Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, December 4, 2019

येदियुरप्पा सरकार रहेगी या जाएगी, 15 विधानसभा सीटों पर उपचुनाव से होगा तय https://ift.tt/2OSdizj
शिवानी दांडेकर म्हणते, मला खेळाची आवड आहे, पण जीम मला कधीच आवडली नाही

स्लिम फिट - शिवानी दांडेकर, अभिनेत्री 
मला एक मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून शरीराकडे लक्ष देणे गरजेचेच होते. बरेच लोक या क्षेत्रात आल्यानंतर फिटनेसकडे लक्ष देतात, मात्र मी त्याआधीपासूनच माझ्या शरीराच्या बाबतीत जागृत होते. ऑस्ट्रेलियामध्ये वाढली असल्याने मला खेळाची आवड आहे. मला जीम कधीच आवडली नाही. किंबहुना, जिम ही माझ्यासाठी बनलेलीच नाही असे मला वाटते. त्यापेक्षा मला बाहेर जाऊन एखादा खेळ खेळणे, नृत्य, योगासने करायला जास्त आवडते. व्यायामासाठी मी एका प्रकारावर कधीच अवलंबून राहत नाही.

एकाच व्यायामाने तुमचा मेंदू थकतो आणि व्यायाम करायला प्रेरणा मिळणे बंद होते. त्यासाठी मी माझ्या व्यायामाच्या पद्धतीत सातत्याने नवनवीन प्रयोग करत असते. मला सर्वांत जास्त आवडतात ती योगासने! यामुळे शरीराचा फिटनेस राखला जातो आणि मनःशांती मिळते. त्याचबरोबर किक बॉक्सिंग, नृत्य तर कधीतरी नुसते चालणे मी पसंत करते.

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

Block out the noise! Do you! Be fearless and fabulous! If someone doesn’t know how to treat you with respect, that reflects on them. Don’t tolerate anything less than what you deserve. Radical self-love = the future ... #thatbrowngirl

A post shared by Shibani Dandekar (@shibanidandekar) on Nov 6, 2018 at 12:08am PST

खेळामध्ये मी लहानपणापासूनच प्रावीण्य मिळवत आले आहे. त्यामुळे सॉफ्टबॉल, नेटबॉल हे माझे आवडते प्रकारही मी खेळते. माझे शरीर कायम ठेवण्याचा मी प्रयत्न करत असते. नृत्याबद्दल सांगायचे तर तेच माझे जगणे आहे, त्यामुळे इच्छा असेल तेव्हा मी नृत्य करते. 

मला जंक फूड खूप प्रमाणात आवडायचे. अजूनही आवडते, पण शरीर तंदुरुस्त ठेवायचे असल्यास काही गोष्टींचा त्याग हा करावाच लागतो. त्यामुळे मी माझ्या आवडत्या जंक फूडचा त्याग केला आहे. मी जास्त प्रोटीन असलेले डाएट घेते. यामध्ये मुख्यतः मटण, मासे, ताजी फळे, भाज्या आदी गोष्टी खाते. त्याचबरोबर सुकामेवा आणि दहीही माझ्या रोजच्या खाण्यात असते.

एकदा का तुम्ही तुमच्या मनाला, या सगळ्या गोष्टी चांगल्या आणि निरोगी आरोग्यासाठी गरजेच्या आहेत हे समजून सांगितले की, नंतर काही अडचणी येत नाहीत. प्रत्येकाने फिट राहिलेच पाहिजे, मात्र त्यासाठी अशाप्रकारे डाएट किंवा व्यायाम करायला हवा, ज्यातून तुम्हाला आनंद मिळेल. फिट राहण्याचे प्रत्येकाने स्वतःचे मार्ग शोधायला हवेत.

News Item ID: 

599-news_story-1575465141

Mobile Device Headline: 

शिवानी दांडेकर म्हणते, मला खेळाची आवड आहे, पण जीम मला कधीच आवडली नाही

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

health-fitness-wellness

Mobile Body: 

स्लिम फिट - शिवानी दांडेकर, अभिनेत्री 
मला एक मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून शरीराकडे लक्ष देणे गरजेचेच होते. बरेच लोक या क्षेत्रात आल्यानंतर फिटनेसकडे लक्ष देतात, मात्र मी त्याआधीपासूनच माझ्या शरीराच्या बाबतीत जागृत होते. ऑस्ट्रेलियामध्ये वाढली असल्याने मला खेळाची आवड आहे. मला जीम कधीच आवडली नाही. किंबहुना, जिम ही माझ्यासाठी बनलेलीच नाही असे मला वाटते. त्यापेक्षा मला बाहेर जाऊन एखादा खेळ खेळणे, नृत्य, योगासने करायला जास्त आवडते. व्यायामासाठी मी एका प्रकारावर कधीच अवलंबून राहत नाही.

एकाच व्यायामाने तुमचा मेंदू थकतो आणि व्यायाम करायला प्रेरणा मिळणे बंद होते. त्यासाठी मी माझ्या व्यायामाच्या पद्धतीत सातत्याने नवनवीन प्रयोग करत असते. मला सर्वांत जास्त आवडतात ती योगासने! यामुळे शरीराचा फिटनेस राखला जातो आणि मनःशांती मिळते. त्याचबरोबर किक बॉक्सिंग, नृत्य तर कधीतरी नुसते चालणे मी पसंत करते.

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

Block out the noise! Do you! Be fearless and fabulous! If someone doesn’t know how to treat you with respect, that reflects on them. Don’t tolerate anything less than what you deserve. Radical self-love = the future ... #thatbrowngirl

A post shared by Shibani Dandekar (@shibanidandekar) on Nov 6, 2018 at 12:08am PST

खेळामध्ये मी लहानपणापासूनच प्रावीण्य मिळवत आले आहे. त्यामुळे सॉफ्टबॉल, नेटबॉल हे माझे आवडते प्रकारही मी खेळते. माझे शरीर कायम ठेवण्याचा मी प्रयत्न करत असते. नृत्याबद्दल सांगायचे तर तेच माझे जगणे आहे, त्यामुळे इच्छा असेल तेव्हा मी नृत्य करते. 

मला जंक फूड खूप प्रमाणात आवडायचे. अजूनही आवडते, पण शरीर तंदुरुस्त ठेवायचे असल्यास काही गोष्टींचा त्याग हा करावाच लागतो. त्यामुळे मी माझ्या आवडत्या जंक फूडचा त्याग केला आहे. मी जास्त प्रोटीन असलेले डाएट घेते. यामध्ये मुख्यतः मटण, मासे, ताजी फळे, भाज्या आदी गोष्टी खाते. त्याचबरोबर सुकामेवा आणि दहीही माझ्या रोजच्या खाण्यात असते.

एकदा का तुम्ही तुमच्या मनाला, या सगळ्या गोष्टी चांगल्या आणि निरोगी आरोग्यासाठी गरजेच्या आहेत हे समजून सांगितले की, नंतर काही अडचणी येत नाहीत. प्रत्येकाने फिट राहिलेच पाहिजे, मात्र त्यासाठी अशाप्रकारे डाएट किंवा व्यायाम करायला हवा, ज्यातून तुम्हाला आनंद मिळेल. फिट राहण्याचे प्रत्येकाने स्वतःचे मार्ग शोधायला हवेत.

Vertical Image: 

English Headline: 

shibani dandekar talking on fitness funda

Author Type: 

External Author

शिवानी दांडेकर

अभिनेत्री

ऑस्ट्रेलिया

नृत्य

योगा

योगासने

जंक फूड

आरोग्य

health

Search Functional Tags: 

अभिनेत्री, ऑस्ट्रेलिया, नृत्य, योगा, योगासने, जंक फूड, आरोग्य, Health

Twitter Publish: 

Meta Description: 

मला एक मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून शरीराकडे लक्ष देणे गरजेचेच होते. बरेच लोक या क्षेत्रात आल्यानंतर फिटनेसकडे लक्ष देतात, मात्र मी त्याआधीपासूनच माझ्या शरीराच्या बाबतीत जागृत होते.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r6KfPA

शिवानी दांडेकर म्हणते, मला खेळाची आवड आहे, पण जीम मला कधीच आवडली नाही स्लिम फिट - शिवानी दांडेकर, अभिनेत्री  मला एक मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून शरीराकडे लक्ष देणे गरजेचेच होते. बरेच लोक या क्षेत्रात आल्यानंतर फिटनेसकडे लक्ष देतात, मात्र मी त्याआधीपासूनच माझ्या शरीराच्या बाबतीत जागृत होते. ऑस्ट्रेलियामध्ये वाढली असल्याने मला खेळाची आवड आहे. मला जीम कधीच आवडली नाही. किंबहुना, जिम ही माझ्यासाठी बनलेलीच नाही असे मला वाटते. त्यापेक्षा मला बाहेर जाऊन एखादा खेळ खेळणे, नृत्य, योगासने करायला जास्त आवडते. व्यायामासाठी मी एका प्रकारावर कधीच अवलंबून राहत नाही. एकाच व्यायामाने तुमचा मेंदू थकतो आणि व्यायाम करायला प्रेरणा मिळणे बंद होते. त्यासाठी मी माझ्या व्यायामाच्या पद्धतीत सातत्याने नवनवीन प्रयोग करत असते. मला सर्वांत जास्त आवडतात ती योगासने! यामुळे शरीराचा फिटनेस राखला जातो आणि मनःशांती मिळते. त्याचबरोबर किक बॉक्सिंग, नृत्य तर कधीतरी नुसते चालणे मी पसंत करते.         View this post on Instagram                   Block out the noise! Do you! Be fearless and fabulous! If someone doesn’t know how to treat you with respect, that reflects on them. Don’t tolerate anything less than what you deserve. Radical self-love = the future ... #thatbrowngirl A post shared by Shibani Dandekar (@shibanidandekar) on Nov 6, 2018 at 12:08am PST खेळामध्ये मी लहानपणापासूनच प्रावीण्य मिळवत आले आहे. त्यामुळे सॉफ्टबॉल, नेटबॉल हे माझे आवडते प्रकारही मी खेळते. माझे शरीर कायम ठेवण्याचा मी प्रयत्न करत असते. नृत्याबद्दल सांगायचे तर तेच माझे जगणे आहे, त्यामुळे इच्छा असेल तेव्हा मी नृत्य करते.  मला जंक फूड खूप प्रमाणात आवडायचे. अजूनही आवडते, पण शरीर तंदुरुस्त ठेवायचे असल्यास काही गोष्टींचा त्याग हा करावाच लागतो. त्यामुळे मी माझ्या आवडत्या जंक फूडचा त्याग केला आहे. मी जास्त प्रोटीन असलेले डाएट घेते. यामध्ये मुख्यतः मटण, मासे, ताजी फळे, भाज्या आदी गोष्टी खाते. त्याचबरोबर सुकामेवा आणि दहीही माझ्या रोजच्या खाण्यात असते. एकदा का तुम्ही तुमच्या मनाला, या सगळ्या गोष्टी चांगल्या आणि निरोगी आरोग्यासाठी गरजेच्या आहेत हे समजून सांगितले की, नंतर काही अडचणी येत नाहीत. प्रत्येकाने फिट राहिलेच पाहिजे, मात्र त्यासाठी अशाप्रकारे डाएट किंवा व्यायाम करायला हवा, ज्यातून तुम्हाला आनंद मिळेल. फिट राहण्याचे प्रत्येकाने स्वतःचे मार्ग शोधायला हवेत. News Item ID:  599-news_story-1575465141 Mobile Device Headline:  शिवानी दांडेकर म्हणते, मला खेळाची आवड आहे, पण जीम मला कधीच आवडली नाही Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  health-fitness-wellness Mobile Body:  स्लिम फिट - शिवानी दांडेकर, अभिनेत्री  मला एक मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून शरीराकडे लक्ष देणे गरजेचेच होते. बरेच लोक या क्षेत्रात आल्यानंतर फिटनेसकडे लक्ष देतात, मात्र मी त्याआधीपासूनच माझ्या शरीराच्या बाबतीत जागृत होते. ऑस्ट्रेलियामध्ये वाढली असल्याने मला खेळाची आवड आहे. मला जीम कधीच आवडली नाही. किंबहुना, जिम ही माझ्यासाठी बनलेलीच नाही असे मला वाटते. त्यापेक्षा मला बाहेर जाऊन एखादा खेळ खेळणे, नृत्य, योगासने करायला जास्त आवडते. व्यायामासाठी मी एका प्रकारावर कधीच अवलंबून राहत नाही. एकाच व्यायामाने तुमचा मेंदू थकतो आणि व्यायाम करायला प्रेरणा मिळणे बंद होते. त्यासाठी मी माझ्या व्यायामाच्या पद्धतीत सातत्याने नवनवीन प्रयोग करत असते. मला सर्वांत जास्त आवडतात ती योगासने! यामुळे शरीराचा फिटनेस राखला जातो आणि मनःशांती मिळते. त्याचबरोबर किक बॉक्सिंग, नृत्य तर कधीतरी नुसते चालणे मी पसंत करते.         View this post on Instagram                   Block out the noise! Do you! Be fearless and fabulous! If someone doesn’t know how to treat you with respect, that reflects on them. Don’t tolerate anything less than what you deserve. Radical self-love = the future ... #thatbrowngirl A post shared by Shibani Dandekar (@shibanidandekar) on Nov 6, 2018 at 12:08am PST खेळामध्ये मी लहानपणापासूनच प्रावीण्य मिळवत आले आहे. त्यामुळे सॉफ्टबॉल, नेटबॉल हे माझे आवडते प्रकारही मी खेळते. माझे शरीर कायम ठेवण्याचा मी प्रयत्न करत असते. नृत्याबद्दल सांगायचे तर तेच माझे जगणे आहे, त्यामुळे इच्छा असेल तेव्हा मी नृत्य करते.  मला जंक फूड खूप प्रमाणात आवडायचे. अजूनही आवडते, पण शरीर तंदुरुस्त ठेवायचे असल्यास काही गोष्टींचा त्याग हा करावाच लागतो. त्यामुळे मी माझ्या आवडत्या जंक फूडचा त्याग केला आहे. मी जास्त प्रोटीन असलेले डाएट घेते. यामध्ये मुख्यतः मटण, मासे, ताजी फळे, भाज्या आदी गोष्टी खाते. त्याचबरोबर सुकामेवा आणि दहीही माझ्या रोजच्या खाण्यात असते. एकदा का तुम्ही तुमच्या मनाला, या सगळ्या गोष्टी चांगल्या आणि निरोगी आरोग्यासाठी गरजेच्या आहेत हे समजून सांगितले की, नंतर काही अडचणी येत नाहीत. प्रत्येकाने फिट राहिलेच पाहिजे, मात्र त्यासाठी अशाप्रकारे डाएट किंवा व्यायाम करायला हवा, ज्यातून तुम्हाला आनंद मिळेल. फिट राहण्याचे प्रत्येकाने स्वतःचे मार्ग शोधायला हवेत. Vertical Image:  English Headline:  shibani dandekar talking on fitness funda Author Type:  External Author शिवानी दांडेकर अभिनेत्री ऑस्ट्रेलिया नृत्य योगा योगासने जंक फूड आरोग्य health Search Functional Tags:  अभिनेत्री, ऑस्ट्रेलिया, नृत्य, योगा, योगासने, जंक फूड, आरोग्य, Health Twitter Publish:  Meta Description:  मला एक मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून शरीराकडे लक्ष देणे गरजेचेच होते. बरेच लोक या क्षेत्रात आल्यानंतर फिटनेसकडे लक्ष देतात, मात्र मी त्याआधीपासूनच माझ्या शरीराच्या बाबतीत जागृत होते. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r6KfPA

December 04, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2rhAjTb
Read More
गोकाक, कागवाड, अथणीत आज 779 केंद्रावर मतदान 

बेळगाव - पोटनिवडणुकीसाठी गुरूवारी (ता. 5) जिल्ह्यातील तीन मतदारसंघांत मतदान होत आहे. यासाठी 779 मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली असून 6 लाख 45 हजार 541 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. गोकाक संघात 288, कागवाड 231 आणि अथणी मतदार संघात 260 मतदान केंद्रे आहेत. 

बुधवारी (ता. 4) रात्री उशिरापासून कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना झाले. खबरदारी म्हणून निवडणूक जाहीर झालेल्या मतदान केंद्रांत जमावबंदी (144 कलम) लागू केली आहे. गोकाक, अथणी आणि कागवाड मतदारसंघांत निवडणूक जाहीर झाली असून, पंचवीसपेक्षा अधिक उमेदवार नशीब आजमावत असून खरी लढत राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांतच आहे.

गोकाकमध्ये तिरंगी लढत

गोकाक मतदारसंघात तिरंगी लढत "हाय व्होल्टेज' ठरत आहे. पोटनिवडणुकीदरम्यान अपात्र उमेदवारांचा निकाल न्यायालयाकडून जाहीर झाला असून त्यांना निवडणूक लढविण्यासाठी मुभा दिली आहे. यामुळेच गोकाकमध्ये भाजपकडून रमेश जारकीहोळी, कॉंग्रेसमधून लखन जारकीहोळी तर धजदकडून अशोक पुजारी रिंगणात उतरले आहेत. 

अथणीत माजी आमदार समोरासमोर

अथणीत माजी आमदार पक्ष बदलून समोरासमोर उभे आहेत. श्रीमंत पाटील (भाजप), राजू कागे (कॉंग्रेस) रिंगणात आहेत. येथे दुहेरी लढत असून, कागे यांच्यासाठी ही लढत अस्तित्वाची ठरेल. अथणी मतदार संघातही दुहेरी लढत होत आहे. गजानन मंगसुळी कॉंग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक रिंगणात असून महेश कुमठळ्ळी हे भाजपचे उमेदवार आहेत. उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांचा हा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे तेच येथे किंगमेकर ठरतील. ते कुमठळ्ळी यांना कितपत साथ देतात, यावर बरेचसे राजकारण येथे अवलंबून असणार आहे. 

मतदारसंघनिहाय मतदार 
अथणी*2,17,974 
कागवाड*1,85,443 
गोकाक*2,42,124 

बंदोबस्त असा 
6 ः उपअधीक्षक 
12 ः पोलिस निरीक्षक 
33 ः उपनिरीक्षक 
62 ः साहाय्यक उपनिरीक्षक 
1143 ः पोलिस कॉन्स्टेबल 
191 ः होमगार्ड 
2248 ः एकूण सुरक्षा पोलिस (विविध विभाग) 
15 ः डीएआर (तुकडी) 
15 ः केएसआरपी (तुकडी) 
8 सीएपीएफ (तुकडी) 

News Item ID: 

599-news_story-1575510688

Mobile Device Headline: 

गोकाक, कागवाड, अथणीत आज 779 केंद्रावर मतदान 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Desh

Mobile Body: 

बेळगाव - पोटनिवडणुकीसाठी गुरूवारी (ता. 5) जिल्ह्यातील तीन मतदारसंघांत मतदान होत आहे. यासाठी 779 मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली असून 6 लाख 45 हजार 541 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. गोकाक संघात 288, कागवाड 231 आणि अथणी मतदार संघात 260 मतदान केंद्रे आहेत. 

बुधवारी (ता. 4) रात्री उशिरापासून कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना झाले. खबरदारी म्हणून निवडणूक जाहीर झालेल्या मतदान केंद्रांत जमावबंदी (144 कलम) लागू केली आहे. गोकाक, अथणी आणि कागवाड मतदारसंघांत निवडणूक जाहीर झाली असून, पंचवीसपेक्षा अधिक उमेदवार नशीब आजमावत असून खरी लढत राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांतच आहे.

गोकाकमध्ये तिरंगी लढत

गोकाक मतदारसंघात तिरंगी लढत "हाय व्होल्टेज' ठरत आहे. पोटनिवडणुकीदरम्यान अपात्र उमेदवारांचा निकाल न्यायालयाकडून जाहीर झाला असून त्यांना निवडणूक लढविण्यासाठी मुभा दिली आहे. यामुळेच गोकाकमध्ये भाजपकडून रमेश जारकीहोळी, कॉंग्रेसमधून लखन जारकीहोळी तर धजदकडून अशोक पुजारी रिंगणात उतरले आहेत. 

अथणीत माजी आमदार समोरासमोर

अथणीत माजी आमदार पक्ष बदलून समोरासमोर उभे आहेत. श्रीमंत पाटील (भाजप), राजू कागे (कॉंग्रेस) रिंगणात आहेत. येथे दुहेरी लढत असून, कागे यांच्यासाठी ही लढत अस्तित्वाची ठरेल. अथणी मतदार संघातही दुहेरी लढत होत आहे. गजानन मंगसुळी कॉंग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक रिंगणात असून महेश कुमठळ्ळी हे भाजपचे उमेदवार आहेत. उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांचा हा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे तेच येथे किंगमेकर ठरतील. ते कुमठळ्ळी यांना कितपत साथ देतात, यावर बरेचसे राजकारण येथे अवलंबून असणार आहे. 

मतदारसंघनिहाय मतदार 
अथणी*2,17,974 
कागवाड*1,85,443 
गोकाक*2,42,124 

बंदोबस्त असा 
6 ः उपअधीक्षक 
12 ः पोलिस निरीक्षक 
33 ः उपनिरीक्षक 
62 ः साहाय्यक उपनिरीक्षक 
1143 ः पोलिस कॉन्स्टेबल 
191 ः होमगार्ड 
2248 ः एकूण सुरक्षा पोलिस (विविध विभाग) 
15 ः डीएआर (तुकडी) 
15 ः केएसआरपी (तुकडी) 
8 सीएपीएफ (तुकडी) 

Vertical Image: 

English Headline: 

Voting In Gokak Kagwad Athani Assembly By Election

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

निवडणूक

लढत

fight

बेळगाव

भाजप

आमदार

राजकारण

politics

पोलिस

Search Functional Tags: 

निवडणूक, लढत, fight, बेळगाव, भाजप, आमदार, राजकारण, Politics, पोलिस

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Karnataka By Election News

Meta Description: 

Karnataka By Election : पोटनिवडणुकीसाठी गुरूवारी (ता. 5) जिल्ह्यातील तीन मतदारसंघांत मतदान होत आहे. यासाठी 779 मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली असून 6 लाख 45 हजार 541 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

गोकाक, कागवाड, अथणीत आज 779 केंद्रावर मतदान  बेळगाव - पोटनिवडणुकीसाठी गुरूवारी (ता. 5) जिल्ह्यातील तीन मतदारसंघांत मतदान होत आहे. यासाठी 779 मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली असून 6 लाख 45 हजार 541 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. गोकाक संघात 288, कागवाड 231 आणि अथणी मतदार संघात 260 मतदान केंद्रे आहेत.  बुधवारी (ता. 4) रात्री उशिरापासून कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना झाले. खबरदारी म्हणून निवडणूक जाहीर झालेल्या मतदान केंद्रांत जमावबंदी (144 कलम) लागू केली आहे. गोकाक, अथणी आणि कागवाड मतदारसंघांत निवडणूक जाहीर झाली असून, पंचवीसपेक्षा अधिक उमेदवार नशीब आजमावत असून खरी लढत राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांतच आहे. गोकाकमध्ये तिरंगी लढत गोकाक मतदारसंघात तिरंगी लढत "हाय व्होल्टेज' ठरत आहे. पोटनिवडणुकीदरम्यान अपात्र उमेदवारांचा निकाल न्यायालयाकडून जाहीर झाला असून त्यांना निवडणूक लढविण्यासाठी मुभा दिली आहे. यामुळेच गोकाकमध्ये भाजपकडून रमेश जारकीहोळी, कॉंग्रेसमधून लखन जारकीहोळी तर धजदकडून अशोक पुजारी रिंगणात उतरले आहेत.  अथणीत माजी आमदार समोरासमोर अथणीत माजी आमदार पक्ष बदलून समोरासमोर उभे आहेत. श्रीमंत पाटील (भाजप), राजू कागे (कॉंग्रेस) रिंगणात आहेत. येथे दुहेरी लढत असून, कागे यांच्यासाठी ही लढत अस्तित्वाची ठरेल. अथणी मतदार संघातही दुहेरी लढत होत आहे. गजानन मंगसुळी कॉंग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक रिंगणात असून महेश कुमठळ्ळी हे भाजपचे उमेदवार आहेत. उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांचा हा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे तेच येथे किंगमेकर ठरतील. ते कुमठळ्ळी यांना कितपत साथ देतात, यावर बरेचसे राजकारण येथे अवलंबून असणार आहे.  मतदारसंघनिहाय मतदार  अथणी*2,17,974  कागवाड*1,85,443  गोकाक*2,42,124  बंदोबस्त असा  6 ः उपअधीक्षक  12 ः पोलिस निरीक्षक  33 ः उपनिरीक्षक  62 ः साहाय्यक उपनिरीक्षक  1143 ः पोलिस कॉन्स्टेबल  191 ः होमगार्ड  2248 ः एकूण सुरक्षा पोलिस (विविध विभाग)  15 ः डीएआर (तुकडी)  15 ः केएसआरपी (तुकडी)  8 सीएपीएफ (तुकडी)  News Item ID:  599-news_story-1575510688 Mobile Device Headline:  गोकाक, कागवाड, अथणीत आज 779 केंद्रावर मतदान  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  बेळगाव - पोटनिवडणुकीसाठी गुरूवारी (ता. 5) जिल्ह्यातील तीन मतदारसंघांत मतदान होत आहे. यासाठी 779 मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली असून 6 लाख 45 हजार 541 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. गोकाक संघात 288, कागवाड 231 आणि अथणी मतदार संघात 260 मतदान केंद्रे आहेत.  बुधवारी (ता. 4) रात्री उशिरापासून कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना झाले. खबरदारी म्हणून निवडणूक जाहीर झालेल्या मतदान केंद्रांत जमावबंदी (144 कलम) लागू केली आहे. गोकाक, अथणी आणि कागवाड मतदारसंघांत निवडणूक जाहीर झाली असून, पंचवीसपेक्षा अधिक उमेदवार नशीब आजमावत असून खरी लढत राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांतच आहे. गोकाकमध्ये तिरंगी लढत गोकाक मतदारसंघात तिरंगी लढत "हाय व्होल्टेज' ठरत आहे. पोटनिवडणुकीदरम्यान अपात्र उमेदवारांचा निकाल न्यायालयाकडून जाहीर झाला असून त्यांना निवडणूक लढविण्यासाठी मुभा दिली आहे. यामुळेच गोकाकमध्ये भाजपकडून रमेश जारकीहोळी, कॉंग्रेसमधून लखन जारकीहोळी तर धजदकडून अशोक पुजारी रिंगणात उतरले आहेत.  अथणीत माजी आमदार समोरासमोर अथणीत माजी आमदार पक्ष बदलून समोरासमोर उभे आहेत. श्रीमंत पाटील (भाजप), राजू कागे (कॉंग्रेस) रिंगणात आहेत. येथे दुहेरी लढत असून, कागे यांच्यासाठी ही लढत अस्तित्वाची ठरेल. अथणी मतदार संघातही दुहेरी लढत होत आहे. गजानन मंगसुळी कॉंग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक रिंगणात असून महेश कुमठळ्ळी हे भाजपचे उमेदवार आहेत. उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांचा हा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे तेच येथे किंगमेकर ठरतील. ते कुमठळ्ळी यांना कितपत साथ देतात, यावर बरेचसे राजकारण येथे अवलंबून असणार आहे.  मतदारसंघनिहाय मतदार  अथणी*2,17,974  कागवाड*1,85,443  गोकाक*2,42,124  बंदोबस्त असा  6 ः उपअधीक्षक  12 ः पोलिस निरीक्षक  33 ः उपनिरीक्षक  62 ः साहाय्यक उपनिरीक्षक  1143 ः पोलिस कॉन्स्टेबल  191 ः होमगार्ड  2248 ः एकूण सुरक्षा पोलिस (विविध विभाग)  15 ः डीएआर (तुकडी)  15 ः केएसआरपी (तुकडी)  8 सीएपीएफ (तुकडी)  Vertical Image:  English Headline:  Voting In Gokak Kagwad Athani Assembly By Election Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा निवडणूक लढत fight बेळगाव भाजप आमदार राजकारण politics पोलिस Search Functional Tags:  निवडणूक, लढत, fight, बेळगाव, भाजप, आमदार, राजकारण, Politics, पोलिस Twitter Publish:  Meta Keyword:  Karnataka By Election News Meta Description:  Karnataka By Election : पोटनिवडणुकीसाठी गुरूवारी (ता. 5) जिल्ह्यातील तीन मतदारसंघांत मतदान होत आहे. यासाठी 779 मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली असून 6 लाख 45 हजार 541 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 04, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2DQcjco
Read More
सिंचन प्रकल्प मान्यतांची चौकशी आता कोणाच्या मागे

मुंबई - तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने अखेरच्या मंत्रिमंडळ बैठकीत पाच सिंचन प्रकल्पांसाठी तब्बल ६१४४ कोटींच्या सुधारित प्रशासकीय मान्यता (सुप्रमा) दिल्या होत्या. या मान्यतांचा आज मंत्रिमंडळात आढावा घेऊन चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

राज्य मंत्रिमंडळाची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर झाली. सिंचन प्रकल्पांचा आढावा यात प्रामुख्याने घेण्यात आला. फडणवीस सरकारने शेवटच्या बैठकीत मान्यता दिलेल्या प्रकल्पांत तत्कालीन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या जिल्ह्यातील चार मोठ्या प्रकल्पांचा समावेश आहे. यात जळगाव जिल्ह्यातील वाघूर प्रकल्पास २२८८ कोटींची, हतनूर प्रकल्पास ५३६ कोटींची, वरणगाव-तळवेल प्रकल्पास ८६१ कोटींची; तर शेळगाव येथील प्रकल्पास ९६८ कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती; तर ठाण्यातील भातसा प्रकल्पास १४९१ कोटींची ‘सुप्रमा’ देण्यात आली होती.

भाजपच्या 'या' उमेदवारासाठी घेतली सर्वच पक्षांनी माघार

आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार
मागील पाच वर्षांत विविध सामाजिक आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांवर नोंदवलेले अन्यायकारक गुन्हे मागे घेतले जातील, अशी माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. मराठा, धनगर व कोरेगाव-भीमाच्या आंदोलनामुळे राज्यभरातील कार्यकर्त्यांवर नोंदविलेल्या गुन्ह्यांसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत माहिती घेण्यात आली. जे गुन्हे नोंदवले आहेत, त्याबाबत एक समिती नेमून गुन्ह्यांचे वर्गीकरण करण्यात येणार आहे. सौम्य प्रकारचे सर्व गुन्हे मागे घेण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगण्यात येते. मात्र, जे गंभीर गुन्हे आहेत ते मागे घेण्यात कायदेशीर अडचण असल्याचे गृह विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

News Item ID: 

599-news_story-1575483249

Mobile Device Headline: 

सिंचन प्रकल्प मान्यतांची चौकशी आता कोणाच्या मागे

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

मुंबई - तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने अखेरच्या मंत्रिमंडळ बैठकीत पाच सिंचन प्रकल्पांसाठी तब्बल ६१४४ कोटींच्या सुधारित प्रशासकीय मान्यता (सुप्रमा) दिल्या होत्या. या मान्यतांचा आज मंत्रिमंडळात आढावा घेऊन चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

राज्य मंत्रिमंडळाची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर झाली. सिंचन प्रकल्पांचा आढावा यात प्रामुख्याने घेण्यात आला. फडणवीस सरकारने शेवटच्या बैठकीत मान्यता दिलेल्या प्रकल्पांत तत्कालीन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या जिल्ह्यातील चार मोठ्या प्रकल्पांचा समावेश आहे. यात जळगाव जिल्ह्यातील वाघूर प्रकल्पास २२८८ कोटींची, हतनूर प्रकल्पास ५३६ कोटींची, वरणगाव-तळवेल प्रकल्पास ८६१ कोटींची; तर शेळगाव येथील प्रकल्पास ९६८ कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती; तर ठाण्यातील भातसा प्रकल्पास १४९१ कोटींची ‘सुप्रमा’ देण्यात आली होती.

भाजपच्या 'या' उमेदवारासाठी घेतली सर्वच पक्षांनी माघार

आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार
मागील पाच वर्षांत विविध सामाजिक आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांवर नोंदवलेले अन्यायकारक गुन्हे मागे घेतले जातील, अशी माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. मराठा, धनगर व कोरेगाव-भीमाच्या आंदोलनामुळे राज्यभरातील कार्यकर्त्यांवर नोंदविलेल्या गुन्ह्यांसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत माहिती घेण्यात आली. जे गुन्हे नोंदवले आहेत, त्याबाबत एक समिती नेमून गुन्ह्यांचे वर्गीकरण करण्यात येणार आहे. सौम्य प्रकारचे सर्व गुन्हे मागे घेण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगण्यात येते. मात्र, जे गंभीर गुन्हे आहेत ते मागे घेण्यात कायदेशीर अडचण असल्याचे गृह विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Vertical Image: 

English Headline: 

Irrigation Project Approval Inquiry issue

Author Type: 

External Author

सकाळ न्यूज नेटवर्क

सिंचन

mumbai

devendra fadnavis

government

मंत्रिमंडळ

girish mahajan

jangaon

agitation

eknath shinde

धनगर

sections

Search Functional Tags: 

सिंचन, Mumbai, Devendra Fadnavis, Government, मंत्रिमंडळ, Girish Mahajan, Jangaon, agitation, Eknath Shinde, धनगर, Sections

Twitter Publish: 

Meta Description: 

राज्य मंत्रिमंडळाची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर झाली. सिंचन प्रकल्पांचा आढावा यात प्रामुख्याने घेण्यात आला.

Send as Notification: 

Topic Tags: 

देवेंद्र फडणवीस

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

सिंचन प्रकल्प मान्यतांची चौकशी आता कोणाच्या मागे मुंबई - तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने अखेरच्या मंत्रिमंडळ बैठकीत पाच सिंचन प्रकल्पांसाठी तब्बल ६१४४ कोटींच्या सुधारित प्रशासकीय मान्यता (सुप्रमा) दिल्या होत्या. या मान्यतांचा आज मंत्रिमंडळात आढावा घेऊन चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप राज्य मंत्रिमंडळाची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर झाली. सिंचन प्रकल्पांचा आढावा यात प्रामुख्याने घेण्यात आला. फडणवीस सरकारने शेवटच्या बैठकीत मान्यता दिलेल्या प्रकल्पांत तत्कालीन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या जिल्ह्यातील चार मोठ्या प्रकल्पांचा समावेश आहे. यात जळगाव जिल्ह्यातील वाघूर प्रकल्पास २२८८ कोटींची, हतनूर प्रकल्पास ५३६ कोटींची, वरणगाव-तळवेल प्रकल्पास ८६१ कोटींची; तर शेळगाव येथील प्रकल्पास ९६८ कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती; तर ठाण्यातील भातसा प्रकल्पास १४९१ कोटींची ‘सुप्रमा’ देण्यात आली होती. भाजपच्या 'या' उमेदवारासाठी घेतली सर्वच पक्षांनी माघार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार मागील पाच वर्षांत विविध सामाजिक आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांवर नोंदवलेले अन्यायकारक गुन्हे मागे घेतले जातील, अशी माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. मराठा, धनगर व कोरेगाव-भीमाच्या आंदोलनामुळे राज्यभरातील कार्यकर्त्यांवर नोंदविलेल्या गुन्ह्यांसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत माहिती घेण्यात आली. जे गुन्हे नोंदवले आहेत, त्याबाबत एक समिती नेमून गुन्ह्यांचे वर्गीकरण करण्यात येणार आहे. सौम्य प्रकारचे सर्व गुन्हे मागे घेण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगण्यात येते. मात्र, जे गंभीर गुन्हे आहेत ते मागे घेण्यात कायदेशीर अडचण असल्याचे गृह विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. News Item ID:  599-news_story-1575483249 Mobile Device Headline:  सिंचन प्रकल्प मान्यतांची चौकशी आता कोणाच्या मागे Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने अखेरच्या मंत्रिमंडळ बैठकीत पाच सिंचन प्रकल्पांसाठी तब्बल ६१४४ कोटींच्या सुधारित प्रशासकीय मान्यता (सुप्रमा) दिल्या होत्या. या मान्यतांचा आज मंत्रिमंडळात आढावा घेऊन चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप राज्य मंत्रिमंडळाची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर झाली. सिंचन प्रकल्पांचा आढावा यात प्रामुख्याने घेण्यात आला. फडणवीस सरकारने शेवटच्या बैठकीत मान्यता दिलेल्या प्रकल्पांत तत्कालीन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या जिल्ह्यातील चार मोठ्या प्रकल्पांचा समावेश आहे. यात जळगाव जिल्ह्यातील वाघूर प्रकल्पास २२८८ कोटींची, हतनूर प्रकल्पास ५३६ कोटींची, वरणगाव-तळवेल प्रकल्पास ८६१ कोटींची; तर शेळगाव येथील प्रकल्पास ९६८ कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती; तर ठाण्यातील भातसा प्रकल्पास १४९१ कोटींची ‘सुप्रमा’ देण्यात आली होती. भाजपच्या 'या' उमेदवारासाठी घेतली सर्वच पक्षांनी माघार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार मागील पाच वर्षांत विविध सामाजिक आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांवर नोंदवलेले अन्यायकारक गुन्हे मागे घेतले जातील, अशी माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. मराठा, धनगर व कोरेगाव-भीमाच्या आंदोलनामुळे राज्यभरातील कार्यकर्त्यांवर नोंदविलेल्या गुन्ह्यांसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत माहिती घेण्यात आली. जे गुन्हे नोंदवले आहेत, त्याबाबत एक समिती नेमून गुन्ह्यांचे वर्गीकरण करण्यात येणार आहे. सौम्य प्रकारचे सर्व गुन्हे मागे घेण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगण्यात येते. मात्र, जे गंभीर गुन्हे आहेत ते मागे घेण्यात कायदेशीर अडचण असल्याचे गृह विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. Vertical Image:  English Headline:  Irrigation Project Approval Inquiry issue Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क सिंचन mumbai devendra fadnavis government मंत्रिमंडळ girish mahajan jangaon agitation eknath shinde धनगर sections Search Functional Tags:  सिंचन, Mumbai, Devendra Fadnavis, Government, मंत्रिमंडळ, Girish Mahajan, Jangaon, agitation, Eknath Shinde, धनगर, Sections Twitter Publish:  Meta Description:  राज्य मंत्रिमंडळाची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर झाली. सिंचन प्रकल्पांचा आढावा यात प्रामुख्याने घेण्यात आला. Send as Notification:  Topic Tags:  देवेंद्र फडणवीस News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 04, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2RrIZ4l
Read More
अब्दालीला कडवी झुंज देणारा सेनापती-सदाशिवराव भाऊ
गुजरात सरकार के खिलाफ छात्रों का प्रदर्शन, परीक्षा रद्द करने की मांग https://ift.tt/2NfH8z5
दिल्ली-NCR में हवा फिर हुई जहरीली, आनंद विहार में AQI 400 के पार https://ift.tt/2NfH8z5
#Hyperloop ‘हायपर लूप’चे काय होणार?

पुणे-मुंबई प्रवास ११ मिनिटांत; सरकारकडून सवलतींची अपेक्षा
पुणे - पुणे- मुंबईचा प्रवास केवळ ११ मिनिटांत होण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) ‘हायपर लूप’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे. परंतु कंपनीने मागितलेल्या सवलतींचा प्रस्ताव सरकारकडे अडकून पडला आहे. महाविकास आघाडीचे सरकार या प्रकल्पाला मान्यता देऊन दोन्ही शहरांतील अंतर कमी करणार का, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप 

पुणे- मुंबई या द्रुतगती मार्गाचे काम २४ वर्षांपूर्वी पूर्ण झाले. त्यानंतर पुणे- मुंबईला ‘हायपर लूप’ने जोडण्याचा निर्णय तत्कालीन युती सरकारने घेतला होता. या प्रकल्पाचा ‘महत्त्वाकांक्षी नागरी परिवहन प्रकल्पा’मध्ये समावेश केला होता. नव्या सरकारच्या मान्यतेनंतर सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात क्रांती घडविणारा हा ‘हायपर लूप’ प्रकल्प राबविण्याचा मान पुण्याला मिळणार आहे, त्यासाठी व्हर्जिन हायपरलूप कंपनीबरोबरच ‘पीएमआरडीए’ने करारही केला आहे. हा ट्रॅक पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर उभारण्याचे निश्‍चित केले आहे. या प्रकल्पामुळे पुणे- मुंबई दरम्यानचा प्रवास केवळ ११ मिनिटांत होणार आहे, त्यासाठी संबंधित कंपनीने सादर केलेल्या पूर्वव्यवहार्यता पडताळणी अहवालास (प्री फिजिबिलिटी रिपोर्ट) राज्य सरकारने यापूर्वीच मान्यता दिली आहे.

#AirportIssue आता उत्सुकता ‘टेक ऑफ’ची

तसेच, अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून नवनवे प्रकल्प राबविण्यासाठी गेल्या वर्षी राज्य सरकारने ‘महाआयडी’ची स्थापनाही केली. या प्रकल्पाचा समावेश ‘महाआयडी’च्या कायद्यात बदल करून समावेश करण्यासही मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पासाठी डीपी वर्ल्ड एफझेडई व हायपर लूप टेक्‍नॉलॉजी, आयएनसी या कंपन्यांना मूळ प्रकल्प सूचक म्हणूनही मंत्रिमंडळाने मान्यता दिली, त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लावण्यातील सर्व अडचणी दूर झाल्या आहेत.

भारताचा चीनला इशारा; नौदलाची अभिमानास्पद कामगिरी

व्हर्जिन हायपरलूप कंपनीकडून प्रकल्पाचा खर्च करण्यात येणार आहे. त्या कंपनीबरोबरच करारानामा करण्यास सरकारने मान्यता दिली. परंतु या कंपनीने विविध कर, स्टेट जीएसटीसह (सीजीएसटी) काही गोष्टींमध्ये सवलत मिळावी, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे, त्यास अद्याप मान्यता मिळालेली नाही. ही मान्यता मिळाल्यास हा प्रकल्प मार्गी लागण्यातील मोठा अडथळा दूर होईल.

राज्यातील नवीन सरकार हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेणार का, दोन्ही शहरांतील अंतर काही मिनिटांवर आणणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

News Item ID: 

599-news_story-1575472579

Mobile Device Headline: 

#Hyperloop ‘हायपर लूप’चे काय होणार?

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे-मुंबई प्रवास ११ मिनिटांत; सरकारकडून सवलतींची अपेक्षा
पुणे - पुणे- मुंबईचा प्रवास केवळ ११ मिनिटांत होण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) ‘हायपर लूप’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे. परंतु कंपनीने मागितलेल्या सवलतींचा प्रस्ताव सरकारकडे अडकून पडला आहे. महाविकास आघाडीचे सरकार या प्रकल्पाला मान्यता देऊन दोन्ही शहरांतील अंतर कमी करणार का, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप 

पुणे- मुंबई या द्रुतगती मार्गाचे काम २४ वर्षांपूर्वी पूर्ण झाले. त्यानंतर पुणे- मुंबईला ‘हायपर लूप’ने जोडण्याचा निर्णय तत्कालीन युती सरकारने घेतला होता. या प्रकल्पाचा ‘महत्त्वाकांक्षी नागरी परिवहन प्रकल्पा’मध्ये समावेश केला होता. नव्या सरकारच्या मान्यतेनंतर सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात क्रांती घडविणारा हा ‘हायपर लूप’ प्रकल्प राबविण्याचा मान पुण्याला मिळणार आहे, त्यासाठी व्हर्जिन हायपरलूप कंपनीबरोबरच ‘पीएमआरडीए’ने करारही केला आहे. हा ट्रॅक पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर उभारण्याचे निश्‍चित केले आहे. या प्रकल्पामुळे पुणे- मुंबई दरम्यानचा प्रवास केवळ ११ मिनिटांत होणार आहे, त्यासाठी संबंधित कंपनीने सादर केलेल्या पूर्वव्यवहार्यता पडताळणी अहवालास (प्री फिजिबिलिटी रिपोर्ट) राज्य सरकारने यापूर्वीच मान्यता दिली आहे.

#AirportIssue आता उत्सुकता ‘टेक ऑफ’ची

तसेच, अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून नवनवे प्रकल्प राबविण्यासाठी गेल्या वर्षी राज्य सरकारने ‘महाआयडी’ची स्थापनाही केली. या प्रकल्पाचा समावेश ‘महाआयडी’च्या कायद्यात बदल करून समावेश करण्यासही मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पासाठी डीपी वर्ल्ड एफझेडई व हायपर लूप टेक्‍नॉलॉजी, आयएनसी या कंपन्यांना मूळ प्रकल्प सूचक म्हणूनही मंत्रिमंडळाने मान्यता दिली, त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लावण्यातील सर्व अडचणी दूर झाल्या आहेत.

भारताचा चीनला इशारा; नौदलाची अभिमानास्पद कामगिरी

व्हर्जिन हायपरलूप कंपनीकडून प्रकल्पाचा खर्च करण्यात येणार आहे. त्या कंपनीबरोबरच करारानामा करण्यास सरकारने मान्यता दिली. परंतु या कंपनीने विविध कर, स्टेट जीएसटीसह (सीजीएसटी) काही गोष्टींमध्ये सवलत मिळावी, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे, त्यास अद्याप मान्यता मिळालेली नाही. ही मान्यता मिळाल्यास हा प्रकल्प मार्गी लागण्यातील मोठा अडथळा दूर होईल.

राज्यातील नवीन सरकार हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेणार का, दोन्ही शहरांतील अंतर काही मिनिटांवर आणणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Vertical Image: 

English Headline: 

What will happen to the Hyper Loop

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

टोल

पुणे

mumbai

पीएमआरडीए

company

government

विकास

सार्वजनिक वाहतूक

भारत

जीएसटी

st

initiatives

Search Functional Tags: 

टोल, पुणे, Mumbai, पीएमआरडीए, Company, Government, विकास, सार्वजनिक वाहतूक, भारत, जीएसटी, ST, Initiatives

Twitter Publish: 

Meta Description: 

पुणे- मुंबईचा प्रवास केवळ ११ मिनिटांत होण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) ‘हायपर लूप’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

#Hyperloop ‘हायपर लूप’चे काय होणार? पुणे-मुंबई प्रवास ११ मिनिटांत; सरकारकडून सवलतींची अपेक्षा पुणे - पुणे- मुंबईचा प्रवास केवळ ११ मिनिटांत होण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) ‘हायपर लूप’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे. परंतु कंपनीने मागितलेल्या सवलतींचा प्रस्ताव सरकारकडे अडकून पडला आहे. महाविकास आघाडीचे सरकार या प्रकल्पाला मान्यता देऊन दोन्ही शहरांतील अंतर कमी करणार का, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप  पुणे- मुंबई या द्रुतगती मार्गाचे काम २४ वर्षांपूर्वी पूर्ण झाले. त्यानंतर पुणे- मुंबईला ‘हायपर लूप’ने जोडण्याचा निर्णय तत्कालीन युती सरकारने घेतला होता. या प्रकल्पाचा ‘महत्त्वाकांक्षी नागरी परिवहन प्रकल्पा’मध्ये समावेश केला होता. नव्या सरकारच्या मान्यतेनंतर सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात क्रांती घडविणारा हा ‘हायपर लूप’ प्रकल्प राबविण्याचा मान पुण्याला मिळणार आहे, त्यासाठी व्हर्जिन हायपरलूप कंपनीबरोबरच ‘पीएमआरडीए’ने करारही केला आहे. हा ट्रॅक पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर उभारण्याचे निश्‍चित केले आहे. या प्रकल्पामुळे पुणे- मुंबई दरम्यानचा प्रवास केवळ ११ मिनिटांत होणार आहे, त्यासाठी संबंधित कंपनीने सादर केलेल्या पूर्वव्यवहार्यता पडताळणी अहवालास (प्री फिजिबिलिटी रिपोर्ट) राज्य सरकारने यापूर्वीच मान्यता दिली आहे. #AirportIssue आता उत्सुकता ‘टेक ऑफ’ची तसेच, अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून नवनवे प्रकल्प राबविण्यासाठी गेल्या वर्षी राज्य सरकारने ‘महाआयडी’ची स्थापनाही केली. या प्रकल्पाचा समावेश ‘महाआयडी’च्या कायद्यात बदल करून समावेश करण्यासही मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पासाठी डीपी वर्ल्ड एफझेडई व हायपर लूप टेक्‍नॉलॉजी, आयएनसी या कंपन्यांना मूळ प्रकल्प सूचक म्हणूनही मंत्रिमंडळाने मान्यता दिली, त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लावण्यातील सर्व अडचणी दूर झाल्या आहेत. भारताचा चीनला इशारा; नौदलाची अभिमानास्पद कामगिरी व्हर्जिन हायपरलूप कंपनीकडून प्रकल्पाचा खर्च करण्यात येणार आहे. त्या कंपनीबरोबरच करारानामा करण्यास सरकारने मान्यता दिली. परंतु या कंपनीने विविध कर, स्टेट जीएसटीसह (सीजीएसटी) काही गोष्टींमध्ये सवलत मिळावी, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे, त्यास अद्याप मान्यता मिळालेली नाही. ही मान्यता मिळाल्यास हा प्रकल्प मार्गी लागण्यातील मोठा अडथळा दूर होईल. राज्यातील नवीन सरकार हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेणार का, दोन्ही शहरांतील अंतर काही मिनिटांवर आणणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. News Item ID:  599-news_story-1575472579 Mobile Device Headline:  #Hyperloop ‘हायपर लूप’चे काय होणार? Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे-मुंबई प्रवास ११ मिनिटांत; सरकारकडून सवलतींची अपेक्षा पुणे - पुणे- मुंबईचा प्रवास केवळ ११ मिनिटांत होण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) ‘हायपर लूप’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे. परंतु कंपनीने मागितलेल्या सवलतींचा प्रस्ताव सरकारकडे अडकून पडला आहे. महाविकास आघाडीचे सरकार या प्रकल्पाला मान्यता देऊन दोन्ही शहरांतील अंतर कमी करणार का, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप  पुणे- मुंबई या द्रुतगती मार्गाचे काम २४ वर्षांपूर्वी पूर्ण झाले. त्यानंतर पुणे- मुंबईला ‘हायपर लूप’ने जोडण्याचा निर्णय तत्कालीन युती सरकारने घेतला होता. या प्रकल्पाचा ‘महत्त्वाकांक्षी नागरी परिवहन प्रकल्पा’मध्ये समावेश केला होता. नव्या सरकारच्या मान्यतेनंतर सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात क्रांती घडविणारा हा ‘हायपर लूप’ प्रकल्प राबविण्याचा मान पुण्याला मिळणार आहे, त्यासाठी व्हर्जिन हायपरलूप कंपनीबरोबरच ‘पीएमआरडीए’ने करारही केला आहे. हा ट्रॅक पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर उभारण्याचे निश्‍चित केले आहे. या प्रकल्पामुळे पुणे- मुंबई दरम्यानचा प्रवास केवळ ११ मिनिटांत होणार आहे, त्यासाठी संबंधित कंपनीने सादर केलेल्या पूर्वव्यवहार्यता पडताळणी अहवालास (प्री फिजिबिलिटी रिपोर्ट) राज्य सरकारने यापूर्वीच मान्यता दिली आहे. #AirportIssue आता उत्सुकता ‘टेक ऑफ’ची तसेच, अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून नवनवे प्रकल्प राबविण्यासाठी गेल्या वर्षी राज्य सरकारने ‘महाआयडी’ची स्थापनाही केली. या प्रकल्पाचा समावेश ‘महाआयडी’च्या कायद्यात बदल करून समावेश करण्यासही मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पासाठी डीपी वर्ल्ड एफझेडई व हायपर लूप टेक्‍नॉलॉजी, आयएनसी या कंपन्यांना मूळ प्रकल्प सूचक म्हणूनही मंत्रिमंडळाने मान्यता दिली, त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लावण्यातील सर्व अडचणी दूर झाल्या आहेत. भारताचा चीनला इशारा; नौदलाची अभिमानास्पद कामगिरी व्हर्जिन हायपरलूप कंपनीकडून प्रकल्पाचा खर्च करण्यात येणार आहे. त्या कंपनीबरोबरच करारानामा करण्यास सरकारने मान्यता दिली. परंतु या कंपनीने विविध कर, स्टेट जीएसटीसह (सीजीएसटी) काही गोष्टींमध्ये सवलत मिळावी, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे, त्यास अद्याप मान्यता मिळालेली नाही. ही मान्यता मिळाल्यास हा प्रकल्प मार्गी लागण्यातील मोठा अडथळा दूर होईल. राज्यातील नवीन सरकार हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेणार का, दोन्ही शहरांतील अंतर काही मिनिटांवर आणणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Vertical Image:  English Headline:  What will happen to the Hyper Loop Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा टोल पुणे mumbai पीएमआरडीए company government विकास सार्वजनिक वाहतूक भारत जीएसटी st initiatives Search Functional Tags:  टोल, पुणे, Mumbai, पीएमआरडीए, Company, Government, विकास, सार्वजनिक वाहतूक, भारत, जीएसटी, ST, Initiatives Twitter Publish:  Meta Description:  पुणे- मुंबईचा प्रवास केवळ ११ मिनिटांत होण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) ‘हायपर लूप’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 04, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2YjRIXK
Read More
मंत्रिमंडळाचा विस्तार २१ डिसेंबरनंतरच

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार २१ डिसेंबरनंतरच होणार असल्याचे स्पष्ट झाले असून, नागपूरचे हिवाळी अधिवेशन सहा मंत्र्यांवरच चालविण्यात येणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाविकास आघाडीत मंत्रीपदाचे वाटप निश्‍चित झालेले असले, तरी खातेवाटपाची चर्चा सुरू आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसमधे उपमुख्यमंत्री पदासाठी नेत्याचे नाव अंतिम झालेले नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडणार हे स्पष्ट झाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप 

दरम्यान, काँग्रेसने पक्षश्रेष्ठींकडून मंत्रिपदे व मिळणारी खाती यावर सहमती मिळवली आहे. काँग्रेसकडून मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्यांची यादीदेखील तयार आहे. मात्र, राष्ट्रवादीत उपमुख्यमंत्री पदासाठी अजित पवार यांनाच आग्रह केला असून, त्यांचे मन वळविण्याची तयारी सुरू आहे. अजित पवार पक्षाच्या कामात सक्रिय झाले असले, तरी मंत्रिमंडळात सहभागी होण्याबाबत ते अद्याप तयार नसल्याचे सांगण्यात येते. मात्र, पक्षातील सर्व नेते व आमदार यांना अजित पवार मंत्रिमंडळात हवे असून, त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. नागपूर येथे १६ डिसेंबरपासून या महाविकास आघाडी सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. 

अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचा मोठा निर्णय; समिती स्थापन

केवळ पाच दिवस हे अधिवेशन सुरू राहणार असून, सहा मंत्र्यांवरच कामकाज उरकण्याचा भार राहणार आहे. विधानसभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहांत या सहा मंत्र्यांनाच विरोधकांचा सामना करावा लागेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हे पहिलेच अधिवेशन असल्याने त्यांच्यासमोर विरोधी पक्षाचे आव्हान आहे. याअगोदर तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी १९७८ ला पुलोद आघाडीचे सरकार स्थापन केल्यानंतर केवळ चार मंत्र्यांवरच हिवाळी अधिवेशन घेतले होते. त्यामुळे, दोन्ही सभागृहांचे कामकाज करण्यात या सहा मंत्र्यांना कोणतीही अडचण येणार नाही, असा दावा केला जात आहे.

News Item ID: 

599-news_story-1575482859

Mobile Device Headline: 

मंत्रिमंडळाचा विस्तार २१ डिसेंबरनंतरच

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार २१ डिसेंबरनंतरच होणार असल्याचे स्पष्ट झाले असून, नागपूरचे हिवाळी अधिवेशन सहा मंत्र्यांवरच चालविण्यात येणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाविकास आघाडीत मंत्रीपदाचे वाटप निश्‍चित झालेले असले, तरी खातेवाटपाची चर्चा सुरू आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसमधे उपमुख्यमंत्री पदासाठी नेत्याचे नाव अंतिम झालेले नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडणार हे स्पष्ट झाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप 

दरम्यान, काँग्रेसने पक्षश्रेष्ठींकडून मंत्रिपदे व मिळणारी खाती यावर सहमती मिळवली आहे. काँग्रेसकडून मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्यांची यादीदेखील तयार आहे. मात्र, राष्ट्रवादीत उपमुख्यमंत्री पदासाठी अजित पवार यांनाच आग्रह केला असून, त्यांचे मन वळविण्याची तयारी सुरू आहे. अजित पवार पक्षाच्या कामात सक्रिय झाले असले, तरी मंत्रिमंडळात सहभागी होण्याबाबत ते अद्याप तयार नसल्याचे सांगण्यात येते. मात्र, पक्षातील सर्व नेते व आमदार यांना अजित पवार मंत्रिमंडळात हवे असून, त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. नागपूर येथे १६ डिसेंबरपासून या महाविकास आघाडी सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. 

अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचा मोठा निर्णय; समिती स्थापन

केवळ पाच दिवस हे अधिवेशन सुरू राहणार असून, सहा मंत्र्यांवरच कामकाज उरकण्याचा भार राहणार आहे. विधानसभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहांत या सहा मंत्र्यांनाच विरोधकांचा सामना करावा लागेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हे पहिलेच अधिवेशन असल्याने त्यांच्यासमोर विरोधी पक्षाचे आव्हान आहे. याअगोदर तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी १९७८ ला पुलोद आघाडीचे सरकार स्थापन केल्यानंतर केवळ चार मंत्र्यांवरच हिवाळी अधिवेशन घेतले होते. त्यामुळे, दोन्ही सभागृहांचे कामकाज करण्यात या सहा मंत्र्यांना कोणतीही अडचण येणार नाही, असा दावा केला जात आहे.

Vertical Image: 

English Headline: 

Cabinet expansion on after 21st December

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

मंत्रिमंडळ

उद्धव ठाकरे

हिवाळी अधिवेशन

nagpur

sharad pawar

अधिवेशन

विकास

मुख्यमंत्री

ajit pawar

आमदार

government

विधान परिषद

uddhav thakare

Search Functional Tags: 

मंत्रिमंडळ, उद्धव ठाकरे, हिवाळी अधिवेशन, Nagpur, Sharad Pawar, अधिवेशन, विकास, मुख्यमंत्री, Ajit Pawar, आमदार, Government, विधान परिषद, Uddhav Thakare

Twitter Publish: 

Meta Description: 

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार २१ डिसेंबरनंतरच होणार असल्याचे स्पष्ट झाले असून, नागपूरचे हिवाळी अधिवेशन सहा मंत्र्यांवरच चालविण्यात येणार आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

शिवसेना

राष्ट्रवादी

काँग्रेस

उद्धव ठाकरे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

मंत्रिमंडळाचा विस्तार २१ डिसेंबरनंतरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार २१ डिसेंबरनंतरच होणार असल्याचे स्पष्ट झाले असून, नागपूरचे हिवाळी अधिवेशन सहा मंत्र्यांवरच चालविण्यात येणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाविकास आघाडीत मंत्रीपदाचे वाटप निश्‍चित झालेले असले, तरी खातेवाटपाची चर्चा सुरू आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसमधे उपमुख्यमंत्री पदासाठी नेत्याचे नाव अंतिम झालेले नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडणार हे स्पष्ट झाले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप  दरम्यान, काँग्रेसने पक्षश्रेष्ठींकडून मंत्रिपदे व मिळणारी खाती यावर सहमती मिळवली आहे. काँग्रेसकडून मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्यांची यादीदेखील तयार आहे. मात्र, राष्ट्रवादीत उपमुख्यमंत्री पदासाठी अजित पवार यांनाच आग्रह केला असून, त्यांचे मन वळविण्याची तयारी सुरू आहे. अजित पवार पक्षाच्या कामात सक्रिय झाले असले, तरी मंत्रिमंडळात सहभागी होण्याबाबत ते अद्याप तयार नसल्याचे सांगण्यात येते. मात्र, पक्षातील सर्व नेते व आमदार यांना अजित पवार मंत्रिमंडळात हवे असून, त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. नागपूर येथे १६ डिसेंबरपासून या महाविकास आघाडी सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे.  अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचा मोठा निर्णय; समिती स्थापन केवळ पाच दिवस हे अधिवेशन सुरू राहणार असून, सहा मंत्र्यांवरच कामकाज उरकण्याचा भार राहणार आहे. विधानसभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहांत या सहा मंत्र्यांनाच विरोधकांचा सामना करावा लागेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हे पहिलेच अधिवेशन असल्याने त्यांच्यासमोर विरोधी पक्षाचे आव्हान आहे. याअगोदर तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी १९७८ ला पुलोद आघाडीचे सरकार स्थापन केल्यानंतर केवळ चार मंत्र्यांवरच हिवाळी अधिवेशन घेतले होते. त्यामुळे, दोन्ही सभागृहांचे कामकाज करण्यात या सहा मंत्र्यांना कोणतीही अडचण येणार नाही, असा दावा केला जात आहे. News Item ID:  599-news_story-1575482859 Mobile Device Headline:  मंत्रिमंडळाचा विस्तार २१ डिसेंबरनंतरच Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार २१ डिसेंबरनंतरच होणार असल्याचे स्पष्ट झाले असून, नागपूरचे हिवाळी अधिवेशन सहा मंत्र्यांवरच चालविण्यात येणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाविकास आघाडीत मंत्रीपदाचे वाटप निश्‍चित झालेले असले, तरी खातेवाटपाची चर्चा सुरू आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसमधे उपमुख्यमंत्री पदासाठी नेत्याचे नाव अंतिम झालेले नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडणार हे स्पष्ट झाले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप  दरम्यान, काँग्रेसने पक्षश्रेष्ठींकडून मंत्रिपदे व मिळणारी खाती यावर सहमती मिळवली आहे. काँग्रेसकडून मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्यांची यादीदेखील तयार आहे. मात्र, राष्ट्रवादीत उपमुख्यमंत्री पदासाठी अजित पवार यांनाच आग्रह केला असून, त्यांचे मन वळविण्याची तयारी सुरू आहे. अजित पवार पक्षाच्या कामात सक्रिय झाले असले, तरी मंत्रिमंडळात सहभागी होण्याबाबत ते अद्याप तयार नसल्याचे सांगण्यात येते. मात्र, पक्षातील सर्व नेते व आमदार यांना अजित पवार मंत्रिमंडळात हवे असून, त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. नागपूर येथे १६ डिसेंबरपासून या महाविकास आघाडी सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे.  अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचा मोठा निर्णय; समिती स्थापन केवळ पाच दिवस हे अधिवेशन सुरू राहणार असून, सहा मंत्र्यांवरच कामकाज उरकण्याचा भार राहणार आहे. विधानसभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहांत या सहा मंत्र्यांनाच विरोधकांचा सामना करावा लागेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हे पहिलेच अधिवेशन असल्याने त्यांच्यासमोर विरोधी पक्षाचे आव्हान आहे. याअगोदर तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी १९७८ ला पुलोद आघाडीचे सरकार स्थापन केल्यानंतर केवळ चार मंत्र्यांवरच हिवाळी अधिवेशन घेतले होते. त्यामुळे, दोन्ही सभागृहांचे कामकाज करण्यात या सहा मंत्र्यांना कोणतीही अडचण येणार नाही, असा दावा केला जात आहे. Vertical Image:  English Headline:  Cabinet expansion on after 21st December Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा मंत्रिमंडळ उद्धव ठाकरे हिवाळी अधिवेशन nagpur sharad pawar अधिवेशन विकास मुख्यमंत्री ajit pawar आमदार government विधान परिषद uddhav thakare Search Functional Tags:  मंत्रिमंडळ, उद्धव ठाकरे, हिवाळी अधिवेशन, Nagpur, Sharad Pawar, अधिवेशन, विकास, मुख्यमंत्री, Ajit Pawar, आमदार, Government, विधान परिषद, Uddhav Thakare Twitter Publish:  Meta Description:  राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार २१ डिसेंबरनंतरच होणार असल्याचे स्पष्ट झाले असून, नागपूरचे हिवाळी अधिवेशन सहा मंत्र्यांवरच चालविण्यात येणार आहे. Send as Notification:  Topic Tags:  शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 04, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2DNecXw
Read More
मॉब लिंचिंगविरोधात कायदा दुरुस्ती होणार - अमित शहा

नवी दिल्ली - जमावाकडून मारहाण करून जीव घेण्याच्या म्हणजेच मॉब लिंचिंगच्या घटनांतील दोषी समाजकंटकांना कडक शिक्षा देणारी कायदा दुरुस्ती करण्याचे संकेत सरकारकडून मिळाले आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत सांगितले की, मॉब लिंचिंगच्या घटनांना आळा घालण्याबाबत चर्चा करण्यासाठी भारतीय दंड संहिता (आयपीसी) व दंड प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) कायद्यांत बदल करण्याबाबत एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. पोलिस संशोधन तसेच विकास ब्यूरो (बीपीआर अँड डी) या संस्थेअंतर्गत ही समिती केंद्राने नियुक्त केल्याचेही त्यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

धर्मांध टोळक्‍यांकडून कधी गोहत्या तर कधी चोरीचा आळ आणून अमानुष मारहाण करून होणारे मृत्यू म्हणजेच मॉब लिंचिंगच्या घटना वाढत आहेत. आतापावेतो तब्बल सव्वाशे निरपराध लोकांचा जीव या समाजकंटकांनी घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा गुन्हेगारांना जाहीरपणे समाजकंटक म्हटले होते. त्यानंतरही असे प्रकार सुरूच आहेत. विदर्भातही काश्‍मिरी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ मध्यंतरी आला होता. राज्यसभेत याबाबत थिरूची सिवा, आनंद शर्मा आदींनी विचारलेल्या प्रश्‍नावर शहा यांनी हस्तक्षेप करत अशा समितीची माहिती दिली. 

भारत हिंदूंचाच देश; भाजप खासदाराचे वक्तव्य

केंद्राने सारे राज्यपाल, नायब राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून यावर कायदाबदल करण्यासाठी सूचना मागविल्याचे सांगून ते म्हणाले की, अशा घटनांना सरसकट मॉब लिंचिंग म्हणता येत नाही. त्यात स्थानिक अनेक मुद्देही असतात.

News Item ID: 

599-news_story-1575481169

Mobile Device Headline: 

मॉब लिंचिंगविरोधात कायदा दुरुस्ती होणार - अमित शहा

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Desh

Mobile Body: 

नवी दिल्ली - जमावाकडून मारहाण करून जीव घेण्याच्या म्हणजेच मॉब लिंचिंगच्या घटनांतील दोषी समाजकंटकांना कडक शिक्षा देणारी कायदा दुरुस्ती करण्याचे संकेत सरकारकडून मिळाले आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत सांगितले की, मॉब लिंचिंगच्या घटनांना आळा घालण्याबाबत चर्चा करण्यासाठी भारतीय दंड संहिता (आयपीसी) व दंड प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) कायद्यांत बदल करण्याबाबत एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. पोलिस संशोधन तसेच विकास ब्यूरो (बीपीआर अँड डी) या संस्थेअंतर्गत ही समिती केंद्राने नियुक्त केल्याचेही त्यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

धर्मांध टोळक्‍यांकडून कधी गोहत्या तर कधी चोरीचा आळ आणून अमानुष मारहाण करून होणारे मृत्यू म्हणजेच मॉब लिंचिंगच्या घटना वाढत आहेत. आतापावेतो तब्बल सव्वाशे निरपराध लोकांचा जीव या समाजकंटकांनी घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा गुन्हेगारांना जाहीरपणे समाजकंटक म्हटले होते. त्यानंतरही असे प्रकार सुरूच आहेत. विदर्भातही काश्‍मिरी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ मध्यंतरी आला होता. राज्यसभेत याबाबत थिरूची सिवा, आनंद शर्मा आदींनी विचारलेल्या प्रश्‍नावर शहा यांनी हस्तक्षेप करत अशा समितीची माहिती दिली. 

भारत हिंदूंचाच देश; भाजप खासदाराचे वक्तव्य

केंद्राने सारे राज्यपाल, नायब राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून यावर कायदाबदल करण्यासाठी सूचना मागविल्याचे सांगून ते म्हणाले की, अशा घटनांना सरसकट मॉब लिंचिंग म्हणता येत नाही. त्यात स्थानिक अनेक मुद्देही असतात.

Vertical Image: 

English Headline: 

Law amendment to be launched against mob lynching amit shah

Author Type: 

External Author

सकाळ न्यूज नेटवर्क

अमित शहा

मॉब लिंचिंग

mob lynching

incidents

भारत

पोलिस

विकास

चोरी

narendra modi

गुन्हेगार

vidarbha

व्हिडिओ

नायब राज्यपाल

Search Functional Tags: 

अमित शहा, मॉब लिंचिंग, Mob Lynching, Incidents, भारत, पोलिस, विकास, चोरी, Narendra Modi, गुन्हेगार, Vidarbha, व्हिडिओ, नायब राज्यपाल

Twitter Publish: 

Meta Description: 

जमावाकडून मारहाण करून जीव घेण्याच्या म्हणजेच मॉब लिंचिंगच्या घटनांतील दोषी समाजकंटकांना कडक शिक्षा देणारी कायदा दुरुस्ती करण्याचे संकेत सरकारकडून मिळाले आहेत.

Send as Notification: 

Topic Tags: 

अमित शहा

भाजप

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

मॉब लिंचिंगविरोधात कायदा दुरुस्ती होणार - अमित शहा नवी दिल्ली - जमावाकडून मारहाण करून जीव घेण्याच्या म्हणजेच मॉब लिंचिंगच्या घटनांतील दोषी समाजकंटकांना कडक शिक्षा देणारी कायदा दुरुस्ती करण्याचे संकेत सरकारकडून मिळाले आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत सांगितले की, मॉब लिंचिंगच्या घटनांना आळा घालण्याबाबत चर्चा करण्यासाठी भारतीय दंड संहिता (आयपीसी) व दंड प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) कायद्यांत बदल करण्याबाबत एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. पोलिस संशोधन तसेच विकास ब्यूरो (बीपीआर अँड डी) या संस्थेअंतर्गत ही समिती केंद्राने नियुक्त केल्याचेही त्यांनी सांगितले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप धर्मांध टोळक्‍यांकडून कधी गोहत्या तर कधी चोरीचा आळ आणून अमानुष मारहाण करून होणारे मृत्यू म्हणजेच मॉब लिंचिंगच्या घटना वाढत आहेत. आतापावेतो तब्बल सव्वाशे निरपराध लोकांचा जीव या समाजकंटकांनी घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा गुन्हेगारांना जाहीरपणे समाजकंटक म्हटले होते. त्यानंतरही असे प्रकार सुरूच आहेत. विदर्भातही काश्‍मिरी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ मध्यंतरी आला होता. राज्यसभेत याबाबत थिरूची सिवा, आनंद शर्मा आदींनी विचारलेल्या प्रश्‍नावर शहा यांनी हस्तक्षेप करत अशा समितीची माहिती दिली.  भारत हिंदूंचाच देश; भाजप खासदाराचे वक्तव्य केंद्राने सारे राज्यपाल, नायब राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून यावर कायदाबदल करण्यासाठी सूचना मागविल्याचे सांगून ते म्हणाले की, अशा घटनांना सरसकट मॉब लिंचिंग म्हणता येत नाही. त्यात स्थानिक अनेक मुद्देही असतात. News Item ID:  599-news_story-1575481169 Mobile Device Headline:  मॉब लिंचिंगविरोधात कायदा दुरुस्ती होणार - अमित शहा Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली - जमावाकडून मारहाण करून जीव घेण्याच्या म्हणजेच मॉब लिंचिंगच्या घटनांतील दोषी समाजकंटकांना कडक शिक्षा देणारी कायदा दुरुस्ती करण्याचे संकेत सरकारकडून मिळाले आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत सांगितले की, मॉब लिंचिंगच्या घटनांना आळा घालण्याबाबत चर्चा करण्यासाठी भारतीय दंड संहिता (आयपीसी) व दंड प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) कायद्यांत बदल करण्याबाबत एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. पोलिस संशोधन तसेच विकास ब्यूरो (बीपीआर अँड डी) या संस्थेअंतर्गत ही समिती केंद्राने नियुक्त केल्याचेही त्यांनी सांगितले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप धर्मांध टोळक्‍यांकडून कधी गोहत्या तर कधी चोरीचा आळ आणून अमानुष मारहाण करून होणारे मृत्यू म्हणजेच मॉब लिंचिंगच्या घटना वाढत आहेत. आतापावेतो तब्बल सव्वाशे निरपराध लोकांचा जीव या समाजकंटकांनी घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा गुन्हेगारांना जाहीरपणे समाजकंटक म्हटले होते. त्यानंतरही असे प्रकार सुरूच आहेत. विदर्भातही काश्‍मिरी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ मध्यंतरी आला होता. राज्यसभेत याबाबत थिरूची सिवा, आनंद शर्मा आदींनी विचारलेल्या प्रश्‍नावर शहा यांनी हस्तक्षेप करत अशा समितीची माहिती दिली.  भारत हिंदूंचाच देश; भाजप खासदाराचे वक्तव्य केंद्राने सारे राज्यपाल, नायब राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून यावर कायदाबदल करण्यासाठी सूचना मागविल्याचे सांगून ते म्हणाले की, अशा घटनांना सरसकट मॉब लिंचिंग म्हणता येत नाही. त्यात स्थानिक अनेक मुद्देही असतात. Vertical Image:  English Headline:  Law amendment to be launched against mob lynching amit shah Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क अमित शहा मॉब लिंचिंग mob lynching incidents भारत पोलिस विकास चोरी narendra modi गुन्हेगार vidarbha व्हिडिओ नायब राज्यपाल Search Functional Tags:  अमित शहा, मॉब लिंचिंग, Mob Lynching, Incidents, भारत, पोलिस, विकास, चोरी, Narendra Modi, गुन्हेगार, Vidarbha, व्हिडिओ, नायब राज्यपाल Twitter Publish:  Meta Description:  जमावाकडून मारहाण करून जीव घेण्याच्या म्हणजेच मॉब लिंचिंगच्या घटनांतील दोषी समाजकंटकांना कडक शिक्षा देणारी कायदा दुरुस्ती करण्याचे संकेत सरकारकडून मिळाले आहेत. Send as Notification:  Topic Tags:  अमित शहा भाजप News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 04, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ONm0ia
Read More
BOX OFFICE: धड़ल्ले से कमा रही है विद्युत जामवाल की 'कमांडो 3', जानें वीकेंड कलेक्शन

BOX OFFICE: धड़ल्ले से कमा रही है विद्युत जामवाल की 'कमांडो 3', जानें वीकेंड कलेक्शन

December 04, 2019 0 Comments
विद्युत जामवाल स्टारर फिल्म 'कमांडो 3' बॉक्स ऑफिस ने अच्छी शुरुआत दिखाई है। इस एक्शन- थ्रिलर फिल्म को जहां समीक्षकों से निगेटिव प्रत...
Read More
Box Office पर ऋतिक रोशन का तहलका, 300 करोड़ रिकॅार्ड तोड़, सलमान- अक्षय को मात !

Box Office पर ऋतिक रोशन का तहलका, 300 करोड़ रिकॅार्ड तोड़, सलमान- अक्षय को मात !

December 04, 2019 0 Comments
साल 2019 अपने अंत की तरफ है। ऐसे में ऋतिक रोशन इस साल के सबसे बड़े कमाऊ सुपरस्टार साबित हुए हैं। इस साल ऋतिक रोशन की दो फिल्में रिलीज हुईं स...
Read More
Box office: अक्षय कुमार ने बनाया साल का तगड़ा रिकॅार्ड, अजय देवगन- सलमान को झटका !

Box office: अक्षय कुमार ने बनाया साल का तगड़ा रिकॅार्ड, अजय देवगन- सलमान को झटका !

December 04, 2019 0 Comments
ये साल पूरी तरह से अक्षय कुमार के नाम रहा है। इस साल केसरी, मिशन मंगल, हाउसफुल 4 और अंत में उनकी गुड न्यूज रिलीज हो रही है। आने वाले साल के ...
Read More