पिकांची पेरणी, उत्पादनाच्या अचूक माहितीअभावी शेतकऱ्यांना बसतोय मोठा फटका पुणे - यंदा सरकारने शेतीमालाचे विक्रमी उत्पादनाचे अंदाज दिले. मात्र प्रत्यक्ष उत्पादनात घट झाल्याने शेतीमालाचे दर वाढले. त्याचा लाभ माहितीअभावी शेतकऱ्यांना घेता आला नाही. त्यामुळे हंगामात ‘यूएसडीए’च्या पातळीवर प्रत्येक महिन्याला पेरा, उत्पादन, नुकसान, सरासरी दरपातळी, आयात आणि निर्यातीची माहिती दिल्यास शेतकऱ्यांना वाढलेल्या दराचा लाभ घेता येईल. त्यासाठी पेरा नोंदणीतील अनास्था, उत्पादन काढण्याची सदोष पद्धती बदलून अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित व्यवस्था निर्माण करणे आवश्‍यक आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा जाणकार म्हणतात... कालबाह्य आणि सदोष पद्धती बदल्याव्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित व्यवस्था निर्माण करावी पीक कापणी प्रयोग गावपातळीवर घेऊन त्याचीही पडताळणी व्हावी थेट शेतकऱ्यांकडून आकडेवारी घेणे गरजेचे ड्रोन, सॅटेलाइट, जिओ टॅगिंगचा वापर करावा एकाच यंत्रणेकडे पेरणी, नुकसान, उत्पादन माहिती संकलनाचे काम द्यावे परीक्षा लांबणीवरच पडत असल्याने विद्यार्थी, प्राध्यापकांमध्ये अस्वस्थता वाढली थेट शेतकऱ्यांकडून त्यांना एकरी किती उत्पादन मिळाले याची माहिती घेऊन पीककापणी प्रयोगाशी तुलना केल्यास अचूक माहिती मिळू शकते. सांख्यिकी विभागाने ही जुनी पद्धत सोडून नवी पद्धत वापरावी.  - डॉ. प्रदीप आपटे, कृषी अर्थतज्ज्ञ शेतकऱ्यांकडून पेरणी, उत्पादन आणि नुकसानीची माहिती घेतल्यास अचूक अंदाज काढता येतील. डेटा संकलनासाठी गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवर ड्रोनसारख्या अत्याधुनिक साधनांचा वापर करून व्यवस्था विकसित करावी लागेल. शेतकऱ्यांनीच सात-बारावर सर्व माहिती भरल्यास अचूक माहिती मिळू शकते.   - डॉ. विलास भाले, कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला  Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, March 6, 2021

पिकांची पेरणी, उत्पादनाच्या अचूक माहितीअभावी शेतकऱ्यांना बसतोय मोठा फटका पुणे - यंदा सरकारने शेतीमालाचे विक्रमी उत्पादनाचे अंदाज दिले. मात्र प्रत्यक्ष उत्पादनात घट झाल्याने शेतीमालाचे दर वाढले. त्याचा लाभ माहितीअभावी शेतकऱ्यांना घेता आला नाही. त्यामुळे हंगामात ‘यूएसडीए’च्या पातळीवर प्रत्येक महिन्याला पेरा, उत्पादन, नुकसान, सरासरी दरपातळी, आयात आणि निर्यातीची माहिती दिल्यास शेतकऱ्यांना वाढलेल्या दराचा लाभ घेता येईल. त्यासाठी पेरा नोंदणीतील अनास्था, उत्पादन काढण्याची सदोष पद्धती बदलून अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित व्यवस्था निर्माण करणे आवश्‍यक आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा जाणकार म्हणतात... कालबाह्य आणि सदोष पद्धती बदल्याव्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित व्यवस्था निर्माण करावी पीक कापणी प्रयोग गावपातळीवर घेऊन त्याचीही पडताळणी व्हावी थेट शेतकऱ्यांकडून आकडेवारी घेणे गरजेचे ड्रोन, सॅटेलाइट, जिओ टॅगिंगचा वापर करावा एकाच यंत्रणेकडे पेरणी, नुकसान, उत्पादन माहिती संकलनाचे काम द्यावे परीक्षा लांबणीवरच पडत असल्याने विद्यार्थी, प्राध्यापकांमध्ये अस्वस्थता वाढली थेट शेतकऱ्यांकडून त्यांना एकरी किती उत्पादन मिळाले याची माहिती घेऊन पीककापणी प्रयोगाशी तुलना केल्यास अचूक माहिती मिळू शकते. सांख्यिकी विभागाने ही जुनी पद्धत सोडून नवी पद्धत वापरावी.  - डॉ. प्रदीप आपटे, कृषी अर्थतज्ज्ञ शेतकऱ्यांकडून पेरणी, उत्पादन आणि नुकसानीची माहिती घेतल्यास अचूक अंदाज काढता येतील. डेटा संकलनासाठी गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवर ड्रोनसारख्या अत्याधुनिक साधनांचा वापर करून व्यवस्था विकसित करावी लागेल. शेतकऱ्यांनीच सात-बारावर सर्व माहिती भरल्यास अचूक माहिती मिळू शकते.   - डॉ. विलास भाले, कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला  Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3c8KE7t

No comments:

Post a Comment