मॉन्सून दोन दिवसांत परतीच्या प्रवासाला नवी दिल्ली - देशाच्या बहुतांश भागात कोसळलेला नैऋत्य मोसमी पाऊस पुढील एक-दोन दिवसांत उत्तर भारतातून परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यंदा देशात सरासरीपेक्षा नऊ टक्के अधिक पाऊस पडल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्‍चिम राजस्थान आणि त्यालगतच्या प्रदेशात पाऊस पडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मॉन्सून २८ तारखेपासून परतीच्या प्रवासाला लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील नऊ राज्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळला, तर इतर राज्यांमध्ये सरासरी इतका पाऊस पडला. भारतात एक जून ते ३० सप्टेंबर हा पावसाळा समजला जातो. यंदा मॉन्सूनचे एक जूनलाच केरळमध्ये आगमन झाले होते. जून महिन्यात सरासरीपेक्षा १७ टक्के अधिक, तर जुलैमध्ये सरासरीपेक्षा १० टक्के कमी पाऊस पडला. ऑगस्ट महिन्यात मात्र पावसाने अनेक ठिकाणांना झोडपून काढले. या महिन्यात २७ टक्के अधिक पाऊस कोसळला.  देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा     कमी पाऊस पडलेली राज्ये     दिल्ली, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्‍मीर     अधिक पाऊस पडलेली राज्ये     गुजरात, गोवा, तेलंगण, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश     अति पाऊस पडलेले राज्य     सिक्कीम जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, September 27, 2020

मॉन्सून दोन दिवसांत परतीच्या प्रवासाला नवी दिल्ली - देशाच्या बहुतांश भागात कोसळलेला नैऋत्य मोसमी पाऊस पुढील एक-दोन दिवसांत उत्तर भारतातून परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यंदा देशात सरासरीपेक्षा नऊ टक्के अधिक पाऊस पडल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्‍चिम राजस्थान आणि त्यालगतच्या प्रदेशात पाऊस पडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मॉन्सून २८ तारखेपासून परतीच्या प्रवासाला लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील नऊ राज्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळला, तर इतर राज्यांमध्ये सरासरी इतका पाऊस पडला. भारतात एक जून ते ३० सप्टेंबर हा पावसाळा समजला जातो. यंदा मॉन्सूनचे एक जूनलाच केरळमध्ये आगमन झाले होते. जून महिन्यात सरासरीपेक्षा १७ टक्के अधिक, तर जुलैमध्ये सरासरीपेक्षा १० टक्के कमी पाऊस पडला. ऑगस्ट महिन्यात मात्र पावसाने अनेक ठिकाणांना झोडपून काढले. या महिन्यात २७ टक्के अधिक पाऊस कोसळला.  देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा     कमी पाऊस पडलेली राज्ये     दिल्ली, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्‍मीर     अधिक पाऊस पडलेली राज्ये     गुजरात, गोवा, तेलंगण, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश     अति पाऊस पडलेले राज्य     सिक्कीम जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/30uzLrN

No comments:

Post a Comment