लॉकडाऊनमध्ये जुन्या वाहनांचे व्यवहार तेजीत; जुन्या चारचाकी गाड्यांचा भाव वधारला; दुचाकींच्या विक्रीत घट  भाईंदर ः कोरोनाचा सर्व क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असला तरी याच काळात जुन्या चारचाकी गाड्यांचा भाव मात्र चांगलाच वधारला आहे. तर दुसऱ्या बाजूला दुचाकी वाहनांच्या विक्रीत घट झाल्याचे दिसत आहे.   राज्यातील बड्या अधिकाऱ्यांचे बदल्यांचे सत्र सुरूच; तुकाराम मुंढे यांची बदली रद्द कोरोनामुळे देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक व्यावसायिकांवर मोठा परिणाम झाला. अनेक नोकरवर्गांवर नोकऱ्या गमावण्याची वेळ आली. परंतु लॉकडाऊनमध्ये सर्व व्यवहार ठप्प असताना जुन्या वाहनांच्या खरेदी-विक्रीमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. 50 हजार ते 2 लाखांपर्यंतच्या वाहनांच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाली असून जुन्या वाहनांची विक्रीही वाढली आहे.  पाडलेले बांधकाम जैसे थे; उच्च न्यायालयाचा कंगना आणि महापालिकेला आदेश कोरोनामुळे अनेक उद्योग, व्यवसाय ठप्प झाल्याने तसेच अनेकांचे रोजगार गेल्याने परराज्यातील अनेक कामगार आपल्या मूळगावी परत गेले. त्यांच्यासाठी केंद्र सरकारने श्रमिक रेल्वे सुरू केली. परंतु श्रमिक रेल्वे गर्दी पाहता आणि खासगी वाहतूकदारांकडून साठ हजार ते एक लाख रुपये भाडे मागणी करत होते. त्यामुळे अनेक नागरिकांनी जुने वाहन खरेदी करून थेट आपले मूळगाव गाठले. परराज्यात जाण्यासाठी प्रवासाला खासगी वाहनांसाठी लाख रुपये खर्च करण्यापेक्षा तितक्याच पैशात जुने वाहन घेऊन प्रवास करणे पसंद केले. त्यामुळे वाहनाची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात झाली.   लॉकडाऊनमध्ये रेल्वे बंद असल्याने वाहन घेऊन जाण्याशिवाय पर्याय नसल्याने आमच्याकडे छोट्या गाड्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे आमच्या व्यवसायावर फारसा परिणाम झाला नाही.  - पुनीत शहा, मालक, आर्यन कार कंपनी.   मला सहकुटुंब उत्तरप्रदेशातील आझमगढला जायचे होते. खासगी वाहतूकदारांनी मला 70 हजार भाडे सांगितले. त्याएवजी मी 1 लाख 10 हजारात जुनी गाडीच विकत घेतली आणि गावी गेलो.  - प्रेम यादव, भाईंदर ----------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे )  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, September 10, 2020

लॉकडाऊनमध्ये जुन्या वाहनांचे व्यवहार तेजीत; जुन्या चारचाकी गाड्यांचा भाव वधारला; दुचाकींच्या विक्रीत घट  भाईंदर ः कोरोनाचा सर्व क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असला तरी याच काळात जुन्या चारचाकी गाड्यांचा भाव मात्र चांगलाच वधारला आहे. तर दुसऱ्या बाजूला दुचाकी वाहनांच्या विक्रीत घट झाल्याचे दिसत आहे.   राज्यातील बड्या अधिकाऱ्यांचे बदल्यांचे सत्र सुरूच; तुकाराम मुंढे यांची बदली रद्द कोरोनामुळे देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक व्यावसायिकांवर मोठा परिणाम झाला. अनेक नोकरवर्गांवर नोकऱ्या गमावण्याची वेळ आली. परंतु लॉकडाऊनमध्ये सर्व व्यवहार ठप्प असताना जुन्या वाहनांच्या खरेदी-विक्रीमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. 50 हजार ते 2 लाखांपर्यंतच्या वाहनांच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाली असून जुन्या वाहनांची विक्रीही वाढली आहे.  पाडलेले बांधकाम जैसे थे; उच्च न्यायालयाचा कंगना आणि महापालिकेला आदेश कोरोनामुळे अनेक उद्योग, व्यवसाय ठप्प झाल्याने तसेच अनेकांचे रोजगार गेल्याने परराज्यातील अनेक कामगार आपल्या मूळगावी परत गेले. त्यांच्यासाठी केंद्र सरकारने श्रमिक रेल्वे सुरू केली. परंतु श्रमिक रेल्वे गर्दी पाहता आणि खासगी वाहतूकदारांकडून साठ हजार ते एक लाख रुपये भाडे मागणी करत होते. त्यामुळे अनेक नागरिकांनी जुने वाहन खरेदी करून थेट आपले मूळगाव गाठले. परराज्यात जाण्यासाठी प्रवासाला खासगी वाहनांसाठी लाख रुपये खर्च करण्यापेक्षा तितक्याच पैशात जुने वाहन घेऊन प्रवास करणे पसंद केले. त्यामुळे वाहनाची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात झाली.   लॉकडाऊनमध्ये रेल्वे बंद असल्याने वाहन घेऊन जाण्याशिवाय पर्याय नसल्याने आमच्याकडे छोट्या गाड्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे आमच्या व्यवसायावर फारसा परिणाम झाला नाही.  - पुनीत शहा, मालक, आर्यन कार कंपनी.   मला सहकुटुंब उत्तरप्रदेशातील आझमगढला जायचे होते. खासगी वाहतूकदारांनी मला 70 हजार भाडे सांगितले. त्याएवजी मी 1 लाख 10 हजारात जुनी गाडीच विकत घेतली आणि गावी गेलो.  - प्रेम यादव, भाईंदर ----------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे )  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3mdgCn6

No comments:

Post a Comment