सॅल्युट! आधी बजावले कर्तव्य, मग पित्यावर अंत्यसंस्कार तिरुनेलवेली- वडिलांच्या निधन झाल्याचे दुःख मनात ठेवून तमिळनाडूतील महिला पोलिस निरीक्षकाने मोठ्या हिमतीने स्वातंत्र्यदिनाच्या संचलनाचे नेतृत्व केले. यानंतर त्यांच्या वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. वैयक्तिक भावनेपेक्षा कर्तव्यास प्राधान्य देणाऱ्या या कन्येचे नाव एन. माहेश्‍वरी असून त्या सशस्त्र राखीव दलात पोलिस निरीक्षक आहेत. तिरुनेलवेलीतील पलायमकोट्टाय येथील मैदानावर स्वातंत्र्यदिनी झेंडावंदनाचे आयोजन केले होते.  लवून नमस्कार न केल्याने यूपीत सरपंचाचा खून! याप्रसंगी जिल्हाधिकारी शिल्पा प्रभाकर सतीश आणि पोलिस महानिरीक्षक एन. मणीवन्नन यांनी संचलनातून मानवंदना देण्याची जबाबदारी माहेश्‍वरी यांच्यावर होती. मात्र स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या रात्री त्यांचे वडील नारायणस्वामी (वय ८३) यांचे निधन झाले. हे दुःख मनातच ठेवून माहेश्‍वरी यांनी स्वातंत्रदिनाच्या संचलनाचे नेतृत्व मोठ्या हिमतीने केले आणि त्यानंतर त्या वडिलांच्या अंत्यविधीत सहभागी झाल्या, अशी माहिती तमिळनाडू पोलिसांनी एका निवेदनाद्वारे दिली. पोलिस विभागाला माहेश्‍वरी यांचा अभिमान वाटत असल्याचेही यात म्हटले आहे. काय घडलं आज देश-विदेशात? वाचा महत्वाच्या 7 बातम्या   कोरोनाच्या नियमांचे पालन करीत माहेश्‍वरी यांनी संचलनाच्या वेळी मास्क लावला होता. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव झाकले गेले. त्याचप्रमाणे भावनांवरही ताबा ठेवत खणखणीत आवाजात त्यांनी संचलनाचे नेतृत्व केले. त्यानंतरच त्या पित्याच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी दिंडीगुल जिल्ह्याकडे रवाना झाल्या. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, August 16, 2020

सॅल्युट! आधी बजावले कर्तव्य, मग पित्यावर अंत्यसंस्कार तिरुनेलवेली- वडिलांच्या निधन झाल्याचे दुःख मनात ठेवून तमिळनाडूतील महिला पोलिस निरीक्षकाने मोठ्या हिमतीने स्वातंत्र्यदिनाच्या संचलनाचे नेतृत्व केले. यानंतर त्यांच्या वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. वैयक्तिक भावनेपेक्षा कर्तव्यास प्राधान्य देणाऱ्या या कन्येचे नाव एन. माहेश्‍वरी असून त्या सशस्त्र राखीव दलात पोलिस निरीक्षक आहेत. तिरुनेलवेलीतील पलायमकोट्टाय येथील मैदानावर स्वातंत्र्यदिनी झेंडावंदनाचे आयोजन केले होते.  लवून नमस्कार न केल्याने यूपीत सरपंचाचा खून! याप्रसंगी जिल्हाधिकारी शिल्पा प्रभाकर सतीश आणि पोलिस महानिरीक्षक एन. मणीवन्नन यांनी संचलनातून मानवंदना देण्याची जबाबदारी माहेश्‍वरी यांच्यावर होती. मात्र स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या रात्री त्यांचे वडील नारायणस्वामी (वय ८३) यांचे निधन झाले. हे दुःख मनातच ठेवून माहेश्‍वरी यांनी स्वातंत्रदिनाच्या संचलनाचे नेतृत्व मोठ्या हिमतीने केले आणि त्यानंतर त्या वडिलांच्या अंत्यविधीत सहभागी झाल्या, अशी माहिती तमिळनाडू पोलिसांनी एका निवेदनाद्वारे दिली. पोलिस विभागाला माहेश्‍वरी यांचा अभिमान वाटत असल्याचेही यात म्हटले आहे. काय घडलं आज देश-विदेशात? वाचा महत्वाच्या 7 बातम्या   कोरोनाच्या नियमांचे पालन करीत माहेश्‍वरी यांनी संचलनाच्या वेळी मास्क लावला होता. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव झाकले गेले. त्याचप्रमाणे भावनांवरही ताबा ठेवत खणखणीत आवाजात त्यांनी संचलनाचे नेतृत्व केले. त्यानंतरच त्या पित्याच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी दिंडीगुल जिल्ह्याकडे रवाना झाल्या. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/343Ae6I

No comments:

Post a Comment