निगेटीव्ह व्यक्तींचे अहवाल देण्यास BMC अधिकाऱ्यांची टाळाटाळ! हायरिस्क कुटूंबांना होतोय मनस्ताप मुंबई : कोव्हिडवर मात करुन आलेल्या रुग्णांना तसेच हायरिस्क व्यक्तीचे कोव्हिड चाचणीचे अहवाल त्यांना दिले जात नाहीत. त्यामुळे त्यांना त्यांचे कामकाज सुरु करण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. मात्र,संबंधित व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकावर त्यांचे अहवाल उपलब्ध करुन दिले जातात. मोबाईल क्रमांक चुकीचा देत असल्याने असे प्रकार होत असल्याची शक्यता आहे. असा दावा पालिका प्रशासनाने केला. कोरोनामुळे खोकला, सर्दी, तापाच्या औषधांना मागणी  20 टक्क्यांनी वाढली मागणी  बॅंकेत कर्मचारी असलेल्या एक तरुणीच्या वडिलांना कोव्हिडची बाधा झाली होती. त्यानंतर त्यांच्या घराच्याा इतर सदस्यांची कोव्हिड चाचणी केली असता या तरुणीला कोव्हिडची बाधा झाला असल्याचे निष्पन्न झाले. मात्र,कोव्हिड सदृष्य लक्षणं नसल्याने या तरुणीला कोविड केंद्रात दाखल करण्यात आले.  तेथे काही प्राथमिक उपचार केल्यांनतर काही दिवसांनी तीची कोव्हिड चाचणी करण्यात आली. यात तिचा अहवाल नकारात्मक आल्यावर तीला घरी सोडण्यात आले. तील देण्यात आलेल्या डिस्चार्ज पेपरवर आता पर्यंत केलेले उपचार नमुद असून 7 दिवस होम क्वारंटाईन राहाण्याची शिफारस आहे. मात्र, अहवाल नकारात्मक असल्याचा उल्लेख नाही. तर तीच्या घरातील इतर सदस्यांना  कोव्हिड केंद्रात क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांचीही कोव्हिड चाचणी केली. या चाचणीचे अहवाल नकारात्मक असलेे तरी त्यांना देण्यात आले नाही. असा दावा या कुटूंबाने केला. तर घरातील भाऊ आणि वडीलांचा मोबाईल क्रंमाक पालिकेच्या अधिकाऱ्यांनी घेतला होता. त्याच्या मोबाईलवरही अहवाल आलेला नाही. असेही या कुटूंबाने सांगितले. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांसाठी मुंबईत सुरू होतेय 'पोस्ट कोव्हिड ओपीडी'; जाणून घ्या सविस्तर माहिती... पालिका केंद्रात क्वारंटाईन असलेल्या व्यक्तींना घरी पाठवताना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर अहवाल दिले जातात. काही वेळा दाटीवाटीच्या वस्तीत राहाणाऱ्या हायरिस्क व्यक्तीना अहवाल नकारात्मक असले तरी तत्काऴ घरी पाठवले जात नाही. दाटीवाटीच्या वस्तीमुळे त्यांना पुन्हा बाधा होण्याची शक्यता असता त्यामुळे ही खबरदारी घेतली जाते. मात्र, घरी पाठवताना प्रत्येक व्यक्तीला त्यांंच्या चाचणीचे अहवाल मोबाईलवर उपलब्ध करुन दिले जातात. असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश ककानी यांनी सांगितले. ---------------------------------------------------------  ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, August 6, 2020

निगेटीव्ह व्यक्तींचे अहवाल देण्यास BMC अधिकाऱ्यांची टाळाटाळ! हायरिस्क कुटूंबांना होतोय मनस्ताप मुंबई : कोव्हिडवर मात करुन आलेल्या रुग्णांना तसेच हायरिस्क व्यक्तीचे कोव्हिड चाचणीचे अहवाल त्यांना दिले जात नाहीत. त्यामुळे त्यांना त्यांचे कामकाज सुरु करण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. मात्र,संबंधित व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकावर त्यांचे अहवाल उपलब्ध करुन दिले जातात. मोबाईल क्रमांक चुकीचा देत असल्याने असे प्रकार होत असल्याची शक्यता आहे. असा दावा पालिका प्रशासनाने केला. कोरोनामुळे खोकला, सर्दी, तापाच्या औषधांना मागणी  20 टक्क्यांनी वाढली मागणी  बॅंकेत कर्मचारी असलेल्या एक तरुणीच्या वडिलांना कोव्हिडची बाधा झाली होती. त्यानंतर त्यांच्या घराच्याा इतर सदस्यांची कोव्हिड चाचणी केली असता या तरुणीला कोव्हिडची बाधा झाला असल्याचे निष्पन्न झाले. मात्र,कोव्हिड सदृष्य लक्षणं नसल्याने या तरुणीला कोविड केंद्रात दाखल करण्यात आले.  तेथे काही प्राथमिक उपचार केल्यांनतर काही दिवसांनी तीची कोव्हिड चाचणी करण्यात आली. यात तिचा अहवाल नकारात्मक आल्यावर तीला घरी सोडण्यात आले. तील देण्यात आलेल्या डिस्चार्ज पेपरवर आता पर्यंत केलेले उपचार नमुद असून 7 दिवस होम क्वारंटाईन राहाण्याची शिफारस आहे. मात्र, अहवाल नकारात्मक असल्याचा उल्लेख नाही. तर तीच्या घरातील इतर सदस्यांना  कोव्हिड केंद्रात क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांचीही कोव्हिड चाचणी केली. या चाचणीचे अहवाल नकारात्मक असलेे तरी त्यांना देण्यात आले नाही. असा दावा या कुटूंबाने केला. तर घरातील भाऊ आणि वडीलांचा मोबाईल क्रंमाक पालिकेच्या अधिकाऱ्यांनी घेतला होता. त्याच्या मोबाईलवरही अहवाल आलेला नाही. असेही या कुटूंबाने सांगितले. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांसाठी मुंबईत सुरू होतेय 'पोस्ट कोव्हिड ओपीडी'; जाणून घ्या सविस्तर माहिती... पालिका केंद्रात क्वारंटाईन असलेल्या व्यक्तींना घरी पाठवताना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर अहवाल दिले जातात. काही वेळा दाटीवाटीच्या वस्तीत राहाणाऱ्या हायरिस्क व्यक्तीना अहवाल नकारात्मक असले तरी तत्काऴ घरी पाठवले जात नाही. दाटीवाटीच्या वस्तीमुळे त्यांना पुन्हा बाधा होण्याची शक्यता असता त्यामुळे ही खबरदारी घेतली जाते. मात्र, घरी पाठवताना प्रत्येक व्यक्तीला त्यांंच्या चाचणीचे अहवाल मोबाईलवर उपलब्ध करुन दिले जातात. असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश ककानी यांनी सांगितले. ---------------------------------------------------------  ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/33AZ1yU

No comments:

Post a Comment