अज्ञात व्यक्तीने कांदा चाळीत टाकले युरिया खत; शेतकऱ्याचे झाले २ लाखांचे नुकसान! मंचर : शिंगवे (ता.आंबेगाव) येथील शेतकरी सुभाष यशवंत वाळुंज यांनी कांदा चाळीत साठवलेल्या 700 कांदा पिशव्यावर अज्ञात व्यक्तीने युरिया टाकल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. दोनशे कांदा पिशव्या भरतील एवढा कांदा काळा पडला आहे. हा कांदा फेकून देणे शिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही.शेतकर्या चे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा शिंगवे (पारगाव) याठिकाणी माळी मळ्यात सुभाष यशवंत वाळुंज  राहतात. यावर्षी त्यांनी मोठा खर्च करून कांद्याचे भर घोस उत्पादन घेतले. काढलेला कांदा पिशव्या त्यांनी शिंगवे गावचे पोलीस पाटील गणेश पंडित यांची कांदा चाळ भाड्याने घेऊन त्यामध्ये साठवला होता.  कांदा चाळीत अज्ञात व्यक्तीने  दहा  दिवसांपूर्वी युरिया टाकला असा अंदाज आहे. सोमवारी ( ता 31)सुभाष वाळूंज कांदाचाळी कडे कांदा पाहण्यासाठी गेले. त्यांना कांदा चाळीत युरीया टाकल्याचे आढळून आले. हे पाहून त्यांना मानसिक धक्का बसला. कांदा खराब झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी थोडाफार सुरक्षित राहिले ला कांदा पिशव्यांमध्येभरण्यास सुरुवात केली आहे. मागील अनेक महिन्यापासून शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीत आहे त. कोरोनामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या बाजारभावात वाढ झाली आहे. त्यामुळे आर्थिक उत्पन्न चांगले मिळेल अशी वाळूज यांना अपेक्षा होती. पण त्यांच्या सर्व अपेक्षांवर पाणी पडले आहे. हे वाचा - पुण्यात भाविकांची गर्दी टाळण्यासाठी पालिका, पोलिसांचा बंदोबस्त  गेल्या वर्षी सुभाष वाळुंज यांच्या उसाच्या शेतीला अज्ञातांनी आग लावल्याने तसेच ठिबक संच ही पेटवून दिल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. कोरोना साथीमुळे गेल्या सहा महिन्यापासून कांद्याला बाजार भाव नसल्यामुळे वाळुज यांनी कांदा चाळीत कांदा साठवून ठेवला होता. बाजारभाव वाढू लागल्याने त्यांनी कांदा विक्रीचा निर्णय घेतला होता. पण खोडसाळपणा ने केलेल्या कृत्यामुळे त्यांचे आर्थिक मोठे नुकसान झाल्याने शेतकरीवर्गात हळहळ व्यक्त केली जात आहे. खोडसाळपणे नुकसान करणाऱ्या चा पोलिसांनी शोध घ्यावा अशी मागणी पंचक्रोशीतील शेतकर्‍यांनी केली आहे News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, September 1, 2020

अज्ञात व्यक्तीने कांदा चाळीत टाकले युरिया खत; शेतकऱ्याचे झाले २ लाखांचे नुकसान! मंचर : शिंगवे (ता.आंबेगाव) येथील शेतकरी सुभाष यशवंत वाळुंज यांनी कांदा चाळीत साठवलेल्या 700 कांदा पिशव्यावर अज्ञात व्यक्तीने युरिया टाकल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. दोनशे कांदा पिशव्या भरतील एवढा कांदा काळा पडला आहे. हा कांदा फेकून देणे शिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही.शेतकर्या चे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा शिंगवे (पारगाव) याठिकाणी माळी मळ्यात सुभाष यशवंत वाळुंज  राहतात. यावर्षी त्यांनी मोठा खर्च करून कांद्याचे भर घोस उत्पादन घेतले. काढलेला कांदा पिशव्या त्यांनी शिंगवे गावचे पोलीस पाटील गणेश पंडित यांची कांदा चाळ भाड्याने घेऊन त्यामध्ये साठवला होता.  कांदा चाळीत अज्ञात व्यक्तीने  दहा  दिवसांपूर्वी युरिया टाकला असा अंदाज आहे. सोमवारी ( ता 31)सुभाष वाळूंज कांदाचाळी कडे कांदा पाहण्यासाठी गेले. त्यांना कांदा चाळीत युरीया टाकल्याचे आढळून आले. हे पाहून त्यांना मानसिक धक्का बसला. कांदा खराब झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी थोडाफार सुरक्षित राहिले ला कांदा पिशव्यांमध्येभरण्यास सुरुवात केली आहे. मागील अनेक महिन्यापासून शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीत आहे त. कोरोनामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या बाजारभावात वाढ झाली आहे. त्यामुळे आर्थिक उत्पन्न चांगले मिळेल अशी वाळूज यांना अपेक्षा होती. पण त्यांच्या सर्व अपेक्षांवर पाणी पडले आहे. हे वाचा - पुण्यात भाविकांची गर्दी टाळण्यासाठी पालिका, पोलिसांचा बंदोबस्त  गेल्या वर्षी सुभाष वाळुंज यांच्या उसाच्या शेतीला अज्ञातांनी आग लावल्याने तसेच ठिबक संच ही पेटवून दिल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. कोरोना साथीमुळे गेल्या सहा महिन्यापासून कांद्याला बाजार भाव नसल्यामुळे वाळुज यांनी कांदा चाळीत कांदा साठवून ठेवला होता. बाजारभाव वाढू लागल्याने त्यांनी कांदा विक्रीचा निर्णय घेतला होता. पण खोडसाळपणा ने केलेल्या कृत्यामुळे त्यांचे आर्थिक मोठे नुकसान झाल्याने शेतकरीवर्गात हळहळ व्यक्त केली जात आहे. खोडसाळपणे नुकसान करणाऱ्या चा पोलिसांनी शोध घ्यावा अशी मागणी पंचक्रोशीतील शेतकर्‍यांनी केली आहे News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/32KuMTW

No comments:

Post a Comment