देशात कोरोनाचा दुहेरी विक्रम ; एकाच दिवसात ९० हजार नवे रुग्ण  नवी दिल्ली - देशात कोरोनाची साथ दिवसेंदिवस तीव्र होत असून शनिवारी एका दिवसात विक्रमी ९०, ६३२ रुग्ण आढळले. त्यामुळे, भारतातील एकूण कोरोना रुग्णांनी ४१ लाखांचा टप्पा ओलांडला. मात्र, यापैकी जवळपास ३२ लाख जणांनी कोरोनावर मात केली आहे. शनिवारी एकाच दिवसात ७३, ६४२ रुग्ण कोरोनामुक्त झाले त्यामुळे, देशाचा कोरानामुक्तीचा दर आता ७७ टक्क्यांवर पोचला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.  जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा आत्तापर्यंत कोरोनामुळे ७०,६२६ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा मृत्यूदरही आणखी घसरून १.७२ टक्क्यांवर आला आहे. भारतात कोरोना रुग्ण वाढत असले तरी देशाचा मृत्यूदर मात्र जगात सर्वांत कमी मृत्यूदरांपैकी एक आहे, ही बाब दिलासादायी आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे कोरोनाच्या रुग्णांचे निदान प्राथमिक टप्प्यात होत आहे. त्यासाठी, उच्चस्तरीय चाचण्यांचा वापर केला जात असल्याचेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. केंद्र सरकार अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेबरोबर देशभरातील अतिदक्षता विभागातील डॉक्टरांचे वैद्यकीय व्यवस्थापनाचे कौशल्य अद्ययावत करत आहे, त्यामुळे, मृत्यूदर घटविण्यात भारताला यश आल्याचा दावाही मंत्रालयाने केला.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कोरोनावर एक नजर  एकूण रुग्ण - ४१ लाख  सक्रिय रुग्ण - ८,६२,३२०  कोरानामुक्त रुग्ण  - ३२ लाख  मृत्यूदर - १.७२ टक्के  देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, September 6, 2020

देशात कोरोनाचा दुहेरी विक्रम ; एकाच दिवसात ९० हजार नवे रुग्ण  नवी दिल्ली - देशात कोरोनाची साथ दिवसेंदिवस तीव्र होत असून शनिवारी एका दिवसात विक्रमी ९०, ६३२ रुग्ण आढळले. त्यामुळे, भारतातील एकूण कोरोना रुग्णांनी ४१ लाखांचा टप्पा ओलांडला. मात्र, यापैकी जवळपास ३२ लाख जणांनी कोरोनावर मात केली आहे. शनिवारी एकाच दिवसात ७३, ६४२ रुग्ण कोरोनामुक्त झाले त्यामुळे, देशाचा कोरानामुक्तीचा दर आता ७७ टक्क्यांवर पोचला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.  जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा आत्तापर्यंत कोरोनामुळे ७०,६२६ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा मृत्यूदरही आणखी घसरून १.७२ टक्क्यांवर आला आहे. भारतात कोरोना रुग्ण वाढत असले तरी देशाचा मृत्यूदर मात्र जगात सर्वांत कमी मृत्यूदरांपैकी एक आहे, ही बाब दिलासादायी आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे कोरोनाच्या रुग्णांचे निदान प्राथमिक टप्प्यात होत आहे. त्यासाठी, उच्चस्तरीय चाचण्यांचा वापर केला जात असल्याचेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. केंद्र सरकार अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेबरोबर देशभरातील अतिदक्षता विभागातील डॉक्टरांचे वैद्यकीय व्यवस्थापनाचे कौशल्य अद्ययावत करत आहे, त्यामुळे, मृत्यूदर घटविण्यात भारताला यश आल्याचा दावाही मंत्रालयाने केला.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कोरोनावर एक नजर  एकूण रुग्ण - ४१ लाख  सक्रिय रुग्ण - ८,६२,३२०  कोरानामुक्त रुग्ण  - ३२ लाख  मृत्यूदर - १.७२ टक्के  देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/325iFSs

No comments:

Post a Comment