Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, October 13, 2019

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 14 ऑक्टोबर

दिनांक : 14 ऑक्‍टोबर 2019 : वार : सोमवार 
आजचे दिनमान 
मेष : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. प्रवास नकोत. 

वृषभ : दुपारनंतर एखाद्या मनाविरुद्ध घटनेला सामोरे जावे लागेल. मानसिक अस्वस्थता संभवते. महत्त्वाची कामे नकोत. 

मिथुन : काहींना अचानक धनलाभ संभवतो. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. संततिसौख्य लाभेल. 

कर्क : तुमचा प्रभाव वाढणार आहे. शासकीय कामात मात्र अडचणी संभवतात. प्रवास सुखकर होतील. 

सिंह : नवीन उमेदीने कार्यरत रहाल. काहींना गुरूकृपा लाभेल. दुपारनंतरचा दिवस विशेष अनुकूल जाईल. 

कन्या : महत्त्वाच्या कामांचे नियोजन शक्‍यतो टाळावे. आज आपणाला प्रतिकूलता संभवते. काहींना अनपेक्षितपणे आरोग्याचा त्रास संभवतो. 

तूळ : खर्चाचे प्रमाण कमी होईल. उत्साह वाढेल, जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. 

वृश्‍चिक : आज तुमचा काहीसा बौद्धिक संभ्रम संभवतो. महत्त्वाचे निर्णय नकोत. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 

धनू : आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे. स्वास्थ्य व समाधान लाभणार आहे. एखादी अनुकूल घटना घडेल. 

मकर : आरोग्य उत्तम राहणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल. महत्त्वाच्या कामात अनुकूलता लाभणार आहे. 

कुंभ : आर्थिक कामे शक्‍यतो दुपार पूर्वी करावीत. दुपारनंतर अनपेक्षित गाठीभेटी पडतील. एखादी भाग्यकारक घटना घडेल. 

मीन : महत्त्वाच्या आर्थिक कामात सुयश लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील. 

पंचांग 14 ऑक्‍टोबर 2019 
सोमवार : आश्‍विन कृष्ण 1, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.30, सूर्यास्त 6.13, चंद्रोदय सायंकाळी 6.45, चंद्रास्त सकाळी 6.44, भारतीय सौर आश्‍विन 22, शके 1941. 

News Item ID: 

599-news_story-1570978495

Mobile Device Headline: 

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 14 ऑक्टोबर

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Saptarang

Mobile Body: 

दिनांक : 14 ऑक्‍टोबर 2019 : वार : सोमवार 
आजचे दिनमान 
मेष : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. प्रवास नकोत. 

वृषभ : दुपारनंतर एखाद्या मनाविरुद्ध घटनेला सामोरे जावे लागेल. मानसिक अस्वस्थता संभवते. महत्त्वाची कामे नकोत. 

मिथुन : काहींना अचानक धनलाभ संभवतो. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. संततिसौख्य लाभेल. 

कर्क : तुमचा प्रभाव वाढणार आहे. शासकीय कामात मात्र अडचणी संभवतात. प्रवास सुखकर होतील. 

सिंह : नवीन उमेदीने कार्यरत रहाल. काहींना गुरूकृपा लाभेल. दुपारनंतरचा दिवस विशेष अनुकूल जाईल. 

कन्या : महत्त्वाच्या कामांचे नियोजन शक्‍यतो टाळावे. आज आपणाला प्रतिकूलता संभवते. काहींना अनपेक्षितपणे आरोग्याचा त्रास संभवतो. 

तूळ : खर्चाचे प्रमाण कमी होईल. उत्साह वाढेल, जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. 

वृश्‍चिक : आज तुमचा काहीसा बौद्धिक संभ्रम संभवतो. महत्त्वाचे निर्णय नकोत. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 

धनू : आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे. स्वास्थ्य व समाधान लाभणार आहे. एखादी अनुकूल घटना घडेल. 

मकर : आरोग्य उत्तम राहणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल. महत्त्वाच्या कामात अनुकूलता लाभणार आहे. 

कुंभ : आर्थिक कामे शक्‍यतो दुपार पूर्वी करावीत. दुपारनंतर अनपेक्षित गाठीभेटी पडतील. एखादी भाग्यकारक घटना घडेल. 

मीन : महत्त्वाच्या आर्थिक कामात सुयश लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील. 

पंचांग 14 ऑक्‍टोबर 2019 
सोमवार : आश्‍विन कृष्ण 1, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.30, सूर्यास्त 6.13, चंद्रोदय सायंकाळी 6.45, चंद्रास्त सकाळी 6.44, भारतीय सौर आश्‍विन 22, शके 1941. 

Vertical Image: 

English Headline: 

Horoscope and Panchang of 14 October 2019

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

राशिभविष्य

पंचांग

panchang

चंद्र

Search Functional Tags: 

राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र

Twitter Publish: 

Meta Description: 

पंचांग 14 ऑक्‍टोबर 2019  सोमवार : आश्‍विन कृष्ण 1, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.30, सूर्यास्त 6.13, चंद्रोदय सायंकाळी 6.45, चंद्रास्त सकाळी 6.44, भारतीय सौर आश्‍विन 22, शके 1941. 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 14 ऑक्टोबर दिनांक : 14 ऑक्‍टोबर 2019 : वार : सोमवार  आजचे दिनमान  मेष : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. प्रवास नकोत.  वृषभ : दुपारनंतर एखाद्या मनाविरुद्ध घटनेला सामोरे जावे लागेल. मानसिक अस्वस्थता संभवते. महत्त्वाची कामे नकोत.  मिथुन : काहींना अचानक धनलाभ संभवतो. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. संततिसौख्य लाभेल.  कर्क : तुमचा प्रभाव वाढणार आहे. शासकीय कामात मात्र अडचणी संभवतात. प्रवास सुखकर होतील.  सिंह : नवीन उमेदीने कार्यरत रहाल. काहींना गुरूकृपा लाभेल. दुपारनंतरचा दिवस विशेष अनुकूल जाईल.  कन्या : महत्त्वाच्या कामांचे नियोजन शक्‍यतो टाळावे. आज आपणाला प्रतिकूलता संभवते. काहींना अनपेक्षितपणे आरोग्याचा त्रास संभवतो.  तूळ : खर्चाचे प्रमाण कमी होईल. उत्साह वाढेल, जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.  वृश्‍चिक : आज तुमचा काहीसा बौद्धिक संभ्रम संभवतो. महत्त्वाचे निर्णय नकोत. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.  धनू : आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे. स्वास्थ्य व समाधान लाभणार आहे. एखादी अनुकूल घटना घडेल.  मकर : आरोग्य उत्तम राहणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल. महत्त्वाच्या कामात अनुकूलता लाभणार आहे.  कुंभ : आर्थिक कामे शक्‍यतो दुपार पूर्वी करावीत. दुपारनंतर अनपेक्षित गाठीभेटी पडतील. एखादी भाग्यकारक घटना घडेल.  मीन : महत्त्वाच्या आर्थिक कामात सुयश लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील.  पंचांग 14 ऑक्‍टोबर 2019  सोमवार : आश्‍विन कृष्ण 1, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.30, सूर्यास्त 6.13, चंद्रोदय सायंकाळी 6.45, चंद्रास्त सकाळी 6.44, भारतीय सौर आश्‍विन 22, शके 1941.  News Item ID:  599-news_story-1570978495 Mobile Device Headline:  जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 14 ऑक्टोबर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  दिनांक : 14 ऑक्‍टोबर 2019 : वार : सोमवार  आजचे दिनमान  मेष : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. प्रवास नकोत.  वृषभ : दुपारनंतर एखाद्या मनाविरुद्ध घटनेला सामोरे जावे लागेल. मानसिक अस्वस्थता संभवते. महत्त्वाची कामे नकोत.  मिथुन : काहींना अचानक धनलाभ संभवतो. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. संततिसौख्य लाभेल.  कर्क : तुमचा प्रभाव वाढणार आहे. शासकीय कामात मात्र अडचणी संभवतात. प्रवास सुखकर होतील.  सिंह : नवीन उमेदीने कार्यरत रहाल. काहींना गुरूकृपा लाभेल. दुपारनंतरचा दिवस विशेष अनुकूल जाईल.  कन्या : महत्त्वाच्या कामांचे नियोजन शक्‍यतो टाळावे. आज आपणाला प्रतिकूलता संभवते. काहींना अनपेक्षितपणे आरोग्याचा त्रास संभवतो.  तूळ : खर्चाचे प्रमाण कमी होईल. उत्साह वाढेल, जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.  वृश्‍चिक : आज तुमचा काहीसा बौद्धिक संभ्रम संभवतो. महत्त्वाचे निर्णय नकोत. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.  धनू : आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे. स्वास्थ्य व समाधान लाभणार आहे. एखादी अनुकूल घटना घडेल.  मकर : आरोग्य उत्तम राहणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल. महत्त्वाच्या कामात अनुकूलता लाभणार आहे.  कुंभ : आर्थिक कामे शक्‍यतो दुपार पूर्वी करावीत. दुपारनंतर अनपेक्षित गाठीभेटी पडतील. एखादी भाग्यकारक घटना घडेल.  मीन : महत्त्वाच्या आर्थिक कामात सुयश लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील.  पंचांग 14 ऑक्‍टोबर 2019  सोमवार : आश्‍विन कृष्ण 1, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.30, सूर्यास्त 6.13, चंद्रोदय सायंकाळी 6.45, चंद्रास्त सकाळी 6.44, भारतीय सौर आश्‍विन 22, शके 1941.  Vertical Image:  English Headline:  Horoscope and Panchang of 14 October 2019 Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा राशिभविष्य पंचांग panchang चंद्र Search Functional Tags:  राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र Twitter Publish:  Meta Description:  पंचांग 14 ऑक्‍टोबर 2019  सोमवार : आश्‍विन कृष्ण 1, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.30, सूर्यास्त 6.13, चंद्रोदय सायंकाळी 6.45, चंद्रास्त सकाळी 6.44, भारतीय सौर आश्‍विन 22, शके 1941.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

October 13, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/35yr4gU
Read More
मालदा: कस्टडी में आरोपी की मौत, गुस्साई भीड़ ने थाने में लगा दी आग https://ift.tt/2NfH8z5
अयोध्या मामलाः आज से आखिरी दौर की सुप्रीम सुनवाई, जिले में लगी धारा 144 https://ift.tt/2oIdyXp
बीसीसीआई का अध्यक्ष बनने की रेस शुरू, सौरव गांगुली और बृजेश पटेल सबसे आगे https://ift.tt/2OK7Ajj
शरिरासाठी स्ट्रेचिंग का आहे गरजेच? जाणून घ्या फायदे

शरीराला ताण दिल्यामुळे ते लवचिक होते. त्यामुळे आपल्या हालचाली सहजतेने होऊ शकतात. त्याचप्रमाणे स्ट्रेचिंग केल्यामुळे सांध्यांच्या हालचाली त्याचप्रमाणे रक्ताभिसरणही सुरळीत होण्यास मदत होते. आळस, कंटाळाही निघून जातो. सांध्यांचे आखडलेले स्नायू मोकळे होण्यास मदत होते. आपण आपल्या शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी स्ट्रेचिंगचा वापर करू शकतो. त्यामुळे बाह्य मांसपेशींच्या वेदनांची तीव्रताही कमी होते. मांसपेशी फाटण्याचा धोका कमी करण्यासाठीही स्ट्रेचिंगचा उपयोग होऊ शकतो. परंतु, स्ट्रेचिंग योग्यरित्या करणे अतिशय महत्त्वाचे आहे.

समजून घेऊनच स्टेचिंग करा
शरीराच्या कोणत्या भागातील स्नायूंना ताण देण्याची गरज आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे. अनेकदा स्नायूंच्या विकासासाठी पोटऱ्या, कंबर, मांड्या, हातपाय आदी अवयवांना ताण देणे गरजेचे असते. नियमितपणे त्यांना ताण दिल्यास ते ढिले पडत नाहीत. आपण ताण देण्यासाठी योग्य पद्धतीचा उपयोग केला तर आपली प्रगती होते. त्याचप्रमाणे आपल्या हलचालींच्या गतीत वाढ होते. रक्ताभिसरण सुरळीत झाल्याने शारिरीक ताठरता कमी होते. कोणतीही इजा होण्याचा धोका कमी होतो. तुम्ही धावणे, पोहणे किंवा मैदानी खेळ सुरू करण्यापूर्वी स्ट्रेचिंग करू शकता. त्याचप्रमाणे, नियमित स्ट्रेचिंग करणाऱ्यांना अॅथलेटिक्समध्ये सहभागी होण्याचे सुचवले जाते. स्नायूच्या वेदना होणाऱ्या व्यक्तीने स्नायूंना हेतू पूर्वक ताणून त्याच स्थितीत ३० ते ६० सेकंड थांबावे. असे २ ते ३ वेळा करावे. त्यामुळे, स्नायूंच्या वेदना कमी होऊ शकतात. मात्र, हे करण्यापूर्वी फिजोथेरपिस्टचा सल्ला घ्यावा.

स्ट्रेचिंगचे फायदे

स्नायू व शरीराची लवचिकता वाढते.

रक्ताभिसारण सुधारते.

सांध्यांच्या हालचाली सुरळीत होतात.

आळस, थकवा निघून जातो.

प्रमाणही योग्य हवे
अॅथलेटिक्स व इतर मैदानी खेळांमध्येही स्ट्रेचिंगचा वॉर्म अप घेतला जातो. खेळ सुरू होण्यापूर्वी किंवा तो झाल्यावर शरीराची वाढलेली गती कमी करून ते पूर्ववत करण्यासाठी स्ट्रेचिंग फायदेशीर ठरते. कोणत्या ॲक्टिव्हिटीसाठी कोणत्या प्रकारचे स्ट्रेचिंग योग्य असेल, हेही समजणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे, स्ट्रेचिंगचे प्रमाणही योग्य असायला हवे. मर्यादेपेक्षा कमी स्ट्रेचिंग केल्यास आवश्यक फायदा होणार नाही. त्याचप्रमाणे, ते प्रमाणापेक्षा अधिक ताणल्यासही दुष्परिणाम होऊ शकतात.

News Item ID: 

599-news_story-1570989471

Mobile Device Headline: 

शरिरासाठी स्ट्रेचिंग का आहे गरजेच? जाणून घ्या फायदे

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Desh

Mobile Body: 

शरीराला ताण दिल्यामुळे ते लवचिक होते. त्यामुळे आपल्या हालचाली सहजतेने होऊ शकतात. त्याचप्रमाणे स्ट्रेचिंग केल्यामुळे सांध्यांच्या हालचाली त्याचप्रमाणे रक्ताभिसरणही सुरळीत होण्यास मदत होते. आळस, कंटाळाही निघून जातो. सांध्यांचे आखडलेले स्नायू मोकळे होण्यास मदत होते. आपण आपल्या शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी स्ट्रेचिंगचा वापर करू शकतो. त्यामुळे बाह्य मांसपेशींच्या वेदनांची तीव्रताही कमी होते. मांसपेशी फाटण्याचा धोका कमी करण्यासाठीही स्ट्रेचिंगचा उपयोग होऊ शकतो. परंतु, स्ट्रेचिंग योग्यरित्या करणे अतिशय महत्त्वाचे आहे.

समजून घेऊनच स्टेचिंग करा
शरीराच्या कोणत्या भागातील स्नायूंना ताण देण्याची गरज आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे. अनेकदा स्नायूंच्या विकासासाठी पोटऱ्या, कंबर, मांड्या, हातपाय आदी अवयवांना ताण देणे गरजेचे असते. नियमितपणे त्यांना ताण दिल्यास ते ढिले पडत नाहीत. आपण ताण देण्यासाठी योग्य पद्धतीचा उपयोग केला तर आपली प्रगती होते. त्याचप्रमाणे आपल्या हलचालींच्या गतीत वाढ होते. रक्ताभिसरण सुरळीत झाल्याने शारिरीक ताठरता कमी होते. कोणतीही इजा होण्याचा धोका कमी होतो. तुम्ही धावणे, पोहणे किंवा मैदानी खेळ सुरू करण्यापूर्वी स्ट्रेचिंग करू शकता. त्याचप्रमाणे, नियमित स्ट्रेचिंग करणाऱ्यांना अॅथलेटिक्समध्ये सहभागी होण्याचे सुचवले जाते. स्नायूच्या वेदना होणाऱ्या व्यक्तीने स्नायूंना हेतू पूर्वक ताणून त्याच स्थितीत ३० ते ६० सेकंड थांबावे. असे २ ते ३ वेळा करावे. त्यामुळे, स्नायूंच्या वेदना कमी होऊ शकतात. मात्र, हे करण्यापूर्वी फिजोथेरपिस्टचा सल्ला घ्यावा.

स्ट्रेचिंगचे फायदे

स्नायू व शरीराची लवचिकता वाढते.

रक्ताभिसारण सुधारते.

सांध्यांच्या हालचाली सुरळीत होतात.

आळस, थकवा निघून जातो.

प्रमाणही योग्य हवे
अॅथलेटिक्स व इतर मैदानी खेळांमध्येही स्ट्रेचिंगचा वॉर्म अप घेतला जातो. खेळ सुरू होण्यापूर्वी किंवा तो झाल्यावर शरीराची वाढलेली गती कमी करून ते पूर्ववत करण्यासाठी स्ट्रेचिंग फायदेशीर ठरते. कोणत्या ॲक्टिव्हिटीसाठी कोणत्या प्रकारचे स्ट्रेचिंग योग्य असेल, हेही समजणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे, स्ट्रेचिंगचे प्रमाणही योग्य असायला हवे. मर्यादेपेक्षा कमी स्ट्रेचिंग केल्यास आवश्यक फायदा होणार नाही. त्याचप्रमाणे, ते प्रमाणापेक्षा अधिक ताणल्यासही दुष्परिणाम होऊ शकतात.

Vertical Image: 

English Headline: 

health tips in marathi how stretching is important for body

Author Type: 

External Author

विशाखा गायकवाड, फिटनेस ट्रेनर

आरोग्य

आरोग्य_संदेश

आरोग्यवार्ता

Search Functional Tags: 

आरोग्य, आरोग्य_संदेश, आरोग्यवार्ता

Twitter Publish: 

Meta Keyword: 

health tips in marathi how stretching is important for body

Meta Description: 

health tips in marathi how stretching is important for body शरीराला ताण दिल्यामुळे ते लवचिक होते. त्यामुळे आपल्या हालचाली सहजतेने होऊ शकतात. त्याचप्रमाणे स्ट्रेचिंग केल्यामुळे सांध्यांच्या हालचाली त्याचप्रमाणे रक्ताभिसरणही सुरळीत होण्यास मदत होते. आळस, कंटाळाही निघून जातो. सांध्यांचे आखडलेले स्नायू मोकळे होण्यास मदत होते.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2MHgCec

शरिरासाठी स्ट्रेचिंग का आहे गरजेच? जाणून घ्या फायदे शरीराला ताण दिल्यामुळे ते लवचिक होते. त्यामुळे आपल्या हालचाली सहजतेने होऊ शकतात. त्याचप्रमाणे स्ट्रेचिंग केल्यामुळे सांध्यांच्या हालचाली त्याचप्रमाणे रक्ताभिसरणही सुरळीत होण्यास मदत होते. आळस, कंटाळाही निघून जातो. सांध्यांचे आखडलेले स्नायू मोकळे होण्यास मदत होते. आपण आपल्या शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी स्ट्रेचिंगचा वापर करू शकतो. त्यामुळे बाह्य मांसपेशींच्या वेदनांची तीव्रताही कमी होते. मांसपेशी फाटण्याचा धोका कमी करण्यासाठीही स्ट्रेचिंगचा उपयोग होऊ शकतो. परंतु, स्ट्रेचिंग योग्यरित्या करणे अतिशय महत्त्वाचे आहे. समजून घेऊनच स्टेचिंग करा शरीराच्या कोणत्या भागातील स्नायूंना ताण देण्याची गरज आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे. अनेकदा स्नायूंच्या विकासासाठी पोटऱ्या, कंबर, मांड्या, हातपाय आदी अवयवांना ताण देणे गरजेचे असते. नियमितपणे त्यांना ताण दिल्यास ते ढिले पडत नाहीत. आपण ताण देण्यासाठी योग्य पद्धतीचा उपयोग केला तर आपली प्रगती होते. त्याचप्रमाणे आपल्या हलचालींच्या गतीत वाढ होते. रक्ताभिसरण सुरळीत झाल्याने शारिरीक ताठरता कमी होते. कोणतीही इजा होण्याचा धोका कमी होतो. तुम्ही धावणे, पोहणे किंवा मैदानी खेळ सुरू करण्यापूर्वी स्ट्रेचिंग करू शकता. त्याचप्रमाणे, नियमित स्ट्रेचिंग करणाऱ्यांना अॅथलेटिक्समध्ये सहभागी होण्याचे सुचवले जाते. स्नायूच्या वेदना होणाऱ्या व्यक्तीने स्नायूंना हेतू पूर्वक ताणून त्याच स्थितीत ३० ते ६० सेकंड थांबावे. असे २ ते ३ वेळा करावे. त्यामुळे, स्नायूंच्या वेदना कमी होऊ शकतात. मात्र, हे करण्यापूर्वी फिजोथेरपिस्टचा सल्ला घ्यावा. स्ट्रेचिंगचे फायदे स्नायू व शरीराची लवचिकता वाढते. रक्ताभिसारण सुधारते. सांध्यांच्या हालचाली सुरळीत होतात. आळस, थकवा निघून जातो. प्रमाणही योग्य हवे अॅथलेटिक्स व इतर मैदानी खेळांमध्येही स्ट्रेचिंगचा वॉर्म अप घेतला जातो. खेळ सुरू होण्यापूर्वी किंवा तो झाल्यावर शरीराची वाढलेली गती कमी करून ते पूर्ववत करण्यासाठी स्ट्रेचिंग फायदेशीर ठरते. कोणत्या ॲक्टिव्हिटीसाठी कोणत्या प्रकारचे स्ट्रेचिंग योग्य असेल, हेही समजणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे, स्ट्रेचिंगचे प्रमाणही योग्य असायला हवे. मर्यादेपेक्षा कमी स्ट्रेचिंग केल्यास आवश्यक फायदा होणार नाही. त्याचप्रमाणे, ते प्रमाणापेक्षा अधिक ताणल्यासही दुष्परिणाम होऊ शकतात. News Item ID:  599-news_story-1570989471 Mobile Device Headline:  शरिरासाठी स्ट्रेचिंग का आहे गरजेच? जाणून घ्या फायदे Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  शरीराला ताण दिल्यामुळे ते लवचिक होते. त्यामुळे आपल्या हालचाली सहजतेने होऊ शकतात. त्याचप्रमाणे स्ट्रेचिंग केल्यामुळे सांध्यांच्या हालचाली त्याचप्रमाणे रक्ताभिसरणही सुरळीत होण्यास मदत होते. आळस, कंटाळाही निघून जातो. सांध्यांचे आखडलेले स्नायू मोकळे होण्यास मदत होते. आपण आपल्या शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी स्ट्रेचिंगचा वापर करू शकतो. त्यामुळे बाह्य मांसपेशींच्या वेदनांची तीव्रताही कमी होते. मांसपेशी फाटण्याचा धोका कमी करण्यासाठीही स्ट्रेचिंगचा उपयोग होऊ शकतो. परंतु, स्ट्रेचिंग योग्यरित्या करणे अतिशय महत्त्वाचे आहे. समजून घेऊनच स्टेचिंग करा शरीराच्या कोणत्या भागातील स्नायूंना ताण देण्याची गरज आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे. अनेकदा स्नायूंच्या विकासासाठी पोटऱ्या, कंबर, मांड्या, हातपाय आदी अवयवांना ताण देणे गरजेचे असते. नियमितपणे त्यांना ताण दिल्यास ते ढिले पडत नाहीत. आपण ताण देण्यासाठी योग्य पद्धतीचा उपयोग केला तर आपली प्रगती होते. त्याचप्रमाणे आपल्या हलचालींच्या गतीत वाढ होते. रक्ताभिसरण सुरळीत झाल्याने शारिरीक ताठरता कमी होते. कोणतीही इजा होण्याचा धोका कमी होतो. तुम्ही धावणे, पोहणे किंवा मैदानी खेळ सुरू करण्यापूर्वी स्ट्रेचिंग करू शकता. त्याचप्रमाणे, नियमित स्ट्रेचिंग करणाऱ्यांना अॅथलेटिक्समध्ये सहभागी होण्याचे सुचवले जाते. स्नायूच्या वेदना होणाऱ्या व्यक्तीने स्नायूंना हेतू पूर्वक ताणून त्याच स्थितीत ३० ते ६० सेकंड थांबावे. असे २ ते ३ वेळा करावे. त्यामुळे, स्नायूंच्या वेदना कमी होऊ शकतात. मात्र, हे करण्यापूर्वी फिजोथेरपिस्टचा सल्ला घ्यावा. स्ट्रेचिंगचे फायदे स्नायू व शरीराची लवचिकता वाढते. रक्ताभिसारण सुधारते. सांध्यांच्या हालचाली सुरळीत होतात. आळस, थकवा निघून जातो. प्रमाणही योग्य हवे अॅथलेटिक्स व इतर मैदानी खेळांमध्येही स्ट्रेचिंगचा वॉर्म अप घेतला जातो. खेळ सुरू होण्यापूर्वी किंवा तो झाल्यावर शरीराची वाढलेली गती कमी करून ते पूर्ववत करण्यासाठी स्ट्रेचिंग फायदेशीर ठरते. कोणत्या ॲक्टिव्हिटीसाठी कोणत्या प्रकारचे स्ट्रेचिंग योग्य असेल, हेही समजणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे, स्ट्रेचिंगचे प्रमाणही योग्य असायला हवे. मर्यादेपेक्षा कमी स्ट्रेचिंग केल्यास आवश्यक फायदा होणार नाही. त्याचप्रमाणे, ते प्रमाणापेक्षा अधिक ताणल्यासही दुष्परिणाम होऊ शकतात. Vertical Image:  English Headline:  health tips in marathi how stretching is important for body Author Type:  External Author विशाखा गायकवाड, फिटनेस ट्रेनर आरोग्य आरोग्य_संदेश आरोग्यवार्ता Search Functional Tags:  आरोग्य, आरोग्य_संदेश, आरोग्यवार्ता Twitter Publish:  Meta Keyword:  health tips in marathi how stretching is important for body Meta Description:  health tips in marathi how stretching is important for body शरीराला ताण दिल्यामुळे ते लवचिक होते. त्यामुळे आपल्या हालचाली सहजतेने होऊ शकतात. त्याचप्रमाणे स्ट्रेचिंग केल्यामुळे सांध्यांच्या हालचाली त्याचप्रमाणे रक्ताभिसरणही सुरळीत होण्यास मदत होते. आळस, कंटाळाही निघून जातो. सांध्यांचे आखडलेले स्नायू मोकळे होण्यास मदत होते. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2MHgCec

October 13, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/31dsuK4
Read More
गड्ढे में गिरी UP के कैबिनेट मंत्री की स्कोर्ट गाड़ी, दो पुलिसकर्मी घायल https://ift.tt/2NfH8z5
भारतीय अर्थव्यवस्था मंदीच्या खाईत

जागतिक बॅंकेनेही घटविला विकासदराचा अंदाज; बांगलादेश, नेपाळचा विकास अधिक वेगाने
वॉशिंग्टन - जागतिक बॅंकेने भारताच्या विकासदराचा चालू आर्थिक वर्षासाठीचा अंदाज ७.५ वरून घटवत ६ टक्के केला आहे. मंदीचा प्रभाव कायम राहिल्यास त्याचा मोठा फटका आधीच अडचणीत आलेल्या आर्थिक क्षेत्राला बसेल, असा इशारा देतानाच वर्ष २०१९ मध्ये बांगलादेश आणि नेपाळ हे भारतापेक्षा वेगाने विकसित होणारे देश असतील, असे भाकितही जागतिक बॅंकेने वर्तविले आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसोबत होणाऱ्या आगामी बैठकीच्या पार्श्वभूमीवर जागतिक बॅंकेने ‘साउथ एशिया इकॉनॉमिक फोकस’ हा अहवाल रविवारी जाहीर केला. त्यात २०२१ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची गाडी हळूहळू रुळावर येण्याची शक्‍यता व्यक्त केली आहे. २०२१ मध्ये भारताचा विकासदर ६.९ टक्के राहील, २०२२ मध्ये तो ७.२ टक्‍क्‍यांवर पोचेल, असेही या अहवालात नमूद आहे. तत्पूर्वी वर्ष २०१८-१९ मध्ये विकासदरात गतवर्षीच्या तुलनेत (७.२ टक्के) घसरण होत तो ६.८ टक्‍क्‍यांवर आला होता. 

उत्पादन, बांधकाम क्षेत्रातील हालचालींना वेग आल्यामुळे औद्योगिक क्षेत्राचा वृद्धीदर ६.९ टक्‍क्‍यांवर पोचला. कृषी व सेवा क्षेत्राची वाढ अनुक्रमे २.९ आणि ७.५ टक्‍क्‍यांपर्यंत राहिली. भारतीय बाजारपेठेत मागणीत मोठी घट झाल्याने उत्पादन क्षेत्राची कामगिरी दुसऱ्या तिमाहीत एक टक्‍क्‍याखाली घसरल्याचेही अहवालात म्हटले आहे.

आर्थिक वृद्धीदराबाबत भारताची कामगिरी सरस असून, त्यामुळे वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था अशी ओळख अद्याप कायम आहे. देशातील मंदीला ८० टक्के बाह्य घटक कारणीभूत असण्याची शक्‍यताही अहवालात व्यक्त केली आहे.
- हान्स टिमर, जागतिक बॅंकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ (दक्षिण एशिया)

News Item ID: 

599-news_story-1570987670

Mobile Device Headline: 

भारतीय अर्थव्यवस्था मंदीच्या खाईत

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Arthavishwa

Mobile Body: 

जागतिक बॅंकेनेही घटविला विकासदराचा अंदाज; बांगलादेश, नेपाळचा विकास अधिक वेगाने
वॉशिंग्टन - जागतिक बॅंकेने भारताच्या विकासदराचा चालू आर्थिक वर्षासाठीचा अंदाज ७.५ वरून घटवत ६ टक्के केला आहे. मंदीचा प्रभाव कायम राहिल्यास त्याचा मोठा फटका आधीच अडचणीत आलेल्या आर्थिक क्षेत्राला बसेल, असा इशारा देतानाच वर्ष २०१९ मध्ये बांगलादेश आणि नेपाळ हे भारतापेक्षा वेगाने विकसित होणारे देश असतील, असे भाकितही जागतिक बॅंकेने वर्तविले आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसोबत होणाऱ्या आगामी बैठकीच्या पार्श्वभूमीवर जागतिक बॅंकेने ‘साउथ एशिया इकॉनॉमिक फोकस’ हा अहवाल रविवारी जाहीर केला. त्यात २०२१ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची गाडी हळूहळू रुळावर येण्याची शक्‍यता व्यक्त केली आहे. २०२१ मध्ये भारताचा विकासदर ६.९ टक्के राहील, २०२२ मध्ये तो ७.२ टक्‍क्‍यांवर पोचेल, असेही या अहवालात नमूद आहे. तत्पूर्वी वर्ष २०१८-१९ मध्ये विकासदरात गतवर्षीच्या तुलनेत (७.२ टक्के) घसरण होत तो ६.८ टक्‍क्‍यांवर आला होता. 

उत्पादन, बांधकाम क्षेत्रातील हालचालींना वेग आल्यामुळे औद्योगिक क्षेत्राचा वृद्धीदर ६.९ टक्‍क्‍यांवर पोचला. कृषी व सेवा क्षेत्राची वाढ अनुक्रमे २.९ आणि ७.५ टक्‍क्‍यांपर्यंत राहिली. भारतीय बाजारपेठेत मागणीत मोठी घट झाल्याने उत्पादन क्षेत्राची कामगिरी दुसऱ्या तिमाहीत एक टक्‍क्‍याखाली घसरल्याचेही अहवालात म्हटले आहे.

आर्थिक वृद्धीदराबाबत भारताची कामगिरी सरस असून, त्यामुळे वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था अशी ओळख अद्याप कायम आहे. देशातील मंदीला ८० टक्के बाह्य घटक कारणीभूत असण्याची शक्‍यताही अहवालात व्यक्त केली आहे.
- हान्स टिमर, जागतिक बॅंकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ (दक्षिण एशिया)

Vertical Image: 

English Headline: 

Indian economy is in recession

Author Type: 

External Author

पीटीआय

वॉशिंग्टन

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

व्यापार

वित्तीय तूट

गुंतवणूक

बेरोजगार

विकास

बांगलादेश

भारत

नेपाळ

Search Functional Tags: 

वॉशिंग्टन, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, व्यापार, वित्तीय तूट, गुंतवणूक, बेरोजगार, विकास, बांगलादेश, भारत, नेपाळ

Twitter Publish: 

Meta Description: 

जागतिक बॅंकेने भारताच्या विकासदराचा चालू आर्थिक वर्षासाठीचा अंदाज ७.५ वरून घटवत ६ टक्के केला आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

भारतीय अर्थव्यवस्था मंदीच्या खाईत जागतिक बॅंकेनेही घटविला विकासदराचा अंदाज; बांगलादेश, नेपाळचा विकास अधिक वेगाने वॉशिंग्टन - जागतिक बॅंकेने भारताच्या विकासदराचा चालू आर्थिक वर्षासाठीचा अंदाज ७.५ वरून घटवत ६ टक्के केला आहे. मंदीचा प्रभाव कायम राहिल्यास त्याचा मोठा फटका आधीच अडचणीत आलेल्या आर्थिक क्षेत्राला बसेल, असा इशारा देतानाच वर्ष २०१९ मध्ये बांगलादेश आणि नेपाळ हे भारतापेक्षा वेगाने विकसित होणारे देश असतील, असे भाकितही जागतिक बॅंकेने वर्तविले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसोबत होणाऱ्या आगामी बैठकीच्या पार्श्वभूमीवर जागतिक बॅंकेने ‘साउथ एशिया इकॉनॉमिक फोकस’ हा अहवाल रविवारी जाहीर केला. त्यात २०२१ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची गाडी हळूहळू रुळावर येण्याची शक्‍यता व्यक्त केली आहे. २०२१ मध्ये भारताचा विकासदर ६.९ टक्के राहील, २०२२ मध्ये तो ७.२ टक्‍क्‍यांवर पोचेल, असेही या अहवालात नमूद आहे. तत्पूर्वी वर्ष २०१८-१९ मध्ये विकासदरात गतवर्षीच्या तुलनेत (७.२ टक्के) घसरण होत तो ६.८ टक्‍क्‍यांवर आला होता.  उत्पादन, बांधकाम क्षेत्रातील हालचालींना वेग आल्यामुळे औद्योगिक क्षेत्राचा वृद्धीदर ६.९ टक्‍क्‍यांवर पोचला. कृषी व सेवा क्षेत्राची वाढ अनुक्रमे २.९ आणि ७.५ टक्‍क्‍यांपर्यंत राहिली. भारतीय बाजारपेठेत मागणीत मोठी घट झाल्याने उत्पादन क्षेत्राची कामगिरी दुसऱ्या तिमाहीत एक टक्‍क्‍याखाली घसरल्याचेही अहवालात म्हटले आहे. आर्थिक वृद्धीदराबाबत भारताची कामगिरी सरस असून, त्यामुळे वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था अशी ओळख अद्याप कायम आहे. देशातील मंदीला ८० टक्के बाह्य घटक कारणीभूत असण्याची शक्‍यताही अहवालात व्यक्त केली आहे. - हान्स टिमर, जागतिक बॅंकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ (दक्षिण एशिया) News Item ID:  599-news_story-1570987670 Mobile Device Headline:  भारतीय अर्थव्यवस्था मंदीच्या खाईत Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Arthavishwa Mobile Body:  जागतिक बॅंकेनेही घटविला विकासदराचा अंदाज; बांगलादेश, नेपाळचा विकास अधिक वेगाने वॉशिंग्टन - जागतिक बॅंकेने भारताच्या विकासदराचा चालू आर्थिक वर्षासाठीचा अंदाज ७.५ वरून घटवत ६ टक्के केला आहे. मंदीचा प्रभाव कायम राहिल्यास त्याचा मोठा फटका आधीच अडचणीत आलेल्या आर्थिक क्षेत्राला बसेल, असा इशारा देतानाच वर्ष २०१९ मध्ये बांगलादेश आणि नेपाळ हे भारतापेक्षा वेगाने विकसित होणारे देश असतील, असे भाकितही जागतिक बॅंकेने वर्तविले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसोबत होणाऱ्या आगामी बैठकीच्या पार्श्वभूमीवर जागतिक बॅंकेने ‘साउथ एशिया इकॉनॉमिक फोकस’ हा अहवाल रविवारी जाहीर केला. त्यात २०२१ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची गाडी हळूहळू रुळावर येण्याची शक्‍यता व्यक्त केली आहे. २०२१ मध्ये भारताचा विकासदर ६.९ टक्के राहील, २०२२ मध्ये तो ७.२ टक्‍क्‍यांवर पोचेल, असेही या अहवालात नमूद आहे. तत्पूर्वी वर्ष २०१८-१९ मध्ये विकासदरात गतवर्षीच्या तुलनेत (७.२ टक्के) घसरण होत तो ६.८ टक्‍क्‍यांवर आला होता.  उत्पादन, बांधकाम क्षेत्रातील हालचालींना वेग आल्यामुळे औद्योगिक क्षेत्राचा वृद्धीदर ६.९ टक्‍क्‍यांवर पोचला. कृषी व सेवा क्षेत्राची वाढ अनुक्रमे २.९ आणि ७.५ टक्‍क्‍यांपर्यंत राहिली. भारतीय बाजारपेठेत मागणीत मोठी घट झाल्याने उत्पादन क्षेत्राची कामगिरी दुसऱ्या तिमाहीत एक टक्‍क्‍याखाली घसरल्याचेही अहवालात म्हटले आहे. आर्थिक वृद्धीदराबाबत भारताची कामगिरी सरस असून, त्यामुळे वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था अशी ओळख अद्याप कायम आहे. देशातील मंदीला ८० टक्के बाह्य घटक कारणीभूत असण्याची शक्‍यताही अहवालात व्यक्त केली आहे. - हान्स टिमर, जागतिक बॅंकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ (दक्षिण एशिया) Vertical Image:  English Headline:  Indian economy is in recession Author Type:  External Author पीटीआय वॉशिंग्टन आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व्यापार वित्तीय तूट गुंतवणूक बेरोजगार विकास बांगलादेश भारत नेपाळ Search Functional Tags:  वॉशिंग्टन, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, व्यापार, वित्तीय तूट, गुंतवणूक, बेरोजगार, विकास, बांगलादेश, भारत, नेपाळ Twitter Publish:  Meta Description:  जागतिक बॅंकेने भारताच्या विकासदराचा चालू आर्थिक वर्षासाठीचा अंदाज ७.५ वरून घटवत ६ टक्के केला आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

October 13, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2IN62B8
Read More
मुलीच्या संसारात वाढलीय माहेरची लुडबूड!

सोलापूर - मुलीच्या संसारात माहेरच्या लोकांचे, विशेषतः आईने लुडबूड करण्याचे प्रमाण वाढत चालल्याने पती-पत्नींमधील कौटुंबिक वादाच्या घटना वाढल्या आहेत. यातूनच घटस्फोटांचे खटलेही मोठ्या संख्येने कौटुंबिक न्यायालयात दाखल होत आहेत. एकट्या सोलापुरात वर्षभरात घटस्फोटाचे २०० हून अधिक खटले दाखल होत असल्याचे चित्र समोर आले आहे. 

पूर्वी घरातले वाद ज्येष्ठ मंडळींकडून घरातच सोडवले जायचे. आज विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरात ज्येष्ठ मंडळी नाहीत, त्यामुळे वाद घराबाहेर येत आहेत. दुर्दैवाने मुलीच्या संसारात माहेरच्यांची दखल प्रमाणाबाहेर वाढत चालली आहे. सुनेस सासूची अडचण वाटते, तरुण मुलींना बंधने नको वाटतात, यामुळेच बहुतांश कुटुंबांत वैवाहिक कलह सुरू होतात. मुळातच कुटुंब हा भारतीय संस्कृतीचा गाभा आहे, तोच कुठेतरी नाहीसा होत आहे, परिणामी घटस्फोटाचे प्रमाण वाढत चालल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

सोलापुरात कौटुंबिक कलह आणि घटस्फोटांचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. कौटुंबिक वादाच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी पूर्वीप्रमाणे एकत्र कुटुंब पद्धती जपली पाहिजे. जगात वाद न होणारे कोणतेच नाते नसेल; परंतु वाद हे संवादाने मिटवता आले पाहिजेत. लोकांनी टोकाची भूमिका न घेता न्यायिक समुपदेशनाची मदत घ्यायला हवी. माणसाने प्रगतीची कास धरावी; पण त्यासाठी नातेसंबंधांचा बळी देऊ नये. पैशांपेक्षा वेळेला माणसेच उपयोगी पडतात हे विसरू नये.
- ॲड. जान्हवी कुलकर्णी, सहसचिव, सोलापूर कौटुंबिक न्यायालय वकील संघ

News Item ID: 

599-news_story-1570984645

Mobile Device Headline: 

मुलीच्या संसारात वाढलीय माहेरची लुडबूड!

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

सोलापूर - मुलीच्या संसारात माहेरच्या लोकांचे, विशेषतः आईने लुडबूड करण्याचे प्रमाण वाढत चालल्याने पती-पत्नींमधील कौटुंबिक वादाच्या घटना वाढल्या आहेत. यातूनच घटस्फोटांचे खटलेही मोठ्या संख्येने कौटुंबिक न्यायालयात दाखल होत आहेत. एकट्या सोलापुरात वर्षभरात घटस्फोटाचे २०० हून अधिक खटले दाखल होत असल्याचे चित्र समोर आले आहे. 

पूर्वी घरातले वाद ज्येष्ठ मंडळींकडून घरातच सोडवले जायचे. आज विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरात ज्येष्ठ मंडळी नाहीत, त्यामुळे वाद घराबाहेर येत आहेत. दुर्दैवाने मुलीच्या संसारात माहेरच्यांची दखल प्रमाणाबाहेर वाढत चालली आहे. सुनेस सासूची अडचण वाटते, तरुण मुलींना बंधने नको वाटतात, यामुळेच बहुतांश कुटुंबांत वैवाहिक कलह सुरू होतात. मुळातच कुटुंब हा भारतीय संस्कृतीचा गाभा आहे, तोच कुठेतरी नाहीसा होत आहे, परिणामी घटस्फोटाचे प्रमाण वाढत चालल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

सोलापुरात कौटुंबिक कलह आणि घटस्फोटांचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. कौटुंबिक वादाच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी पूर्वीप्रमाणे एकत्र कुटुंब पद्धती जपली पाहिजे. जगात वाद न होणारे कोणतेच नाते नसेल; परंतु वाद हे संवादाने मिटवता आले पाहिजेत. लोकांनी टोकाची भूमिका न घेता न्यायिक समुपदेशनाची मदत घ्यायला हवी. माणसाने प्रगतीची कास धरावी; पण त्यासाठी नातेसंबंधांचा बळी देऊ नये. पैशांपेक्षा वेळेला माणसेच उपयोगी पडतात हे विसरू नये.
- ॲड. जान्हवी कुलकर्णी, सहसचिव, सोलापूर कौटुंबिक न्यायालय वकील संघ

Vertical Image: 

English Headline: 

Daughter Lifestyle mother problem divorse family disturbance

Author Type: 

External Author

परशुराम कोकणे 

पत्नी

wife

गुन्हेगार

forest

सोलापूर

floods

incidents

भारत

वकील

Search Functional Tags: 

पत्नी, wife, गुन्हेगार, forest, सोलापूर, Floods, Incidents, भारत, वकील

Twitter Publish: 

Meta Description: 

मुलीच्या संसारात माहेरच्या लोकांचे, विशेषतः आईने लुडबूड करण्याचे प्रमाण वाढत चालल्याने पती-पत्नींमधील कौटुंबिक वादाच्या घटना वाढल्या आहेत.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

मुलीच्या संसारात वाढलीय माहेरची लुडबूड! सोलापूर - मुलीच्या संसारात माहेरच्या लोकांचे, विशेषतः आईने लुडबूड करण्याचे प्रमाण वाढत चालल्याने पती-पत्नींमधील कौटुंबिक वादाच्या घटना वाढल्या आहेत. यातूनच घटस्फोटांचे खटलेही मोठ्या संख्येने कौटुंबिक न्यायालयात दाखल होत आहेत. एकट्या सोलापुरात वर्षभरात घटस्फोटाचे २०० हून अधिक खटले दाखल होत असल्याचे चित्र समोर आले आहे.  पूर्वी घरातले वाद ज्येष्ठ मंडळींकडून घरातच सोडवले जायचे. आज विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरात ज्येष्ठ मंडळी नाहीत, त्यामुळे वाद घराबाहेर येत आहेत. दुर्दैवाने मुलीच्या संसारात माहेरच्यांची दखल प्रमाणाबाहेर वाढत चालली आहे. सुनेस सासूची अडचण वाटते, तरुण मुलींना बंधने नको वाटतात, यामुळेच बहुतांश कुटुंबांत वैवाहिक कलह सुरू होतात. मुळातच कुटुंब हा भारतीय संस्कृतीचा गाभा आहे, तोच कुठेतरी नाहीसा होत आहे, परिणामी घटस्फोटाचे प्रमाण वाढत चालल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. सोलापुरात कौटुंबिक कलह आणि घटस्फोटांचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. कौटुंबिक वादाच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी पूर्वीप्रमाणे एकत्र कुटुंब पद्धती जपली पाहिजे. जगात वाद न होणारे कोणतेच नाते नसेल; परंतु वाद हे संवादाने मिटवता आले पाहिजेत. लोकांनी टोकाची भूमिका न घेता न्यायिक समुपदेशनाची मदत घ्यायला हवी. माणसाने प्रगतीची कास धरावी; पण त्यासाठी नातेसंबंधांचा बळी देऊ नये. पैशांपेक्षा वेळेला माणसेच उपयोगी पडतात हे विसरू नये. - ॲड. जान्हवी कुलकर्णी, सहसचिव, सोलापूर कौटुंबिक न्यायालय वकील संघ News Item ID:  599-news_story-1570984645 Mobile Device Headline:  मुलीच्या संसारात वाढलीय माहेरची लुडबूड! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  सोलापूर - मुलीच्या संसारात माहेरच्या लोकांचे, विशेषतः आईने लुडबूड करण्याचे प्रमाण वाढत चालल्याने पती-पत्नींमधील कौटुंबिक वादाच्या घटना वाढल्या आहेत. यातूनच घटस्फोटांचे खटलेही मोठ्या संख्येने कौटुंबिक न्यायालयात दाखल होत आहेत. एकट्या सोलापुरात वर्षभरात घटस्फोटाचे २०० हून अधिक खटले दाखल होत असल्याचे चित्र समोर आले आहे.  पूर्वी घरातले वाद ज्येष्ठ मंडळींकडून घरातच सोडवले जायचे. आज विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरात ज्येष्ठ मंडळी नाहीत, त्यामुळे वाद घराबाहेर येत आहेत. दुर्दैवाने मुलीच्या संसारात माहेरच्यांची दखल प्रमाणाबाहेर वाढत चालली आहे. सुनेस सासूची अडचण वाटते, तरुण मुलींना बंधने नको वाटतात, यामुळेच बहुतांश कुटुंबांत वैवाहिक कलह सुरू होतात. मुळातच कुटुंब हा भारतीय संस्कृतीचा गाभा आहे, तोच कुठेतरी नाहीसा होत आहे, परिणामी घटस्फोटाचे प्रमाण वाढत चालल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. सोलापुरात कौटुंबिक कलह आणि घटस्फोटांचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. कौटुंबिक वादाच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी पूर्वीप्रमाणे एकत्र कुटुंब पद्धती जपली पाहिजे. जगात वाद न होणारे कोणतेच नाते नसेल; परंतु वाद हे संवादाने मिटवता आले पाहिजेत. लोकांनी टोकाची भूमिका न घेता न्यायिक समुपदेशनाची मदत घ्यायला हवी. माणसाने प्रगतीची कास धरावी; पण त्यासाठी नातेसंबंधांचा बळी देऊ नये. पैशांपेक्षा वेळेला माणसेच उपयोगी पडतात हे विसरू नये. - ॲड. जान्हवी कुलकर्णी, सहसचिव, सोलापूर कौटुंबिक न्यायालय वकील संघ Vertical Image:  English Headline:  Daughter Lifestyle mother problem divorse family disturbance Author Type:  External Author परशुराम कोकणे  पत्नी wife गुन्हेगार forest सोलापूर floods incidents भारत वकील Search Functional Tags:  पत्नी, wife, गुन्हेगार, forest, सोलापूर, Floods, Incidents, भारत, वकील Twitter Publish:  Meta Description:  मुलीच्या संसारात माहेरच्या लोकांचे, विशेषतः आईने लुडबूड करण्याचे प्रमाण वाढत चालल्याने पती-पत्नींमधील कौटुंबिक वादाच्या घटना वाढल्या आहेत. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

October 13, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Md44MH
Read More
वादळाच्या तडाख्यात जपानमध्ये २६ मृत्युमुखी

टोकियो - जपानच्या पूर्व किनाऱ्याला हॅगबिस या चक्रीवादळाने दिलेल्या तडाख्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २६ झाली असून, अद्याप किमान १५ जण बेपत्ता आहेत. जपान सरकारने बचावकार्याला सुरवात केली आहे. 

या चक्रीवादळामुळे पडलेल्या जोरदार पावसामुळे देशभरातील १४ नद्यांना पूर आले असून, अनेक ठिकाणी नागरिक अडकून पडले आहेत. या नागरिकांच्या बचावासाठी हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत. पुराचे पाणी निवासी भागांमध्ये शिरल्याने अनेक जण घरांच्या गच्चीवर मदतीच्या आशेने जमा झाल्याचे सरकारने सांगितले. अनेक भागात पाण्यामुळे बुलेट ट्रेनही बंद आहेत. पावसामुळे विविध ठिकाणी अपघात होऊन, अथवा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने १९ जणांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे वीज यंत्रणा कोलमडली असून सुमारे चार लाख घरे अंधारात आहेत.

 

News Item ID: 

599-news_story-1570986711

Mobile Device Headline: 

वादळाच्या तडाख्यात जपानमध्ये २६ मृत्युमुखी

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Global

Mobile Body: 

टोकियो - जपानच्या पूर्व किनाऱ्याला हॅगबिस या चक्रीवादळाने दिलेल्या तडाख्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २६ झाली असून, अद्याप किमान १५ जण बेपत्ता आहेत. जपान सरकारने बचावकार्याला सुरवात केली आहे. 

या चक्रीवादळामुळे पडलेल्या जोरदार पावसामुळे देशभरातील १४ नद्यांना पूर आले असून, अनेक ठिकाणी नागरिक अडकून पडले आहेत. या नागरिकांच्या बचावासाठी हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत. पुराचे पाणी निवासी भागांमध्ये शिरल्याने अनेक जण घरांच्या गच्चीवर मदतीच्या आशेने जमा झाल्याचे सरकारने सांगितले. अनेक भागात पाण्यामुळे बुलेट ट्रेनही बंद आहेत. पावसामुळे विविध ठिकाणी अपघात होऊन, अथवा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने १९ जणांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे वीज यंत्रणा कोलमडली असून सुमारे चार लाख घरे अंधारात आहेत.

 

Vertical Image: 

English Headline: 

26 death in japan by storm

Author Type: 

External Author

एपी

जपान

वादळी पाऊस

narendra modi

भारत

indian navy

floods

अपघात

वीज

पर्यावरण

ओखी वादळ

Search Functional Tags: 

जपान, वादळी पाऊस, Narendra Modi, भारत, Indian Navy, Floods, अपघात, वीज, पर्यावरण, ओखी वादळ

Twitter Publish: 

Meta Description: 

जपानच्या पूर्व किनाऱ्याला हॅगबिस या चक्रीवादळाने दिलेल्या तडाख्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २६ झाली असून, अद्याप किमान १५ जण बेपत्ता आहेत. जपान सरकारने बचावकार्याला सुरवात केली आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

वादळाच्या तडाख्यात जपानमध्ये २६ मृत्युमुखी टोकियो - जपानच्या पूर्व किनाऱ्याला हॅगबिस या चक्रीवादळाने दिलेल्या तडाख्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २६ झाली असून, अद्याप किमान १५ जण बेपत्ता आहेत. जपान सरकारने बचावकार्याला सुरवात केली आहे.  या चक्रीवादळामुळे पडलेल्या जोरदार पावसामुळे देशभरातील १४ नद्यांना पूर आले असून, अनेक ठिकाणी नागरिक अडकून पडले आहेत. या नागरिकांच्या बचावासाठी हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत. पुराचे पाणी निवासी भागांमध्ये शिरल्याने अनेक जण घरांच्या गच्चीवर मदतीच्या आशेने जमा झाल्याचे सरकारने सांगितले. अनेक भागात पाण्यामुळे बुलेट ट्रेनही बंद आहेत. पावसामुळे विविध ठिकाणी अपघात होऊन, अथवा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने १९ जणांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे वीज यंत्रणा कोलमडली असून सुमारे चार लाख घरे अंधारात आहेत.   News Item ID:  599-news_story-1570986711 Mobile Device Headline:  वादळाच्या तडाख्यात जपानमध्ये २६ मृत्युमुखी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Global Mobile Body:  टोकियो - जपानच्या पूर्व किनाऱ्याला हॅगबिस या चक्रीवादळाने दिलेल्या तडाख्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २६ झाली असून, अद्याप किमान १५ जण बेपत्ता आहेत. जपान सरकारने बचावकार्याला सुरवात केली आहे.  या चक्रीवादळामुळे पडलेल्या जोरदार पावसामुळे देशभरातील १४ नद्यांना पूर आले असून, अनेक ठिकाणी नागरिक अडकून पडले आहेत. या नागरिकांच्या बचावासाठी हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत. पुराचे पाणी निवासी भागांमध्ये शिरल्याने अनेक जण घरांच्या गच्चीवर मदतीच्या आशेने जमा झाल्याचे सरकारने सांगितले. अनेक भागात पाण्यामुळे बुलेट ट्रेनही बंद आहेत. पावसामुळे विविध ठिकाणी अपघात होऊन, अथवा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने १९ जणांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे वीज यंत्रणा कोलमडली असून सुमारे चार लाख घरे अंधारात आहेत.   Vertical Image:  English Headline:  26 death in japan by storm Author Type:  External Author एपी जपान वादळी पाऊस narendra modi भारत indian navy floods अपघात वीज पर्यावरण ओखी वादळ Search Functional Tags:  जपान, वादळी पाऊस, Narendra Modi, भारत, Indian Navy, Floods, अपघात, वीज, पर्यावरण, ओखी वादळ Twitter Publish:  Meta Description:  जपानच्या पूर्व किनाऱ्याला हॅगबिस या चक्रीवादळाने दिलेल्या तडाख्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २६ झाली असून, अद्याप किमान १५ जण बेपत्ता आहेत. जपान सरकारने बचावकार्याला सुरवात केली आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

October 13, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2oGewTT
Read More

Saturday, October 12, 2019

कोजागिरा पौर्णिमेचे महत्व आणि मुहूर्त
रामदास आठवले: मॉब लिंचिंग शब्द परकीय, तरीही दलित व मुस्लिमांवर अत्याचार #5मोठ्या बातम्या
पत्नी ने छोटे कपड़े पहनने से मना किया तो पति ने दे दिया तीन तलाक https://ift.tt/2VAT92q
जिनपिंग बोले- भारत-चीन के संबंध किसी भी स्थिति में कमजोर नहीं होंगे https://ift.tt/35rQmgw