यंदा स्कॉलरशिपची परीक्षा दोन महिने पुढे ढकलली पुणे - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा दरवर्षी साधारणतः फेब्रुवारीमध्ये होतात. मात्र यंदा या परीक्षा दोन महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता या परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्यात येणार आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या शैक्षणिक वर्षात ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. तसेच फेब्रुवारी २०२०मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल लावण्यास उशीर झाला आहे. चालू शैक्षणिक वर्षात होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी साधारणत: ऑक्टोबरमध्ये सुरू होते. याच कालावधीत परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले जातात. परंतु यंदा कोरोनामुळे आधीच्याच (फेब्रुवारी २०२०) परीक्षेचा निकालही उशीरा लागला. परिणामी यंदाच्या शैक्षणिक वर्षात (२०२०-२१) शिष्यवृत्ती परीक्षा दोन महिने पुढे जाण्याची शक्यता यापूर्वीच व्यक्त करण्यात आली होती. याबाबत 'सकाळ'ने ऑक्टोबरमध्ये वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याप्रमाणे आता राज्य परीक्षा परिषदेने या परीक्षा पुढे ढकलल्याचे जाहीर केले आहे. महाराष्ट्रातही यंदा फटाक्‍यांना बंदी घाला; पुणेकराने उच्च न्यायालयात केली याचिका दाखल यापूर्वी पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या रविवारी घेण्यात येत. मात्र यंदा (२०२०-२०२१)  शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी महिन्याऐवजी एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या रविवारी घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार परीक्षा परिषदेमार्फत या परीक्षा एप्रिल महिन्याच्या चौथ्या रविवारी घेण्याचा प्रस्ताव असून त्याला मान्यता मिळाल्यानंतर परीक्षेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल, असे परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांनी कळविले आहे. मोठी बातमी : विद्यार्थी-शिक्षकांची दिवाळी होणार आणखी गोड; दिवाळीच्या सुट्टीत वाढ Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, November 6, 2020

यंदा स्कॉलरशिपची परीक्षा दोन महिने पुढे ढकलली पुणे - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा दरवर्षी साधारणतः फेब्रुवारीमध्ये होतात. मात्र यंदा या परीक्षा दोन महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता या परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्यात येणार आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या शैक्षणिक वर्षात ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. तसेच फेब्रुवारी २०२०मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल लावण्यास उशीर झाला आहे. चालू शैक्षणिक वर्षात होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी साधारणत: ऑक्टोबरमध्ये सुरू होते. याच कालावधीत परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले जातात. परंतु यंदा कोरोनामुळे आधीच्याच (फेब्रुवारी २०२०) परीक्षेचा निकालही उशीरा लागला. परिणामी यंदाच्या शैक्षणिक वर्षात (२०२०-२१) शिष्यवृत्ती परीक्षा दोन महिने पुढे जाण्याची शक्यता यापूर्वीच व्यक्त करण्यात आली होती. याबाबत 'सकाळ'ने ऑक्टोबरमध्ये वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याप्रमाणे आता राज्य परीक्षा परिषदेने या परीक्षा पुढे ढकलल्याचे जाहीर केले आहे. महाराष्ट्रातही यंदा फटाक्‍यांना बंदी घाला; पुणेकराने उच्च न्यायालयात केली याचिका दाखल यापूर्वी पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या रविवारी घेण्यात येत. मात्र यंदा (२०२०-२०२१)  शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी महिन्याऐवजी एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या रविवारी घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार परीक्षा परिषदेमार्फत या परीक्षा एप्रिल महिन्याच्या चौथ्या रविवारी घेण्याचा प्रस्ताव असून त्याला मान्यता मिळाल्यानंतर परीक्षेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल, असे परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांनी कळविले आहे. मोठी बातमी : विद्यार्थी-शिक्षकांची दिवाळी होणार आणखी गोड; दिवाळीच्या सुट्टीत वाढ Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3k8djLI

No comments:

Post a Comment