  पोलिस, अभिनेता, Sections, ऍप Twitter Publish:  Meta Description:  खुल्या कारागृहातील कैद्यांनी तीन वर्षे संचित रजा (फर्लो) किंवा अभिवचन रजा (पॅरोल) घेतली असल्यास त्यांना पुढील रजेसाठी जामीनदाराची गरज भासणार नाही. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 10, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2P8glnc
Read More
सोसायट्यांना स्वातंत्र्य हवे; पण पात्रतेचे काय?

गृहरचना संस्थांच्या निवडणुका नियमावली नसल्याने रखडल्या आहेत. या प्रक्रियेचे सर्व अधिकार आपल्याकडे हवेत, असे या सोसायट्यांना वाटते; पण वास्तव काय आहे?

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप

राज्यात सुमारे सव्वा लाख सहकारी संस्था असून, त्यांत किमान लाखभर गृहरचना संस्थांचा समावेश आहे. पुण्यासारख्या शहरापुरते बोलायचे झाल्यास सहकारातील सर्वाधिक संस्था या गृहरचना क्षेत्रातील असतील. त्यांच्या निवडणुका हा सध्या कळीचा प्रश्‍न बनला आहे. ज्यांची सभासदसंख्या अडीचशेपेक्षा कमी आहे. त्यांनी आपल्या निवडणुका स्वतःच्या स्तरावर घ्याव्यात, असा नियम सरकारने केला. मात्र, त्याची नियमावली जाहीर न केल्यामुळे असंख्य संस्था संभ्रमावस्थेत आहेत.

शरद पवारांना दरवेळी माझ्या जातीची आठवण करून द्यावी लागते : फडणवीस

सशर्त स्वातंत्र्य
सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी जून २०१४ मध्ये राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण स्थापन केले. त्याच्या देखरेखीखाली पाच वर्षांत सर्व निवडणुका पार पडल्या. गृहरचना संस्थेतील (सोसायट्यांतील) सभासदांची संख्या कमी-अधिक कितीही असो, निवडणूक प्रक्रियेची सूत्रे त्यांच्याकडेच होती. तथापि, सोसायट्यांच्या संघटनांना ही प्रक्रिया जाचक वाटू लागली. या निवडणुकीसाठी प्राधिकरणाकडे शुल्क जमा करावे लागत असल्याने त्यावर अकारण खर्च होतो. सोसायट्यांच्या स्वातंत्र्याचा संकोच होतो आदी मुद्दे त्यांनी उपस्थित केले. अखेर सरकारने त्यांची दखल घेतली आणि हा नियम शिथिल केला. ‘ज्या सोसायटीतील सभासदसंख्या अडीचशेपर्यंत आहे, त्यांना आपल्या अखत्यारीत संचालक मंडळाची निवडणूक घेता येईल. मात्र, त्यासाठी एक नियमावली तयार करण्यात येईल. त्यानुसारच ही प्रक्रिया पार पाडली पाहिजे,’ असे बंधनही सरकारने घातले. आत्ताचा पेच या अटीतून निर्माण झाला आहे. कारण, संबंधित नियमावली अद्याप तयार झालेली नाही. त्यामुळे ज्या सोसायट्यांच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे, अशा सर्वांना तूर्त डिसेंबरअखेरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. म्हणजे, जेमतेम तीन आठवडे बाकी आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर खडसेंची प्रतिक्रिया; म्हणाले...

मूलभूत कर्तव्याकडे दुर्लक्ष
‘सहकार खात्याकडून निवडणूक अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल,’ अशी तरतूद प्रस्तावित नियमावलीत आहे. सोसायट्यांच्या काही संघटनांना ती मान्य नाही. त्यांच्या विरोधामुळे नियमावलीनिश्‍चितीस उशीर होत असल्याची चर्चा आहे. वस्तुतः या व्यवस्थेला आक्षेप घेण्याचे कारण नाही. निवडणूक प्रक्रिया सोसायट्यांच्याच अखत्यारीत असावी. त्यांच्या अधिकारांवर, स्वातंत्र्यावर अतिक्रमण नको, अशी या संघटनांची भूमिका आहे. पण, हे अपेक्षित स्वातंत्र्य, स्वायत्तता पेलण्याची क्षमता आणि पात्रता सर्वच सोसायट्यांत आहे काय? सोसायट्यांनी दर वर्षी आपले लेखापरीक्षण करून घेणे, निर्धारित वेळेत वार्षिक सर्वसाधारण सभा घेणे, या बाबी अनिवार्य आहेत. त्यांचे पालन किती सोसायट्या करतात, याचा शोध घेतल्यास वरील प्रश्‍नाचे उत्तर त्यातून मिळेल.

खडसेंच्या शिवसेना प्रवेशाबाबत मुनगंटीवार म्हणाले...

सहकार खात्याच्या मर्यादा
एका ज्येष्ठ उपनिबंधकांशी मध्यंतरी या विषयावर चर्चा झाली. ‘किती सोसायट्या या नियमांचे पालन करतात?’ असे विचारले असता, ‘जेमतेम ४० टक्के सोसायट्या नियमित लेखापरीक्षण करतात, वार्षिक सभा घेतात,’ असे त्यांनी सांगितले. सोसायट्या हजारोंच्या संख्येत आणि त्यांच्यावर देखरेख करणारे सहकार खात्याचे कर्मचारी बोटांवर मोजण्याइतपत, अशी विषम परिस्थिती आहे. त्यामुळे अत्यावश्‍यक बाबींकडेही काणाडोळा करणाऱ्या सोसायट्यांवर सहसा कारवाई होत नाही. ‘कोणी तक्रार केली, तरच आम्ही दखल घेतो,’ असे या अधिकाऱ्यांचे म्हणणे! सोसायट्यांचा कारभार सुधारण्याची किती गरज आहे, हे यावरून स्पष्ट होते.

हेही वाचा : भाजपमधून एकदा सर्व ओबीसी आमदार बाहेर पडले की... : प्रकाश शेंडगे

नियमांची ऐशीतैशी
अनेक सोसायट्यांमध्ये मनमानी कामकाज सुरू आहे. तेथील सुरस कथा ऐकल्या, तर त्यावर प्रथमतः कोणाचाही विश्‍वास बसणार नाही. उदा. ज्या व्यक्तीच्या नावे सदनिका आहे, तिलाच त्या सोसायटीचे सभासदत्व मिळते. ही अगदी मूलभूत बाब आहे. पण, सदनिका ज्या व्यक्तीच्या नावावर आहे, तिच्याऐवजी सभासद यादीत नातलगाचे नाव, असेही प्रकार घडले आहेत. हे तथाकथित ‘सभासद’ पुढे संचालक झाले, पदाधिकारी झाले, त्यांनी सोसायटीच्या वतीने आर्थिक कारभार केला... हे संभवनीय वाटते का? अविश्‍वसनीय वाटेल; पण हे काही ठिकाणी घडले आहे. याचे कारण म्हणजे या बेबंद सोसायट्यांवर कोणाचा अंकुश नाही. हे चित्र बदलायचे असेल, तर सोसायटीचा कारभार जबाबदार लोकांच्या हाती असला पाहिजे. त्यात सहकार खाते निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून महत्त्वाची भूमिका बजावू शकते.

News Item ID: 

599-news_story-1575990771

Mobile Device Headline: 

सोसायट्यांना स्वातंत्र्य हवे; पण पात्रतेचे काय?

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

गृहरचना संस्थांच्या निवडणुका नियमावली नसल्याने रखडल्या आहेत. या प्रक्रियेचे सर्व अधिकार आपल्याकडे हवेत, असे या सोसायट्यांना वाटते; पण वास्तव काय आहे?

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप

राज्यात सुमारे सव्वा लाख सहकारी संस्था असून, त्यांत किमान लाखभर गृहरचना संस्थांचा समावेश आहे. पुण्यासारख्या शहरापुरते बोलायचे झाल्यास सहकारातील सर्वाधिक संस्था या गृहरचना क्षेत्रातील असतील. त्यांच्या निवडणुका हा सध्या कळीचा प्रश्‍न बनला आहे. ज्यांची सभासदसंख्या अडीचशेपेक्षा कमी आहे. त्यांनी आपल्या निवडणुका स्वतःच्या स्तरावर घ्याव्यात, असा नियम सरकारने केला. मात्र, त्याची नियमावली जाहीर न केल्यामुळे असंख्य संस्था संभ्रमावस्थेत आहेत.

शरद पवारांना दरवेळी माझ्या जातीची आठवण करून द्यावी लागते : फडणवीस

सशर्त स्वातंत्र्य
सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी जून २०१४ मध्ये राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण स्थापन केले. त्याच्या देखरेखीखाली पाच वर्षांत सर्व निवडणुका पार पडल्या. गृहरचना संस्थेतील (सोसायट्यांतील) सभासदांची संख्या कमी-अधिक कितीही असो, निवडणूक प्रक्रियेची सूत्रे त्यांच्याकडेच होती. तथापि, सोसायट्यांच्या संघटनांना ही प्रक्रिया जाचक वाटू लागली. या निवडणुकीसाठी प्राधिकरणाकडे शुल्क जमा करावे लागत असल्याने त्यावर अकारण खर्च होतो. सोसायट्यांच्या स्वातंत्र्याचा संकोच होतो आदी मुद्दे त्यांनी उपस्थित केले. अखेर सरकारने त्यांची दखल घेतली आणि हा नियम शिथिल केला. ‘ज्या सोसायटीतील सभासदसंख्या अडीचशेपर्यंत आहे, त्यांना आपल्या अखत्यारीत संचालक मंडळाची निवडणूक घेता येईल. मात्र, त्यासाठी एक नियमावली तयार करण्यात येईल. त्यानुसारच ही प्रक्रिया पार पाडली पाहिजे,’ असे बंधनही सरकारने घातले. आत्ताचा पेच या अटीतून निर्माण झाला आहे. कारण, संबंधित नियमावली अद्याप तयार झालेली नाही. त्यामुळे ज्या सोसायट्यांच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे, अशा सर्वांना तूर्त डिसेंबरअखेरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. म्हणजे, जेमतेम तीन आठवडे बाकी आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर खडसेंची प्रतिक्रिया; म्हणाले...

मूलभूत कर्तव्याकडे दुर्लक्ष
‘सहकार खात्याकडून निवडणूक अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल,’ अशी तरतूद प्रस्तावित नियमावलीत आहे. सोसायट्यांच्या काही संघटनांना ती मान्य नाही. त्यांच्या विरोधामुळे नियमावलीनिश्‍चितीस उशीर होत असल्याची चर्चा आहे. वस्तुतः या व्यवस्थेला आक्षेप घेण्याचे कारण नाही. निवडणूक प्रक्रिया सोसायट्यांच्याच अखत्यारीत असावी. त्यांच्या अधिकारांवर, स्वातंत्र्यावर अतिक्रमण नको, अशी या संघटनांची भूमिका आहे. पण, हे अपेक्षित स्वातंत्र्य, स्वायत्तता पेलण्याची क्षमता आणि पात्रता सर्वच सोसायट्यांत आहे काय? सोसायट्यांनी दर वर्षी आपले लेखापरीक्षण करून घेणे, निर्धारित वेळेत वार्षिक सर्वसाधारण सभा घेणे, या बाबी अनिवार्य आहेत. त्यांचे पालन किती सोसायट्या करतात, याचा शोध घेतल्यास वरील प्रश्‍नाचे उत्तर त्यातून मिळेल.

खडसेंच्या शिवसेना प्रवेशाबाबत मुनगंटीवार म्हणाले...

सहकार खात्याच्या मर्यादा
एका ज्येष्ठ उपनिबंधकांशी मध्यंतरी या विषयावर चर्चा झाली. ‘किती सोसायट्या या नियमांचे पालन करतात?’ असे विचारले असता, ‘जेमतेम ४० टक्के सोसायट्या नियमित लेखापरीक्षण करतात, वार्षिक सभा घेतात,’ असे त्यांनी सांगितले. सोसायट्या हजारोंच्या संख्येत आणि त्यांच्यावर देखरेख करणारे सहकार खात्याचे कर्मचारी बोटांवर मोजण्याइतपत, अशी विषम परिस्थिती आहे. त्यामुळे अत्यावश्‍यक बाबींकडेही काणाडोळा करणाऱ्या सोसायट्यांवर सहसा कारवाई होत नाही. ‘कोणी तक्रार केली, तरच आम्ही दखल घेतो,’ असे या अधिकाऱ्यांचे म्हणणे! सोसायट्यांचा कारभार सुधारण्याची किती गरज आहे, हे यावरून स्पष्ट होते.

हेही वाचा : भाजपमधून एकदा सर्व ओबीसी आमदार बाहेर पडले की... : प्रकाश शेंडगे

नियमांची ऐशीतैशी
अनेक सोसायट्यांमध्ये मनमानी कामकाज सुरू आहे. तेथील सुरस कथा ऐकल्या, तर त्यावर प्रथमतः कोणाचाही विश्‍वास बसणार नाही. उदा. ज्या व्यक्तीच्या नावे सदनिका आहे, तिलाच त्या सोसायटीचे सभासदत्व मिळते. ही अगदी मूलभूत बाब आहे. पण, सदनिका ज्या व्यक्तीच्या नावावर आहे, तिच्याऐवजी सभासद यादीत नातलगाचे नाव, असेही प्रकार घडले आहेत. हे तथाकथित ‘सभासद’ पुढे संचालक झाले, पदाधिकारी झाले, त्यांनी सोसायटीच्या वतीने आर्थिक कारभार केला... हे संभवनीय वाटते का? अविश्‍वसनीय वाटेल; पण हे काही ठिकाणी घडले आहे. याचे कारण म्हणजे या बेबंद सोसायट्यांवर कोणाचा अंकुश नाही. हे चित्र बदलायचे असेल, तर सोसायटीचा कारभार जबाबदार लोकांच्या हाती असला पाहिजे. त्यात सहकार खाते निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून महत्त्वाची भूमिका बजावू शकते.

Vertical Image: 

English Headline: 

Societies want freedom But what about qualification

Author Type: 

External Author

रमेश डोईफोडे

topics

encroachment

निवडणूक

sharad pawar

संघटना

unions

uddhav thakare

आमदार

Search Functional Tags: 

Topics, Encroachment, निवडणूक, Sharad Pawar, संघटना, Unions, Uddhav Thakare, आमदार

Twitter Publish: 

Meta Description: 

गृहरचना संस्थांच्या निवडणुका नियमावली नसल्याने रखडल्या आहेत. या प्रक्रियेचे सर्व अधिकार आपल्याकडे हवेत, असे या सोसायट्यांना वाटते; पण वास्तव काय आहे?

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

सोसायट्यांना स्वातंत्र्य हवे; पण पात्रतेचे काय? गृहरचना संस्थांच्या निवडणुका नियमावली नसल्याने रखडल्या आहेत. या प्रक्रियेचे सर्व अधिकार आपल्याकडे हवेत, असे या सोसायट्यांना वाटते; पण वास्तव काय आहे? ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप राज्यात सुमारे सव्वा लाख सहकारी संस्था असून, त्यांत किमान लाखभर गृहरचना संस्थांचा समावेश आहे. पुण्यासारख्या शहरापुरते बोलायचे झाल्यास सहकारातील सर्वाधिक संस्था या गृहरचना क्षेत्रातील असतील. त्यांच्या निवडणुका हा सध्या कळीचा प्रश्‍न बनला आहे. ज्यांची सभासदसंख्या अडीचशेपेक्षा कमी आहे. त्यांनी आपल्या निवडणुका स्वतःच्या स्तरावर घ्याव्यात, असा नियम सरकारने केला. मात्र, त्याची नियमावली जाहीर न केल्यामुळे असंख्य संस्था संभ्रमावस्थेत आहेत. शरद पवारांना दरवेळी माझ्या जातीची आठवण करून द्यावी लागते : फडणवीस सशर्त स्वातंत्र्य सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी जून २०१४ मध्ये राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण स्थापन केले. त्याच्या देखरेखीखाली पाच वर्षांत सर्व निवडणुका पार पडल्या. गृहरचना संस्थेतील (सोसायट्यांतील) सभासदांची संख्या कमी-अधिक कितीही असो, निवडणूक प्रक्रियेची सूत्रे त्यांच्याकडेच होती. तथापि, सोसायट्यांच्या संघटनांना ही प्रक्रिया जाचक वाटू लागली. या निवडणुकीसाठी प्राधिकरणाकडे शुल्क जमा करावे लागत असल्याने त्यावर अकारण खर्च होतो. सोसायट्यांच्या स्वातंत्र्याचा संकोच होतो आदी मुद्दे त्यांनी उपस्थित केले. अखेर सरकारने त्यांची दखल घेतली आणि हा नियम शिथिल केला. ‘ज्या सोसायटीतील सभासदसंख्या अडीचशेपर्यंत आहे, त्यांना आपल्या अखत्यारीत संचालक मंडळाची निवडणूक घेता येईल. मात्र, त्यासाठी एक नियमावली तयार करण्यात येईल. त्यानुसारच ही प्रक्रिया पार पाडली पाहिजे,’ असे बंधनही सरकारने घातले. आत्ताचा पेच या अटीतून निर्माण झाला आहे. कारण, संबंधित नियमावली अद्याप तयार झालेली नाही. त्यामुळे ज्या सोसायट्यांच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे, अशा सर्वांना तूर्त डिसेंबरअखेरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. म्हणजे, जेमतेम तीन आठवडे बाकी आहेत. उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर खडसेंची प्रतिक्रिया; म्हणाले... मूलभूत कर्तव्याकडे दुर्लक्ष ‘सहकार खात्याकडून निवडणूक अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल,’ अशी तरतूद प्रस्तावित नियमावलीत आहे. सोसायट्यांच्या काही संघटनांना ती मान्य नाही. त्यांच्या विरोधामुळे नियमावलीनिश्‍चितीस उशीर होत असल्याची चर्चा आहे. वस्तुतः या व्यवस्थेला आक्षेप घेण्याचे कारण नाही. निवडणूक प्रक्रिया सोसायट्यांच्याच अखत्यारीत असावी. त्यांच्या अधिकारांवर, स्वातंत्र्यावर अतिक्रमण नको, अशी या संघटनांची भूमिका आहे. पण, हे अपेक्षित स्वातंत्र्य, स्वायत्तता पेलण्याची क्षमता आणि पात्रता सर्वच सोसायट्यांत आहे काय? सोसायट्यांनी दर वर्षी आपले लेखापरीक्षण करून घेणे, निर्धारित वेळेत वार्षिक सर्वसाधारण सभा घेणे, या बाबी अनिवार्य आहेत. त्यांचे पालन किती सोसायट्या करतात, याचा शोध घेतल्यास वरील प्रश्‍नाचे उत्तर त्यातून मिळेल. खडसेंच्या शिवसेना प्रवेशाबाबत मुनगंटीवार म्हणाले... सहकार खात्याच्या मर्यादा एका ज्येष्ठ उपनिबंधकांशी मध्यंतरी या विषयावर चर्चा झाली. ‘किती सोसायट्या या नियमांचे पालन करतात?’ असे विचारले असता, ‘जेमतेम ४० टक्के सोसायट्या नियमित लेखापरीक्षण करतात, वार्षिक सभा घेतात,’ असे त्यांनी सांगितले. सोसायट्या हजारोंच्या संख्येत आणि त्यांच्यावर देखरेख करणारे सहकार खात्याचे कर्मचारी बोटांवर मोजण्याइतपत, अशी विषम परिस्थिती आहे. त्यामुळे अत्यावश्‍यक बाबींकडेही काणाडोळा करणाऱ्या सोसायट्यांवर सहसा कारवाई होत नाही. ‘कोणी तक्रार केली, तरच आम्ही दखल घेतो,’ असे या अधिकाऱ्यांचे म्हणणे! सोसायट्यांचा कारभार सुधारण्याची किती गरज आहे, हे यावरून स्पष्ट होते. हेही वाचा : भाजपमधून एकदा सर्व ओबीसी आमदार बाहेर पडले की... : प्रकाश शेंडगे नियमांची ऐशीतैशी अनेक सोसायट्यांमध्ये मनमानी कामकाज सुरू आहे. तेथील सुरस कथा ऐकल्या, तर त्यावर प्रथमतः कोणाचाही विश्‍वास बसणार नाही. उदा. ज्या व्यक्तीच्या नावे सदनिका आहे, तिलाच त्या सोसायटीचे सभासदत्व मिळते. ही अगदी मूलभूत बाब आहे. पण, सदनिका ज्या व्यक्तीच्या नावावर आहे, तिच्याऐवजी सभासद यादीत नातलगाचे नाव, असेही प्रकार घडले आहेत. हे तथाकथित ‘सभासद’ पुढे संचालक झाले, पदाधिकारी झाले, त्यांनी सोसायटीच्या वतीने आर्थिक कारभार केला... हे संभवनीय वाटते का? अविश्‍वसनीय वाटेल; पण हे काही ठिकाणी घडले आहे. याचे कारण म्हणजे या बेबंद सोसायट्यांवर कोणाचा अंकुश नाही. हे चित्र बदलायचे असेल, तर सोसायटीचा कारभार जबाबदार लोकांच्या हाती असला पाहिजे. त्यात सहकार खाते निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून महत्त्वाची भूमिका बजावू शकते. News Item ID:  599-news_story-1575990771 Mobile Device Headline:  सोसायट्यांना स्वातंत्र्य हवे; पण पात्रतेचे काय? Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  गृहरचना संस्थांच्या निवडणुका नियमावली नसल्याने रखडल्या आहेत. या प्रक्रियेचे सर्व अधिकार आपल्याकडे हवेत, असे या सोसायट्यांना वाटते; पण वास्तव काय आहे? ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप राज्यात सुमारे सव्वा लाख सहकारी संस्था असून, त्यांत किमान लाखभर गृहरचना संस्थांचा समावेश आहे. पुण्यासारख्या शहरापुरते बोलायचे झाल्यास सहकारातील सर्वाधिक संस्था या गृहरचना क्षेत्रातील असतील. त्यांच्या निवडणुका हा सध्या कळीचा प्रश्‍न बनला आहे. ज्यांची सभासदसंख्या अडीचशेपेक्षा कमी आहे. त्यांनी आपल्या निवडणुका स्वतःच्या स्तरावर घ्याव्यात, असा नियम सरकारने केला. मात्र, त्याची नियमावली जाहीर न केल्यामुळे असंख्य संस्था संभ्रमावस्थेत आहेत. शरद पवारांना दरवेळी माझ्या जातीची आठवण करून द्यावी लागते : फडणवीस सशर्त स्वातंत्र्य सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी जून २०१४ मध्ये राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण स्थापन केले. त्याच्या देखरेखीखाली पाच वर्षांत सर्व निवडणुका पार पडल्या. गृहरचना संस्थेतील (सोसायट्यांतील) सभासदांची संख्या कमी-अधिक कितीही असो, निवडणूक प्रक्रियेची सूत्रे त्यांच्याकडेच होती. तथापि, सोसायट्यांच्या संघटनांना ही प्रक्रिया जाचक वाटू लागली. या निवडणुकीसाठी प्राधिकरणाकडे शुल्क जमा करावे लागत असल्याने त्यावर अकारण खर्च होतो. सोसायट्यांच्या स्वातंत्र्याचा संकोच होतो आदी मुद्दे त्यांनी उपस्थित केले. अखेर सरकारने त्यांची दखल घेतली आणि हा नियम शिथिल केला. ‘ज्या सोसायटीतील सभासदसंख्या अडीचशेपर्यंत आहे, त्यांना आपल्या अखत्यारीत संचालक मंडळाची निवडणूक घेता येईल. मात्र, त्यासाठी एक नियमावली तयार करण्यात येईल. त्यानुसारच ही प्रक्रिया पार पाडली पाहिजे,’ असे बंधनही सरकारने घातले. आत्ताचा पेच या अटीतून निर्माण झाला आहे. कारण, संबंधित नियमावली अद्याप तयार झालेली नाही. त्यामुळे ज्या सोसायट्यांच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे, अशा सर्वांना तूर्त डिसेंबरअखेरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. म्हणजे, जेमतेम तीन आठवडे बाकी आहेत. उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर खडसेंची प्रतिक्रिया; म्हणाले... मूलभूत कर्तव्याकडे दुर्लक्ष ‘सहकार खात्याकडून निवडणूक अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल,’ अशी तरतूद प्रस्तावित नियमावलीत आहे. सोसायट्यांच्या काही संघटनांना ती मान्य नाही. त्यांच्या विरोधामुळे नियमावलीनिश्‍चितीस उशीर होत असल्याची चर्चा आहे. वस्तुतः या व्यवस्थेला आक्षेप घेण्याचे कारण नाही. निवडणूक प्रक्रिया सोसायट्यांच्याच अखत्यारीत असावी. त्यांच्या अधिकारांवर, स्वातंत्र्यावर अतिक्रमण नको, अशी या संघटनांची भूमिका आहे. पण, हे अपेक्षित स्वातंत्र्य, स्वायत्तता पेलण्याची क्षमता आणि पात्रता सर्वच सोसायट्यांत आहे काय? सोसायट्यांनी दर वर्षी आपले लेखापरीक्षण करून घेणे, निर्धारित वेळेत वार्षिक सर्वसाधारण सभा घेणे, या बाबी अनिवार्य आहेत. त्यांचे पालन किती सोसायट्या करतात, याचा शोध घेतल्यास वरील प्रश्‍नाचे उत्तर त्यातून मिळेल. खडसेंच्या शिवसेना प्रवेशाबाबत मुनगंटीवार म्हणाले... सहकार खात्याच्या मर्यादा एका ज्येष्ठ उपनिबंधकांशी मध्यंतरी या विषयावर चर्चा झाली. ‘किती सोसायट्या या नियमांचे पालन करतात?’ असे विचारले असता, ‘जेमतेम ४० टक्के सोसायट्या नियमित लेखापरीक्षण करतात, वार्षिक सभा घेतात,’ असे त्यांनी सांगितले. सोसायट्या हजारोंच्या संख्येत आणि त्यांच्यावर देखरेख करणारे सहकार खात्याचे कर्मचारी बोटांवर मोजण्याइतपत, अशी विषम परिस्थिती आहे. त्यामुळे अत्यावश्‍यक बाबींकडेही काणाडोळा करणाऱ्या सोसायट्यांवर सहसा कारवाई होत नाही. ‘कोणी तक्रार केली, तरच आम्ही दखल घेतो,’ असे या अधिकाऱ्यांचे म्हणणे! सोसायट्यांचा कारभार सुधारण्याची किती गरज आहे, हे यावरून स्पष्ट होते. हेही वाचा : भाजपमधून एकदा सर्व ओबीसी आमदार बाहेर पडले की... : प्रकाश शेंडगे नियमांची ऐशीतैशी अनेक सोसायट्यांमध्ये मनमानी कामकाज सुरू आहे. तेथील सुरस कथा ऐकल्या, तर त्यावर प्रथमतः कोणाचाही विश्‍वास बसणार नाही. उदा. ज्या व्यक्तीच्या नावे सदनिका आहे, तिलाच त्या सोसायटीचे सभासदत्व मिळते. ही अगदी मूलभूत बाब आहे. पण, सदनिका ज्या व्यक्तीच्या नावावर आहे, तिच्याऐवजी सभासद यादीत नातलगाचे नाव, असेही प्रकार घडले आहेत. हे तथाकथित ‘सभासद’ पुढे संचालक झाले, पदाधिकारी झाले, त्यांनी सोसायटीच्या वतीने आर्थिक कारभार केला... हे संभवनीय वाटते का? अविश्‍वसनीय वाटेल; पण हे काही ठिकाणी घडले आहे. याचे कारण म्हणजे या बेबंद सोसायट्यांवर कोणाचा अंकुश नाही. हे चित्र बदलायचे असेल, तर सोसायटीचा कारभार जबाबदार लोकांच्या हाती असला पाहिजे. त्यात सहकार खाते निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून महत्त्वाची भूमिका बजावू शकते. Vertical Image:  English Headline:  Societies want freedom But what about qualification Author Type:  External Author रमेश डोईफोडे topics encroachment निवडणूक sharad pawar संघटना unions uddhav thakare आमदार Search Functional Tags:  Topics, Encroachment, निवडणूक, Sharad Pawar, संघटना, Unions, Uddhav Thakare, आमदार Twitter Publish:  Meta Description:  गृहरचना संस्थांच्या निवडणुका नियमावली नसल्याने रखडल्या आहेत. या प्रक्रियेचे सर्व अधिकार आपल्याकडे हवेत, असे या सोसायट्यांना वाटते; पण वास्तव काय आहे? Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 10, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38rudAm
Read More
अमेरिका के न्यू जर्सी में अंधाधुंध फायरिंग, 1 पुलिस अधिकारी समेत 6 लोगों की मौत https://ift.tt/38liUtH

Monday, December 9, 2019

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 10 डिसेंबर

दिनमान : 10 डिसेंबर 2019 

मेष : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे. अपेक्षित गाठीभेटी व पत्र व्यवहार होईल. आर्थिक क्षेत्रात उलाढाल वाढणार आहे. 

वृषभ : व्यवसायातील निर्णय अचूक ठरतील. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे. शासकीय कामात यश लाभेल. 

मिथुन : आर्थिक क्षेत्रात अडचणी जाणवतील. आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. आरोग्य बिघडण्याची शक्‍यता आहे. 

कर्क : आरोग्य चांगले राहणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल. शासकीय कामात यश लाभणार आहे. 

सिंह : कर्तृत्त्वाला चांगली संधी मिळणार आहे. आरोग्याची साथ उत्तम राहणार आहे. मित्रांचे सहकार्य लाभेल. 

कन्या : एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुम्ही व्यवसायाकडे अधिक लक्ष द्याल. धाडसाने पावले टाकाल. 

तूळ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. उधारी, उसनवारी व जुने येणे वसूल होईल. उत्साहाने दिवसभर कार्यरत रहाल. 

वृश्‍चिक : मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमचा जनसंपर्क वाढणार आहे. व्यवसाय वाढेल. 

धनू : महत्त्वाची कामे नकोत. खर्चाचे प्रमाण वाढेल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. 

मकर : महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात यश लाभेल. विद्यार्थ्यांना सुयश लाभणार आहे. 

कुंभ : प्रवास सुखकर होणार आहेत. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभणार आहे. 

मीन : उत्साह, उमेद वाढेल. काहींना प्रवासाचे योग येतील. थोरामोठ्यांचे परिचय होतील. 

पंचांग 10 डिसेंबर 2019 
मंगळवार : मार्गशीर्ष शुद्ध 13, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी मेष, सूर्योदय 6.59, सूर्यास्त 5.58, चंद्रोदय दुपारी 4.35, चंद्रास्त पहाटे 5.01, भारतीय सौर मार्गशीर्ष 19, शके 1941. 

News Item ID: 

599-news_story-1575904484

Mobile Device Headline: 

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 10 डिसेंबर

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Saptarang

Mobile Body: 

दिनमान : 10 डिसेंबर 2019 

मेष : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे. अपेक्षित गाठीभेटी व पत्र व्यवहार होईल. आर्थिक क्षेत्रात उलाढाल वाढणार आहे. 

वृषभ : व्यवसायातील निर्णय अचूक ठरतील. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे. शासकीय कामात यश लाभेल. 

मिथुन : आर्थिक क्षेत्रात अडचणी जाणवतील. आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. आरोग्य बिघडण्याची शक्‍यता आहे. 

कर्क : आरोग्य चांगले राहणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल. शासकीय कामात यश लाभणार आहे. 

सिंह : कर्तृत्त्वाला चांगली संधी मिळणार आहे. आरोग्याची साथ उत्तम राहणार आहे. मित्रांचे सहकार्य लाभेल. 

कन्या : एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुम्ही व्यवसायाकडे अधिक लक्ष द्याल. धाडसाने पावले टाकाल. 

तूळ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. उधारी, उसनवारी व जुने येणे वसूल होईल. उत्साहाने दिवसभर कार्यरत रहाल. 

वृश्‍चिक : मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमचा जनसंपर्क वाढणार आहे. व्यवसाय वाढेल. 

धनू : महत्त्वाची कामे नकोत. खर्चाचे प्रमाण वाढेल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. 

मकर : महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात यश लाभेल. विद्यार्थ्यांना सुयश लाभणार आहे. 

कुंभ : प्रवास सुखकर होणार आहेत. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभणार आहे. 

मीन : उत्साह, उमेद वाढेल. काहींना प्रवासाचे योग येतील. थोरामोठ्यांचे परिचय होतील. 

पंचांग 10 डिसेंबर 2019 
मंगळवार : मार्गशीर्ष शुद्ध 13, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी मेष, सूर्योदय 6.59, सूर्यास्त 5.58, चंद्रोदय दुपारी 4.35, चंद्रास्त पहाटे 5.01, भारतीय सौर मार्गशीर्ष 19, शके 1941. 

Vertical Image: 

English Headline: 

Horoscope and Panchang of 10 December 2019

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

राशिभविष्य

पंचांग

panchang

चंद्र

Search Functional Tags: 

राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र

Twitter Publish: 

Meta Description: 

पंचांग 10 डिसेंबर 2019  मंगळवार : मार्गशीर्ष शुद्ध 13, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी मेष, सूर्योदय 6.59, सूर्यास्त 5.58, चंद्रोदय दुपारी 4.35, चंद्रास्त पहाटे 5.01, भारतीय सौर मार्गशीर्ष 19, शके 1941. 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 10 डिसेंबर दिनमान : 10 डिसेंबर 2019  मेष : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे. अपेक्षित गाठीभेटी व पत्र व्यवहार होईल. आर्थिक क्षेत्रात उलाढाल वाढणार आहे.  वृषभ : व्यवसायातील निर्णय अचूक ठरतील. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे. शासकीय कामात यश लाभेल.  मिथुन : आर्थिक क्षेत्रात अडचणी जाणवतील. आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. आरोग्य बिघडण्याची शक्‍यता आहे.  कर्क : आरोग्य चांगले राहणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल. शासकीय कामात यश लाभणार आहे.  सिंह : कर्तृत्त्वाला चांगली संधी मिळणार आहे. आरोग्याची साथ उत्तम राहणार आहे. मित्रांचे सहकार्य लाभेल.  कन्या : एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुम्ही व्यवसायाकडे अधिक लक्ष द्याल. धाडसाने पावले टाकाल.  तूळ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. उधारी, उसनवारी व जुने येणे वसूल होईल. उत्साहाने दिवसभर कार्यरत रहाल.  वृश्‍चिक : मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमचा जनसंपर्क वाढणार आहे. व्यवसाय वाढेल.  धनू : महत्त्वाची कामे नकोत. खर्चाचे प्रमाण वाढेल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल.  मकर : महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात यश लाभेल. विद्यार्थ्यांना सुयश लाभणार आहे.  कुंभ : प्रवास सुखकर होणार आहेत. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभणार आहे.  मीन : उत्साह, उमेद वाढेल. काहींना प्रवासाचे योग येतील. थोरामोठ्यांचे परिचय होतील.  पंचांग 10 डिसेंबर 2019  मंगळवार : मार्गशीर्ष शुद्ध 13, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी मेष, सूर्योदय 6.59, सूर्यास्त 5.58, चंद्रोदय दुपारी 4.35, चंद्रास्त पहाटे 5.01, भारतीय सौर मार्गशीर्ष 19, शके 1941.  News Item ID:  599-news_story-1575904484 Mobile Device Headline:  जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 10 डिसेंबर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  दिनमान : 10 डिसेंबर 2019  मेष : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे. अपेक्षित गाठीभेटी व पत्र व्यवहार होईल. आर्थिक क्षेत्रात उलाढाल वाढणार आहे.  वृषभ : व्यवसायातील निर्णय अचूक ठरतील. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे. शासकीय कामात यश लाभेल.  मिथुन : आर्थिक क्षेत्रात अडचणी जाणवतील. आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. आरोग्य बिघडण्याची शक्‍यता आहे.  कर्क : आरोग्य चांगले राहणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल. शासकीय कामात यश लाभणार आहे.  सिंह : कर्तृत्त्वाला चांगली संधी मिळणार आहे. आरोग्याची साथ उत्तम राहणार आहे. मित्रांचे सहकार्य लाभेल.  कन्या : एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुम्ही व्यवसायाकडे अधिक लक्ष द्याल. धाडसाने पावले टाकाल.  तूळ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. उधारी, उसनवारी व जुने येणे वसूल होईल. उत्साहाने दिवसभर कार्यरत रहाल.  वृश्‍चिक : मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमचा जनसंपर्क वाढणार आहे. व्यवसाय वाढेल.  धनू : महत्त्वाची कामे नकोत. खर्चाचे प्रमाण वाढेल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल.  मकर : महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात यश लाभेल. विद्यार्थ्यांना सुयश लाभणार आहे.  कुंभ : प्रवास सुखकर होणार आहेत. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभणार आहे.  मीन : उत्साह, उमेद वाढेल. काहींना प्रवासाचे योग येतील. थोरामोठ्यांचे परिचय होतील.  पंचांग 10 डिसेंबर 2019  मंगळवार : मार्गशीर्ष शुद्ध 13, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी मेष, सूर्योदय 6.59, सूर्यास्त 5.58, चंद्रोदय दुपारी 4.35, चंद्रास्त पहाटे 5.01, भारतीय सौर मार्गशीर्ष 19, शके 1941.  Vertical Image:  English Headline:  Horoscope and Panchang of 10 December 2019 Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा राशिभविष्य पंचांग panchang चंद्र Search Functional Tags:  राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र Twitter Publish:  Meta Description:  पंचांग 10 डिसेंबर 2019  मंगळवार : मार्गशीर्ष शुद्ध 13, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी मेष, सूर्योदय 6.59, सूर्यास्त 5.58, चंद्रोदय दुपारी 4.35, चंद्रास्त पहाटे 5.01, भारतीय सौर मार्गशीर्ष 19, शके 1941.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 09, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38jP48J
Read More
लातूर : एकीचे दोघांसोबत संबंध, जीव गेला तिसऱ्याचाच

अहमदपूर (जि. लातूर) - एकाच महिलेशी दोघांचे संबंध होते. त्यातून त्या दोघांची मारमारी झाली. दरम्यान, घटनास्थळावर असलेल्या एका अन्य व्यक्तीला मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना तालुक्‍यातील थोडगा येथे सोमवारी (ता. नऊ) उघडकीस आली.

थोडगा येथील गौतम पंढरी कांबळे (वय 55) हे शहरातील भागिरथी हॉटेलमध्ये कामाला होते. रविवारी (ता. आठ) रात्री साडेसात वाजता हॉटेलमधील आपली कामे आटपून ते बाहेर पडले. पण, सकाळपर्यंत घरी पोहोचले नाहीत. त्यामुळे कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला. सोमवारी सकाळी थोडगा रोडवरील निजवंते चौकात पानटपरीच्या पाठीमागे त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. त्यांच्या डोक्‍यात लाकडी बाक घालून खून करण्यात आला होता.

संबंधित बातमी - प्रेमविवाहानंतरही पत्नीचे तुकडे-तुकडे करून ठेवले फ्रीजमध्ये, तिच्यासाठी धर्मही बदलला होता

या संदर्भात कांबळे यांचा मुलगा शशिकांत कांबळे यांच्या फिर्यादी वरून अज्ञातांविरोधात अहमदपूर पोलिसांत गुन्हा नोंद झाला होता. दरम्यान पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता इसा रहमातुला तांबोळी (रा. अहमदपूर) आणि हावगी नारायण कल्याणे (रा. लोहा) या दोघांनी हे कृत्य केल्याचे समोर आले.

हेही वाचा - सेक्‍ससाठी तीन हजारांचा रेट; या शहरातील मॉल व्यवस्थापकासह एजंट, वारांगना अटकेत 

या दोघांचेही एकाच महिलेवर प्रेम असल्याने त्यांच्यात रविवारी रात्री भांडण झाले. यावेळी निजवंते नगर येथील टपरीवर ते आले. वाद विकोपाला गेला आणि दारूच्या नशेत त्या टपरीतील बाके उचलून त्यांचे भांडण चालू झाले. यावेळी तेथे असलेल्या गौतम कांबळे यांच्या डोक्‍यात बाक लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणी तांबोळी आणि कल्याणे यांना अटक करण्यात आली असून अधिक तपास पोलिस उपविभागीय अधिकारी अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलिस उप निरीक्षक गजानन अन्सापुरे करीत आहेत. 

जाणून घ्या - पेशव्यांचा हा मुलगा का झाला मुस्लीम?

News Item ID: 

599-news_story-1575917645

Mobile Device Headline: 

लातूर : एकीचे दोघांसोबत संबंध, जीव गेला तिसऱ्याचाच

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Marathwada

Mobile Body: 

अहमदपूर (जि. लातूर) - एकाच महिलेशी दोघांचे संबंध होते. त्यातून त्या दोघांची मारमारी झाली. दरम्यान, घटनास्थळावर असलेल्या एका अन्य व्यक्तीला मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना तालुक्‍यातील थोडगा येथे सोमवारी (ता. नऊ) उघडकीस आली.

थोडगा येथील गौतम पंढरी कांबळे (वय 55) हे शहरातील भागिरथी हॉटेलमध्ये कामाला होते. रविवारी (ता. आठ) रात्री साडेसात वाजता हॉटेलमधील आपली कामे आटपून ते बाहेर पडले. पण, सकाळपर्यंत घरी पोहोचले नाहीत. त्यामुळे कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला. सोमवारी सकाळी थोडगा रोडवरील निजवंते चौकात पानटपरीच्या पाठीमागे त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. त्यांच्या डोक्‍यात लाकडी बाक घालून खून करण्यात आला होता.

संबंधित बातमी - प्रेमविवाहानंतरही पत्नीचे तुकडे-तुकडे करून ठेवले फ्रीजमध्ये, तिच्यासाठी धर्मही बदलला होता

या संदर्भात कांबळे यांचा मुलगा शशिकांत कांबळे यांच्या फिर्यादी वरून अज्ञातांविरोधात अहमदपूर पोलिसांत गुन्हा नोंद झाला होता. दरम्यान पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता इसा रहमातुला तांबोळी (रा. अहमदपूर) आणि हावगी नारायण कल्याणे (रा. लोहा) या दोघांनी हे कृत्य केल्याचे समोर आले.

हेही वाचा - सेक्‍ससाठी तीन हजारांचा रेट; या शहरातील मॉल व्यवस्थापकासह एजंट, वारांगना अटकेत 

या दोघांचेही एकाच महिलेवर प्रेम असल्याने त्यांच्यात रविवारी रात्री भांडण झाले. यावेळी निजवंते नगर येथील टपरीवर ते आले. वाद विकोपाला गेला आणि दारूच्या नशेत त्या टपरीतील बाके उचलून त्यांचे भांडण चालू झाले. यावेळी तेथे असलेल्या गौतम कांबळे यांच्या डोक्‍यात बाक लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणी तांबोळी आणि कल्याणे यांना अटक करण्यात आली असून अधिक तपास पोलिस उपविभागीय अधिकारी अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलिस उप निरीक्षक गजानन अन्सापुरे करीत आहेत. 

जाणून घ्या - पेशव्यांचा हा मुलगा का झाला मुस्लीम?

Vertical Image: 

English Headline: 

Murder in Thodga tq Ahmadpur, dist Latur

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

लातूर

latur

घटना

incidents

खून

नगर

पोलिस

जितेंद्र

Search Functional Tags: 

लातूर, Latur, घटना, Incidents, खून, नगर, पोलिस, जितेंद्र

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Murder in Thodga tq Ahmadpur, dist Latur, Love Sex, Dhoka

Meta Description: 

Murder in Thodga tq Ahmadpur, dist Latur. एकाच महिलेशी दोघांचे संबंध होते. त्यातून त्या दोघांची मारमारी झाली. दरम्यान, घटनास्थळावर असलेल्या एका अन्य व्यक्तीला मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना तालुक्‍यातील थोडगा येथे सोमवारी (ता. नऊ) उघडकीस आली.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

लातूर : एकीचे दोघांसोबत संबंध, जीव गेला तिसऱ्याचाच अहमदपूर (जि. लातूर) - एकाच महिलेशी दोघांचे संबंध होते. त्यातून त्या दोघांची मारमारी झाली. दरम्यान, घटनास्थळावर असलेल्या एका अन्य व्यक्तीला मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना तालुक्‍यातील थोडगा येथे सोमवारी (ता. नऊ) उघडकीस आली. थोडगा येथील गौतम पंढरी कांबळे (वय 55) हे शहरातील भागिरथी हॉटेलमध्ये कामाला होते. रविवारी (ता. आठ) रात्री साडेसात वाजता हॉटेलमधील आपली कामे आटपून ते बाहेर पडले. पण, सकाळपर्यंत घरी पोहोचले नाहीत. त्यामुळे कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला. सोमवारी सकाळी थोडगा रोडवरील निजवंते चौकात पानटपरीच्या पाठीमागे त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. त्यांच्या डोक्‍यात लाकडी बाक घालून खून करण्यात आला होता. संबंधित बातमी - प्रेमविवाहानंतरही पत्नीचे तुकडे-तुकडे करून ठेवले फ्रीजमध्ये, तिच्यासाठी धर्मही बदलला होता या संदर्भात कांबळे यांचा मुलगा शशिकांत कांबळे यांच्या फिर्यादी वरून अज्ञातांविरोधात अहमदपूर पोलिसांत गुन्हा नोंद झाला होता. दरम्यान पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता इसा रहमातुला तांबोळी (रा. अहमदपूर) आणि हावगी नारायण कल्याणे (रा. लोहा) या दोघांनी हे कृत्य केल्याचे समोर आले. हेही वाचा - सेक्‍ससाठी तीन हजारांचा रेट; या शहरातील मॉल व्यवस्थापकासह एजंट, वारांगना अटकेत  या दोघांचेही एकाच महिलेवर प्रेम असल्याने त्यांच्यात रविवारी रात्री भांडण झाले. यावेळी निजवंते नगर येथील टपरीवर ते आले. वाद विकोपाला गेला आणि दारूच्या नशेत त्या टपरीतील बाके उचलून त्यांचे भांडण चालू झाले. यावेळी तेथे असलेल्या गौतम कांबळे यांच्या डोक्‍यात बाक लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी तांबोळी आणि कल्याणे यांना अटक करण्यात आली असून अधिक तपास पोलिस उपविभागीय अधिकारी अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलिस उप निरीक्षक गजानन अन्सापुरे करीत आहेत.  जाणून घ्या - पेशव्यांचा हा मुलगा का झाला मुस्लीम? News Item ID:  599-news_story-1575917645 Mobile Device Headline:  लातूर : एकीचे दोघांसोबत संबंध, जीव गेला तिसऱ्याचाच Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  अहमदपूर (जि. लातूर) - एकाच महिलेशी दोघांचे संबंध होते. त्यातून त्या दोघांची मारमारी झाली. दरम्यान, घटनास्थळावर असलेल्या एका अन्य व्यक्तीला मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना तालुक्‍यातील थोडगा येथे सोमवारी (ता. नऊ) उघडकीस आली. थोडगा येथील गौतम पंढरी कांबळे (वय 55) हे शहरातील भागिरथी हॉटेलमध्ये कामाला होते. रविवारी (ता. आठ) रात्री साडेसात वाजता हॉटेलमधील आपली कामे आटपून ते बाहेर पडले. पण, सकाळपर्यंत घरी पोहोचले नाहीत. त्यामुळे कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला. सोमवारी सकाळी थोडगा रोडवरील निजवंते चौकात पानटपरीच्या पाठीमागे त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. त्यांच्या डोक्‍यात लाकडी बाक घालून खून करण्यात आला होता. संबंधित बातमी - प्रेमविवाहानंतरही पत्नीचे तुकडे-तुकडे करून ठेवले फ्रीजमध्ये, तिच्यासाठी धर्मही बदलला होता या संदर्भात कांबळे यांचा मुलगा शशिकांत कांबळे यांच्या फिर्यादी वरून अज्ञातांविरोधात अहमदपूर पोलिसांत गुन्हा नोंद झाला होता. दरम्यान पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता इसा रहमातुला तांबोळी (रा. अहमदपूर) आणि हावगी नारायण कल्याणे (रा. लोहा) या दोघांनी हे कृत्य केल्याचे समोर आले. हेही वाचा - सेक्‍ससाठी तीन हजारांचा रेट; या शहरातील मॉल व्यवस्थापकासह एजंट, वारांगना अटकेत  या दोघांचेही एकाच महिलेवर प्रेम असल्याने त्यांच्यात रविवारी रात्री भांडण झाले. यावेळी निजवंते नगर येथील टपरीवर ते आले. वाद विकोपाला गेला आणि दारूच्या नशेत त्या टपरीतील बाके उचलून त्यांचे भांडण चालू झाले. यावेळी तेथे असलेल्या गौतम कांबळे यांच्या डोक्‍यात बाक लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी तांबोळी आणि कल्याणे यांना अटक करण्यात आली असून अधिक तपास पोलिस उपविभागीय अधिकारी अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलिस उप निरीक्षक गजानन अन्सापुरे करीत आहेत.  जाणून घ्या - पेशव्यांचा हा मुलगा का झाला मुस्लीम? Vertical Image:  English Headline:  Murder in Thodga tq Ahmadpur, dist Latur Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा लातूर latur घटना incidents खून नगर पोलिस जितेंद्र Search Functional Tags:  लातूर, Latur, घटना, Incidents, खून, नगर, पोलिस, जितेंद्र Twitter Publish:  Meta Keyword:  Murder in Thodga tq Ahmadpur, dist Latur, Love Sex, Dhoka Meta Description:  Murder in Thodga tq Ahmadpur, dist Latur. एकाच महिलेशी दोघांचे संबंध होते. त्यातून त्या दोघांची मारमारी झाली. दरम्यान, घटनास्थळावर असलेल्या एका अन्य व्यक्तीला मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना तालुक्‍यातील थोडगा येथे सोमवारी (ता. नऊ) उघडकीस आली. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 09, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2sXdO6w
Read More
दिल्ली अग्निकांड: अब सीलिंग का डर, आधी रात खाली हुईं कई फैक्ट्रियां https://ift.tt/2NfH8z5
पंकजा मुंडे के बाद अब एकनाथ खड़से ने BJP नेताओं के खिलाफ खोला मोर्चा https://ift.tt/2NfH8z5
शादी करने जा रही है विद्युत की Ex गर्लफ्रेंड, फेक वीडियो से टूटा था रिश्ता https://ift.tt/2P4dE5W
पानीपत बॉक्स ऑफिस Day 3: तीसरे दिन पानी पानी हुई आशुतोष गोवारिकर की फिल्म, जानिए कलेक्शन

पानीपत बॉक्स ऑफिस Day 3: तीसरे दिन पानी पानी हुई आशुतोष गोवारिकर की फिल्म, जानिए कलेक्शन

December 09, 2019 0 Comments
आशुतोष गोवारिकर की मल्टीस्टारर फिल्म पानीपत को रविवार को भले ही अच्छी शुरूआत मिली हो लेकिन दिन खत्म होते होते फिल्म ने दम तोड़ दिया है। माना...
Read More
पति, पत्नी और वो बॉक्स ऑफिस: तीसरे दिन रविवार को ज़बरदस्त उछाल, 50 पार का आंकड़ा

पति, पत्नी और वो बॉक्स ऑफिस: तीसरे दिन रविवार को ज़बरदस्त उछाल, 50 पार का आंकड़ा

December 09, 2019 0 Comments
कार्तिक आर्यन, भूमि पेडनेकर और अनन्या पांडे स्टारर पति, पत्नी और वो ने रविवार को बॉक्स ऑफिस पर ज़बरदस्त शुरूआत की है और फिल्म का ओपनिंग आंकड...
Read More
पति पत्नी और वो VS पानीपत: बॉक्स ऑफिस पर कैसा रहा पहला दिन- कौन किस पर भारी!

पति पत्नी और वो VS पानीपत: बॉक्स ऑफिस पर कैसा रहा पहला दिन- कौन किस पर भारी!

December 09, 2019 0 Comments
इस शुक्रवार को दो बड़ी बॉलीवुड फिल्में दर्शकों के सामने आई है। एक ओर जहां "पति पत्नी और वो" को दर्शकों से तारीफ पर तारीफ मिल रही ह...
Read More