बनवेगिरी...एकाच नावाने तीन शाळांमध्ये प्रवेश! नागपूर : आरटीई प्रवेशासाठी बोगस कागदपत्रे सादर करणात येत असल्याची बाब दरवर्षीच उघड होत असली तरी, यावेळी एकाच विद्यार्थ्याने वेगवेगळ्या जन्मतारखा दाखवून एक नव्हे तर तीन शाळांमध्ये प्रवेश मिळविण्याची बाब उघडकीस आली आहे.  आरटीई ऍक्‍शन समितीने केलेल्या सर्वेक्षणात अनुराग जयप्रकाश गुप्ता या विद्यार्थ्याच्या पालकाने आरटीईनुसार केलेल्या तीन अर्जांनुसार सोडतीमध्ये जवळपास तीन शाळांमध्ये प्रवेश मिळविला आहे. यामध्ये गरोबा मैदानातील सुपर फाइन कॉन्व्हेंट, वर्धमाननगर येथील स्वामी नारायण स्कूल आणि श्रीकृष्णनगर येथील निळकंठराव काळे कॉन्व्हेंट यांचा समावेश आहे. ठळक बातमी : मी माय शरीर विकीन म्हणजे विकीन, जे होईल ते होईल जीवाचं, वाचा वारांगनाची व्यथा... यासाठी पालकाकडून तीन वेगवेगळी जन्मतारीख टाकण्यात आल्याचे समजते. मात्र, नाव, पत्ता आणि इतर कागदपत्रे सारखीच असल्याचे समजते. अशा वेळी सोडतीत तीन शाळांत पाल्याचा क्रमांक लागणे धक्कादायक असल्याचे दिसते. त्यामुळे प्रक्रियेबाबत आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शहरातील 6 हजार 784 जागांसाठी 31 हजारांवर अर्ज आले होते. त्यापैकी 6 हजार 500 विद्यार्थी अद्यापही प्रतीक्षा यादीत आहेत.    आरटीई ऍक्‍शन समितीने केलेल्या सर्वेक्षणानुसार अनेक धक्कादायक खुलासे समोर आलेले आहेत. यामध्ये उत्पन्नाचा दाखला आणि इतर बोसग कागदपत्रांचाही समावेश आहे. त्यामुळे प्रक्रियेबाबतचा आक्षेप आम्ही नोंदविला आहे.  -शाहिद शरीफ, अध्यक्ष, आरटीई ऍक्‍शन समिती.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, July 4, 2020

बनवेगिरी...एकाच नावाने तीन शाळांमध्ये प्रवेश! नागपूर : आरटीई प्रवेशासाठी बोगस कागदपत्रे सादर करणात येत असल्याची बाब दरवर्षीच उघड होत असली तरी, यावेळी एकाच विद्यार्थ्याने वेगवेगळ्या जन्मतारखा दाखवून एक नव्हे तर तीन शाळांमध्ये प्रवेश मिळविण्याची बाब उघडकीस आली आहे.  आरटीई ऍक्‍शन समितीने केलेल्या सर्वेक्षणात अनुराग जयप्रकाश गुप्ता या विद्यार्थ्याच्या पालकाने आरटीईनुसार केलेल्या तीन अर्जांनुसार सोडतीमध्ये जवळपास तीन शाळांमध्ये प्रवेश मिळविला आहे. यामध्ये गरोबा मैदानातील सुपर फाइन कॉन्व्हेंट, वर्धमाननगर येथील स्वामी नारायण स्कूल आणि श्रीकृष्णनगर येथील निळकंठराव काळे कॉन्व्हेंट यांचा समावेश आहे. ठळक बातमी : मी माय शरीर विकीन म्हणजे विकीन, जे होईल ते होईल जीवाचं, वाचा वारांगनाची व्यथा... यासाठी पालकाकडून तीन वेगवेगळी जन्मतारीख टाकण्यात आल्याचे समजते. मात्र, नाव, पत्ता आणि इतर कागदपत्रे सारखीच असल्याचे समजते. अशा वेळी सोडतीत तीन शाळांत पाल्याचा क्रमांक लागणे धक्कादायक असल्याचे दिसते. त्यामुळे प्रक्रियेबाबत आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शहरातील 6 हजार 784 जागांसाठी 31 हजारांवर अर्ज आले होते. त्यापैकी 6 हजार 500 विद्यार्थी अद्यापही प्रतीक्षा यादीत आहेत.    आरटीई ऍक्‍शन समितीने केलेल्या सर्वेक्षणानुसार अनेक धक्कादायक खुलासे समोर आलेले आहेत. यामध्ये उत्पन्नाचा दाखला आणि इतर बोसग कागदपत्रांचाही समावेश आहे. त्यामुळे प्रक्रियेबाबतचा आक्षेप आम्ही नोंदविला आहे.  -शाहिद शरीफ, अध्यक्ष, आरटीई ऍक्‍शन समिती.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3e0v10O

No comments:

Post a Comment