पुणेकर पुन्हा गारठले;किमान तापमानाचा पारा ९.६ अंश सेल्सिअस पुणे - बरोबर ४८ दिवसांनंतर पुणेकर पुन्हा गारठले. यापूर्वी २२ ते २४ डिसेंबरला पुण्यात थंडीचा कडाका वाढला होता. त्यानंतर आता गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात थंडी परतली आहे. शिवाजीनगर येथे सोमवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत किमान तापमानाचा पारा ९.६ अंश सेल्सिअस नोंदला. पुढील दोन दिवसांमध्ये थंडीचा काडाका अंशतः कमी होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला.  Success Story: नोकरी सांभाळत 'ती' झाली ‘सीए’; एकत्र कुटुंबाची मिळाली साथ!​ शहरात डिसेंबरच्या अखेरीला थंडीला सुरुवात झाली होती; पण त्यानंतर लगेच हवामानात वेगाने बदल झाले. मध्य महाराष्ट्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. त्याचा थेट परिणाम पुण्यासह मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागात झाला. त्यामुळे गेल्या ४१ वर्षांतील पुण्यातील सर्वांत उबदार जानेवारी अशी नोंद झाली. त्यानंतर आता ४८ दिवसांनंतर हवेतील गारठा वाढला आहे. सोमवारी सकाळपर्यंत किमान तापमानाचा पारा १.८ अंश सेल्सिअसने कमी होऊन ९.६ अंश सेल्सिअस नोंदला गेला. पुण्यात ३ ते ८ फेब्रुवारी या सहा दिवसांमध्ये चार वेळा किमान तापमान ११ अंश सेल्सिअसपेक्षा कमी नोंदले गेले, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली.  पुणे : दोन तालुके वगळता सरपंच-उपसरपंचपदाच्या निवडी ठरल्यानुसारच!​ राजस्थानच्या पूर्व भागातील सिकार येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यातही गेल्या काही दिवसांपासून गारठा वाढला आहे. आकाश निरभ्र झाल्याने दिवसा जाणवणारा उकाडाही कमी झाला आहे. विदर्भात किमान तापमानाचा पारा ९ ते १३ अंशांच्या दरम्यान आहे. तर मध्य महाराष्ट्रात ६ ते १८ अंश, मराठवाड्यात ८ ते १६ अंश, कोकणात १५ ते १९ अंशाच्या दरम्यान आहे. पुणे, जळगाव, नाशिक येथे तापमान १० अंशांच्या आसपास आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली भागात थंडी किंचित कमी आहे. त्यामुळे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढलेले आहे. राज्यातील तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप का वाढला गारठा?  मागील दोन ते तीन दिवसांपासून उत्तरेकडील राज्यांतून थंड व कोरडी हवा महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहे. त्यामुळे राज्यातील गारठा वाढला. राज्यात सोमवारी सर्वांत कमी किमान तापमान नाशिक येथे ९.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. पुढील दोन ते तीन दिवस गारठा कायम राहणार असला तरी त्यानंतर किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, February 8, 2021

पुणेकर पुन्हा गारठले;किमान तापमानाचा पारा ९.६ अंश सेल्सिअस पुणे - बरोबर ४८ दिवसांनंतर पुणेकर पुन्हा गारठले. यापूर्वी २२ ते २४ डिसेंबरला पुण्यात थंडीचा कडाका वाढला होता. त्यानंतर आता गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात थंडी परतली आहे. शिवाजीनगर येथे सोमवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत किमान तापमानाचा पारा ९.६ अंश सेल्सिअस नोंदला. पुढील दोन दिवसांमध्ये थंडीचा काडाका अंशतः कमी होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला.  Success Story: नोकरी सांभाळत 'ती' झाली ‘सीए’; एकत्र कुटुंबाची मिळाली साथ!​ शहरात डिसेंबरच्या अखेरीला थंडीला सुरुवात झाली होती; पण त्यानंतर लगेच हवामानात वेगाने बदल झाले. मध्य महाराष्ट्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. त्याचा थेट परिणाम पुण्यासह मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागात झाला. त्यामुळे गेल्या ४१ वर्षांतील पुण्यातील सर्वांत उबदार जानेवारी अशी नोंद झाली. त्यानंतर आता ४८ दिवसांनंतर हवेतील गारठा वाढला आहे. सोमवारी सकाळपर्यंत किमान तापमानाचा पारा १.८ अंश सेल्सिअसने कमी होऊन ९.६ अंश सेल्सिअस नोंदला गेला. पुण्यात ३ ते ८ फेब्रुवारी या सहा दिवसांमध्ये चार वेळा किमान तापमान ११ अंश सेल्सिअसपेक्षा कमी नोंदले गेले, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली.  पुणे : दोन तालुके वगळता सरपंच-उपसरपंचपदाच्या निवडी ठरल्यानुसारच!​ राजस्थानच्या पूर्व भागातील सिकार येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यातही गेल्या काही दिवसांपासून गारठा वाढला आहे. आकाश निरभ्र झाल्याने दिवसा जाणवणारा उकाडाही कमी झाला आहे. विदर्भात किमान तापमानाचा पारा ९ ते १३ अंशांच्या दरम्यान आहे. तर मध्य महाराष्ट्रात ६ ते १८ अंश, मराठवाड्यात ८ ते १६ अंश, कोकणात १५ ते १९ अंशाच्या दरम्यान आहे. पुणे, जळगाव, नाशिक येथे तापमान १० अंशांच्या आसपास आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली भागात थंडी किंचित कमी आहे. त्यामुळे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढलेले आहे. राज्यातील तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप का वाढला गारठा?  मागील दोन ते तीन दिवसांपासून उत्तरेकडील राज्यांतून थंड व कोरडी हवा महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहे. त्यामुळे राज्यातील गारठा वाढला. राज्यात सोमवारी सर्वांत कमी किमान तापमान नाशिक येथे ९.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. पुढील दोन ते तीन दिवस गारठा कायम राहणार असला तरी त्यानंतर किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3jvXXSB

No comments:

Post a Comment