July 2020 - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, July 31, 2020

उगच म्हणत नाहीत ‘गाव करी ते न राव करी’; म्हणून त्यांनी तब्बल पाच बंधारे दुरुस्त

राहुरी (अहमदनगर) : शेरी- चिखलठाण येथे गेल्यावर्षी पावसाळ्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळे पाच बंधारे फुटले. ग्रामस्थांनी ११ लाख रुपये लोकवर्गणी केली. फुटलेल्या एका बंधाऱ्याची दुरुस्ती केली. एक बंधारा नवीन बांधला. दीड महिन्यापूर्वी लोकसहभागातून दोन बंधारे तयार झाले. पाठोपाठ जोरदार पाऊस सुरु झाला. महिनाभरात दोन्ही बंधारे तुडुंब भरले. ग्रामस्थांच्या पुढाकाराने जलसंधारणाचे काम मार्गी लागले.

शेरी- चिखलठाण येथे ४ नोव्हेंबर 2019 रोजी अती मुसळधार पाऊस कोसळला. जिरेदरा व कुरणदरा येथे प्रसाद तनपुरे यांनी २० वर्षांपूर्वी जलसंधारणासाठी बांधलेले चार व लोकवर्गणीतून बांधलेला एक असे पाच बंधारे फुटले. कुरणदरा ओढ्याला महापूर आला. ओढ्याचे पात्र सोडून पाणी शेतजमिनींमधून चिखलठाण येथे मुळा नदीपात्रात गेले. 

ओढ्याच्या दुतर्फा १० किलोमीटर शेतजमीनी मातीसह खरडून उभ्या पिकांसह वाहून गेल्या. काही ठिकाणी दहा- वीस फूट व्यासाचे, अडीच- तीन फूट खोलीचे खड्डे तयार झाले. काही ठिकाणी तीन फुटापर्यंत उंचीची माती जमा झाली. जमिनी नापीक झाल्या. पंचनामे झाले. बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी कागदपत्रे रंगली. परंतु, लाल फितीत अडकली. अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीची अल्पशी मदत मिळाली. परंतु, खरडून नापिकी झालेल्या शेतजमिनींच्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांना अद्याप मिळाली नाही. 

बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी सरकारच्या निधीची वाट न पाहता ग्रामस्थांनी ११ लाख रुपये वर्गणी जमविली. त्यातून एका बंधाऱ्याची दुरुस्ती केली. देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी मोफत पोकलेन दिले. त्याचा डिझेल खर्च वर्गणीतून करून, नवीन बंधारा बांधला. दोन्ही बंधारे दोन दिवसांपूर्वी तुडुंब भरले. जलसंधारणामुळे आसपासच्या विहिरी व कूपनलिकांचा जलस्त्रोत बळकट झाला. ग्रामस्थांचा पाणी प्रश्न मिटला.

ग्रामस्थांच्या पुढाकाराने दोन बंधारे उभे राहिले. आता शासनाची जबाबदारी आहे. उर्वरित चार बंधाऱ्यांच्या कामासाठी निधी मिळावा. मागील वर्षी ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतजमिनींचे अतोनात नुकसान झाले. त्याचे पंचनामे झाले. त्याची नुकसान भरपाई मिळावी. 
- डॉ. सुभाष काकडे, सरपंच, शेरी- चिखलठाण 

संपादन : अशोक मुरुमकर

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

उगच म्हणत नाहीत ‘गाव करी ते न राव करी’; म्हणून त्यांनी तब्बल पाच बंधारे दुरुस्त राहुरी (अहमदनगर) : शेरी- चिखलठाण येथे गेल्यावर्षी पावसाळ्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळे पाच बंधारे फुटले. ग्रामस्थांनी ११ लाख रुपये लोकवर्गणी केली. फुटलेल्या एका बंधाऱ्याची दुरुस्ती केली. एक बंधारा नवीन बांधला. दीड महिन्यापूर्वी लोकसहभागातून दोन बंधारे तयार झाले. पाठोपाठ जोरदार पाऊस सुरु झाला. महिनाभरात दोन्ही बंधारे तुडुंब भरले. ग्रामस्थांच्या पुढाकाराने जलसंधारणाचे काम मार्गी लागले. शेरी- चिखलठाण येथे ४ नोव्हेंबर 2019 रोजी अती मुसळधार पाऊस कोसळला. जिरेदरा व कुरणदरा येथे प्रसाद तनपुरे यांनी २० वर्षांपूर्वी जलसंधारणासाठी बांधलेले चार व लोकवर्गणीतून बांधलेला एक असे पाच बंधारे फुटले. कुरणदरा ओढ्याला महापूर आला. ओढ्याचे पात्र सोडून पाणी शेतजमिनींमधून चिखलठाण येथे मुळा नदीपात्रात गेले.  ओढ्याच्या दुतर्फा १० किलोमीटर शेतजमीनी मातीसह खरडून उभ्या पिकांसह वाहून गेल्या. काही ठिकाणी दहा- वीस फूट व्यासाचे, अडीच- तीन फूट खोलीचे खड्डे तयार झाले. काही ठिकाणी तीन फुटापर्यंत उंचीची माती जमा झाली. जमिनी नापीक झाल्या. पंचनामे झाले. बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी कागदपत्रे रंगली. परंतु, लाल फितीत अडकली. अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीची अल्पशी मदत मिळाली. परंतु, खरडून नापिकी झालेल्या शेतजमिनींच्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांना अद्याप मिळाली नाही.  बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी सरकारच्या निधीची वाट न पाहता ग्रामस्थांनी ११ लाख रुपये वर्गणी जमविली. त्यातून एका बंधाऱ्याची दुरुस्ती केली. देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी मोफत पोकलेन दिले. त्याचा डिझेल खर्च वर्गणीतून करून, नवीन बंधारा बांधला. दोन्ही बंधारे दोन दिवसांपूर्वी तुडुंब भरले. जलसंधारणामुळे आसपासच्या विहिरी व कूपनलिकांचा जलस्त्रोत बळकट झाला. ग्रामस्थांचा पाणी प्रश्न मिटला. ग्रामस्थांच्या पुढाकाराने दोन बंधारे उभे राहिले. आता शासनाची जबाबदारी आहे. उर्वरित चार बंधाऱ्यांच्या कामासाठी निधी मिळावा. मागील वर्षी ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतजमिनींचे अतोनात नुकसान झाले. त्याचे पंचनामे झाले. त्याची नुकसान भरपाई मिळावी.  - डॉ. सुभाष काकडे, सरपंच, शेरी- चिखलठाण  संपादन : अशोक मुरुमकर News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2XiXNEt
Read More
लॉकडाउननंतर मिरजकर पुन्हा लागले गर्दी जमवू 

मिरज : आठ दिवसांच्या लॉकडाउननंतर पुन्हा वैद्यकीयनगरी धावू लागली आहे. शहरातील दैनंदिन व्यवहार सुरू झाले आहेत. मात्र, मार्केट परिसरातील भाजी बाजार आणि मुख्य रस्त्यावरील गर्दीमध्ये सोशल डिस्टन्स राखला जात नसल्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. सध्या मिरज शहरात शासन दरबारी 426 कोरोना बाधित रूग्णांची नोंद आहे. तर 21 जणांचा बळी गेला आहे. ही सध्यस्थिती असताना पुन्हा मिरजकर गर्दी जमवू लागले आहेत. 

यातच आलेली बकरी ईद यामुळे देखिल शहरात साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी सोशल डिस्टन्स न राखता गर्दी केली आहे. वैद्यकीयनगरीत सध्या 21 कंटेनमेंट झोन आहेत. या कंटेनमेंट झोनमध्ये रॅपिड टेस्ट घेण्याचे काम आरोग्य यंत्रणेकडून सुरू आहे. यामध्ये दिवसागणिक रूग्ण संख्या वाढत असल्याचे निदर्शनास येत असताना पुन्हा सोशल डिस्टन्स न राखणे हे मिरजकरांसाठी धोकादायक ठरू लागले आहे. याकडे महापालिकेच्या भरारी पथकाने दुर्लक्ष केल्याचे दिसले. मिरज शहरात बहुसंख्येने मुस्लिम समाज आहे.

आजच्या बकरी ईदच्या अनुषंगाने मुस्लिम बांधवांची खरेदीसाठी गर्दी होती. यामध्ये शहरातील मार्केट यार्ड परिसरात भरविला जाणार जनावरांचा बाजार प्रशासनाकडून रद्द केल्यामुळे आज नागरिकांनी रस्त्यावरच जनावरांचा बाजार मांडल्यामुळे वाहतुक कोंडी निर्माण झाली. या ठिकाणी वेळीच गांधी चौकीच्या पोलिसांनी धाव घेतल्यामुळे विक्रेत्यांनी आपला मोर्चा शहरातील उपगनरात वळविला. 

विक्रेत्यांना हटकले... 
मुस्लिम धर्मियांचा सर्वात महत्वाचा सण मानला जाणारी बकरी ईदमुळे लॉकडाउन उठल्यानंतर नागरिकांनी साहित्य खऱेदीसाठी मार्केट परिसरात गर्दी केली होती. यावेळी पोलिस यंत्रणेकडून गर्दी आटोक्‍यात आणण्यासाठी विक्रेत्यांना हुसकावून लावले. 
 

बकऱ्यांना भाव कमी 
लॉकडाऊन आणि साध्या पध्दतीने साजरा होणारी बकरी ईद यामुळे बकऱ्यांचे दर उतरल्यामुळे शतेकरी आणि शेळीपालन व्यवसायकांना तोटा सहन करावा लागत आहे. 

पोलिस प्रशासनाकडून सुचना... 
बकरी ईदच्या पार्श्‍वभुमीवर मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज पठण न करता घऱीच थांबून वैयक्तिक नमाज पठण करून बकरी ईद साजरी करण्याच्या सुचना मिरज उपविभागीय पोलिस अधिकारी संदिपसिंह गिल यांनी बैठकीद्वारे दिल्या आहेत. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

 

सांगली 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

लॉकडाउननंतर मिरजकर पुन्हा लागले गर्दी जमवू  मिरज : आठ दिवसांच्या लॉकडाउननंतर पुन्हा वैद्यकीयनगरी धावू लागली आहे. शहरातील दैनंदिन व्यवहार सुरू झाले आहेत. मात्र, मार्केट परिसरातील भाजी बाजार आणि मुख्य रस्त्यावरील गर्दीमध्ये सोशल डिस्टन्स राखला जात नसल्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. सध्या मिरज शहरात शासन दरबारी 426 कोरोना बाधित रूग्णांची नोंद आहे. तर 21 जणांचा बळी गेला आहे. ही सध्यस्थिती असताना पुन्हा मिरजकर गर्दी जमवू लागले आहेत.  यातच आलेली बकरी ईद यामुळे देखिल शहरात साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी सोशल डिस्टन्स न राखता गर्दी केली आहे. वैद्यकीयनगरीत सध्या 21 कंटेनमेंट झोन आहेत. या कंटेनमेंट झोनमध्ये रॅपिड टेस्ट घेण्याचे काम आरोग्य यंत्रणेकडून सुरू आहे. यामध्ये दिवसागणिक रूग्ण संख्या वाढत असल्याचे निदर्शनास येत असताना पुन्हा सोशल डिस्टन्स न राखणे हे मिरजकरांसाठी धोकादायक ठरू लागले आहे. याकडे महापालिकेच्या भरारी पथकाने दुर्लक्ष केल्याचे दिसले. मिरज शहरात बहुसंख्येने मुस्लिम समाज आहे. आजच्या बकरी ईदच्या अनुषंगाने मुस्लिम बांधवांची खरेदीसाठी गर्दी होती. यामध्ये शहरातील मार्केट यार्ड परिसरात भरविला जाणार जनावरांचा बाजार प्रशासनाकडून रद्द केल्यामुळे आज नागरिकांनी रस्त्यावरच जनावरांचा बाजार मांडल्यामुळे वाहतुक कोंडी निर्माण झाली. या ठिकाणी वेळीच गांधी चौकीच्या पोलिसांनी धाव घेतल्यामुळे विक्रेत्यांनी आपला मोर्चा शहरातील उपगनरात वळविला.  विक्रेत्यांना हटकले...  मुस्लिम धर्मियांचा सर्वात महत्वाचा सण मानला जाणारी बकरी ईदमुळे लॉकडाउन उठल्यानंतर नागरिकांनी साहित्य खऱेदीसाठी मार्केट परिसरात गर्दी केली होती. यावेळी पोलिस यंत्रणेकडून गर्दी आटोक्‍यात आणण्यासाठी विक्रेत्यांना हुसकावून लावले.    बकऱ्यांना भाव कमी  लॉकडाऊन आणि साध्या पध्दतीने साजरा होणारी बकरी ईद यामुळे बकऱ्यांचे दर उतरल्यामुळे शतेकरी आणि शेळीपालन व्यवसायकांना तोटा सहन करावा लागत आहे.  पोलिस प्रशासनाकडून सुचना...  बकरी ईदच्या पार्श्‍वभुमीवर मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज पठण न करता घऱीच थांबून वैयक्तिक नमाज पठण करून बकरी ईद साजरी करण्याच्या सुचना मिरज उपविभागीय पोलिस अधिकारी संदिपसिंह गिल यांनी बैठकीद्वारे दिल्या आहेत.    संपादन : प्रफुल्ल सुतार    सांगली  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30fzkBO
Read More
निवृत्तीनंतर झेडपी शाळांचे 'आधारवड' बनले सातकर गुरुजी!

पुणे : एखादा छंद जडला की, तो व्यक्तीला स्वस्थ बसू देत नाही, असं म्हणतात. याचाच प्रत्यय जिल्हा परिषदेच्या शाळेत सलग ३८ वर्षे सेवा केलेले सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामभाऊ सातकर गुरूजींच्या माध्यमातून सध्या पुणे जिल्ह्यातील शाळा आणि शालेय विद्यार्धी घेत आहेत.

निवृत्तीनंतर मागील दहा वर्षांपासून सातकर गुरूजी जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना पूर्वाश्रमीच्या इयत्ता चौथी, सातवी आणि सध्याच्या इयत्ता पाचवी, आठवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि स्पर्धा परिक्षेचे मोफत धडे देत आहेत. केवळ मार्गदर्शनच मोफत नव्हे, तर ते स्वखर्चाने शाळांमध्ये जात आहेत. यामुळे सातकर गुरूजी हे निवृत्तीनंतर खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद शाळा, या शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थी या सर्वांचे आधारवड बनले आहेत. 

- विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी : आता तुमची दहावीची शाळा भरणार तुमचा अकरावीचा अॅडमिशन फॉर्म!​

जिल्हा परिषदेच्या विविध शाळांमध्ये प्रथम सलग ३२ वर्षे उपशिक्षक आणि त्यानंतरची सहा वर्षं मुख्याध्यापक म्हणून त्यांनी काम केले आहे. शिक्षक असताना त्यांचे १०० विद्यार्थी चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत आलेले आहेत. 

सन २०११ मध्ये ते जिल्हा परिषदेच्या शाळेतून मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झाले. तेव्हापासून आजतागायत त्यांनी पुणे जिल्ह्यातील सुमारे १०० शाळा आणि अडीच हजार विद्यार्थ्यांना स्वखर्चाने संबंधित शाळेत जाऊन मोफत मार्गदर्शन केले आहे. त्यांचे हे काम आजही अव्याहतपणे चालू आहे.

सातकर गुरुजींना त्यांच्या शिक्षकी सेवेत राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारांसह विविध ३० पुरस्कार मिळाले आहेत. ते १९७३ मध्ये शिक्षणपशास्त्र पदविका अभ्यासक्रमात (डी.एड.) प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. त्यानंतर १७ सप्टेंबर १९७३ ला जिल्हा परिषदेच्या सेवेत रुजू झाले. त्यांची पहिली नियुक्ती आंबेगाव तालुक्यातील गंगापूर खुर्द या शाळेत झाली होती, तर २०११ मध्ये ते पिंपळगाव (ता.आंबेगाव) या शाळेतून मुख्याध्यापक पदावर असताना सेवानिवृत्त झाले.

- आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोट : इंजिनिरिंग क्षेत्रातील या आहेत करिअर संधी

सेवानिवृत्तीनंतरही सातकर गुरूजींनी शैक्षणिक कार्यातच स्वत:ला वाहून घेतले आहे. सातत्याने जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना ते शिष्यवृत्ती आणि स्पर्धा परीक्षेबाबत मोफत मार्गदर्शन करत आहेत. पूर्वाश्रमीच्या चौथी आणि सध्याच्या पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेबाबत १०० शाळांमधील सुमारे दीड हजार आणि पूर्वाश्रमीच्या सातवी आणि सध्याच्या आठवीच्या वर्गातील ५० शाळांमधील सुमारे एक हजार विद्यार्थ्यांना त्यांनी आतापर्यंत मोफत मार्गदर्शन केले आहे. शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी त्यांनी काही शाळा दत्तक घेतल्या आहेत. त्यांनी आतापर्यंत आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव, नागापूर, वडगाव काशिंबे, काठापूर, जारगडवाडी, शिंगवे, गावडेवाडी आणि जुन्नर तालुक्यातील आनंदवाडी, गुळूंजवाडी आदी काही शाळांमध्ये सातत्याने मार्गदर्शन केले आहे.

- कोण आहेत नवं शैक्षणिक धोरण तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष के कस्तुरीरंगन?​

गुणवत्ता वाढीतील योगदान  

- माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्यासमवेत २९ जानेवारी १९९१ ला नवीन शैक्षणिक धोरण व माहिती तंत्रज्ञान विषयावर चर्चा.

-  राज्यातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्यासमवेत चर्चा.

-  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले दत्तक-पालक योजना सुरू करण्यात सहभाग.

- पिंपळगावतर्फे म्हाळुंगे शाळेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवसृष्टी प्रकल्पाची उभारणी. 

-  स्काऊट गाईडचे प्रमुख म्हणून काम.

- सलग २५ वर्षे गृहरक्षक दलात (होमगार्ड) सेवा.

- दरवर्षी गरीब विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप.

- दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन.

- शिरोली (ता.जुन्नर) झेडपी शाळेच्या प्रवेशद्वारासाठी २१ हजार रुपयांची देणगी.

-  पिंपळगाव (ता.आंबेगाव) येथील माध्यमिक विद्यालयाच्या नवीन इमारतीस २५ हजार ५५५ रुपयांची देणगी.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

निवृत्तीनंतर झेडपी शाळांचे 'आधारवड' बनले सातकर गुरुजी! पुणे : एखादा छंद जडला की, तो व्यक्तीला स्वस्थ बसू देत नाही, असं म्हणतात. याचाच प्रत्यय जिल्हा परिषदेच्या शाळेत सलग ३८ वर्षे सेवा केलेले सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामभाऊ सातकर गुरूजींच्या माध्यमातून सध्या पुणे जिल्ह्यातील शाळा आणि शालेय विद्यार्धी घेत आहेत. निवृत्तीनंतर मागील दहा वर्षांपासून सातकर गुरूजी जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना पूर्वाश्रमीच्या इयत्ता चौथी, सातवी आणि सध्याच्या इयत्ता पाचवी, आठवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि स्पर्धा परिक्षेचे मोफत धडे देत आहेत. केवळ मार्गदर्शनच मोफत नव्हे, तर ते स्वखर्चाने शाळांमध्ये जात आहेत. यामुळे सातकर गुरूजी हे निवृत्तीनंतर खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद शाळा, या शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थी या सर्वांचे आधारवड बनले आहेत.  - विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी : आता तुमची दहावीची शाळा भरणार तुमचा अकरावीचा अॅडमिशन फॉर्म!​ जिल्हा परिषदेच्या विविध शाळांमध्ये प्रथम सलग ३२ वर्षे उपशिक्षक आणि त्यानंतरची सहा वर्षं मुख्याध्यापक म्हणून त्यांनी काम केले आहे. शिक्षक असताना त्यांचे १०० विद्यार्थी चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत आलेले आहेत.  सन २०११ मध्ये ते जिल्हा परिषदेच्या शाळेतून मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झाले. तेव्हापासून आजतागायत त्यांनी पुणे जिल्ह्यातील सुमारे १०० शाळा आणि अडीच हजार विद्यार्थ्यांना स्वखर्चाने संबंधित शाळेत जाऊन मोफत मार्गदर्शन केले आहे. त्यांचे हे काम आजही अव्याहतपणे चालू आहे. सातकर गुरुजींना त्यांच्या शिक्षकी सेवेत राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारांसह विविध ३० पुरस्कार मिळाले आहेत. ते १९७३ मध्ये शिक्षणपशास्त्र पदविका अभ्यासक्रमात (डी.एड.) प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. त्यानंतर १७ सप्टेंबर १९७३ ला जिल्हा परिषदेच्या सेवेत रुजू झाले. त्यांची पहिली नियुक्ती आंबेगाव तालुक्यातील गंगापूर खुर्द या शाळेत झाली होती, तर २०११ मध्ये ते पिंपळगाव (ता.आंबेगाव) या शाळेतून मुख्याध्यापक पदावर असताना सेवानिवृत्त झाले. - आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोट : इंजिनिरिंग क्षेत्रातील या आहेत करिअर संधी सेवानिवृत्तीनंतरही सातकर गुरूजींनी शैक्षणिक कार्यातच स्वत:ला वाहून घेतले आहे. सातत्याने जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना ते शिष्यवृत्ती आणि स्पर्धा परीक्षेबाबत मोफत मार्गदर्शन करत आहेत. पूर्वाश्रमीच्या चौथी आणि सध्याच्या पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेबाबत १०० शाळांमधील सुमारे दीड हजार आणि पूर्वाश्रमीच्या सातवी आणि सध्याच्या आठवीच्या वर्गातील ५० शाळांमधील सुमारे एक हजार विद्यार्थ्यांना त्यांनी आतापर्यंत मोफत मार्गदर्शन केले आहे. शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी त्यांनी काही शाळा दत्तक घेतल्या आहेत. त्यांनी आतापर्यंत आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव, नागापूर, वडगाव काशिंबे, काठापूर, जारगडवाडी, शिंगवे, गावडेवाडी आणि जुन्नर तालुक्यातील आनंदवाडी, गुळूंजवाडी आदी काही शाळांमध्ये सातत्याने मार्गदर्शन केले आहे. - कोण आहेत नवं शैक्षणिक धोरण तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष के कस्तुरीरंगन?​ गुणवत्ता वाढीतील योगदान   - माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्यासमवेत २९ जानेवारी १९९१ ला नवीन शैक्षणिक धोरण व माहिती तंत्रज्ञान विषयावर चर्चा. -  राज्यातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्यासमवेत चर्चा. -  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले दत्तक-पालक योजना सुरू करण्यात सहभाग. - पिंपळगावतर्फे म्हाळुंगे शाळेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवसृष्टी प्रकल्पाची उभारणी.  -  स्काऊट गाईडचे प्रमुख म्हणून काम. - सलग २५ वर्षे गृहरक्षक दलात (होमगार्ड) सेवा. - दरवर्षी गरीब विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप. - दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन. - शिरोली (ता.जुन्नर) झेडपी शाळेच्या प्रवेशद्वारासाठी २१ हजार रुपयांची देणगी. -  पिंपळगाव (ता.आंबेगाव) येथील माध्यमिक विद्यालयाच्या नवीन इमारतीस २५ हजार ५५५ रुपयांची देणगी. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by : Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3hYWZwu
Read More
सांगलीकरांना दिलासा...तब्बल हजार जणांनी हरवलं कोरोनाला 

सांगली : ऑगस्ट हा क्रांतीचा महिना...या महिन्यात स्वातंत्र्य संग्रामाची ठिणगी पडली, देश स्वतंत्रही या महिन्यातच झाला. कोरोना साथीच्या जागतिक संकटाशी लढ्यातही ऑगस्ट महिना महत्वाचा असेल. जिल्ह्यात वाढत्या रुग्ण संख्येला या महिन्यात आळा बसेल, वेग कमी होईल, अशी अपेक्षा साऱ्यांना आहे. जुलै महिना जिल्ह्यासाठी तणाव वाढवणारा ठरला, मात्र जाता-जाता या महिन्याने एका विक्रमाची नोंद केली. 30 जुलैला कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या तब्बल एक हजार झाली. हजार लोकांनी कोरोनाला हरवलं. 

जिल्ह्यात एकीकडे कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना भितीचे वातावरण आहे. या स्थितीत काही चांगले घडते आहे की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. अशावेळी एक हजार रुग्णांनी कोरोनावर मात केल्याचे आशादायक चित्र समोर आले आहे. 20 जुलै रोजी हा आकडा 1033 एवढा होता. तो वाढत जाईल आणि लवकरच कोरोनामुक्त जिल्हा होईल, अशी साऱ्यांना आशा आहे. 

कोरोना झाल्यानंतर मिरजेत उपचार घेणारे मणदूरचे 100 वर्षे वय पार केलेले आजोबा बरे झाले. ते घरी जायला निघाले. व्हील चेअरवर होते. त्यांना निरोप द्यायला रुग्णालयातील सारे कर्मचारी, स्वतः अधिष्ठाता हजर होते. त्यांना गुलाबाचे फुल दिले गेले आण टाळ्या वाजवून त्यांची गावी रवानगी केली. कोरोनाला हरवणारे ते जिल्ह्यातील सर्वात वयस्कर रुग्ण ठरले. एक ते दीड वर्ष वय असणारे सहा ते सात बालके कोरोनाला हरवून नवे आयुष्य जगायला तयार झाली. कोरोनावर अजून औषध सापडलेलं नाही, असं असताना हे घडलं, हे विशेष. त्यात केवळ तरुण होते, असेही नाही. 84 वर्षाच्या आजीनं, जिला कोरोना म्हणजे काय हेही माहिती झालं नाही, तिनं कोरोनावर मात केली. 

मात केली...ते घरी गेले
हे सांगली जिल्ह्यात घडलं ते गेल्या चार महिन्यात. 24 मार्चला पहिला रुग्ण सापडला आणि त्यानंतर पुढच्या काळात कोरोना बाधित रुग्णांची संख्येचा आलेख वाढतच गेला. तो खाली कधी येईल, याची प्रतिक्षा आहेच. मात्र या साऱ्यात एक सुखद बातमी आली. ती म्हणजे, तब्बल एक हजार रुग्णांनी कोरोनाला हरवून टाकलं. त्यावर मात केली आणि ते घरी गेले. जिल्ह्यात दोन हजार 307 रुग्णांना कोरोना झाला. त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. पैकी महापालिका क्षेत्रात 1212 रुग्ण आहे तर ग्रामीण भागात 917, शहरी भागात 178 रुग्णांना बाधा झाली आहे. 
 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सांगलीकरांना दिलासा...तब्बल हजार जणांनी हरवलं कोरोनाला  सांगली : ऑगस्ट हा क्रांतीचा महिना...या महिन्यात स्वातंत्र्य संग्रामाची ठिणगी पडली, देश स्वतंत्रही या महिन्यातच झाला. कोरोना साथीच्या जागतिक संकटाशी लढ्यातही ऑगस्ट महिना महत्वाचा असेल. जिल्ह्यात वाढत्या रुग्ण संख्येला या महिन्यात आळा बसेल, वेग कमी होईल, अशी अपेक्षा साऱ्यांना आहे. जुलै महिना जिल्ह्यासाठी तणाव वाढवणारा ठरला, मात्र जाता-जाता या महिन्याने एका विक्रमाची नोंद केली. 30 जुलैला कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या तब्बल एक हजार झाली. हजार लोकांनी कोरोनाला हरवलं.  जिल्ह्यात एकीकडे कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना भितीचे वातावरण आहे. या स्थितीत काही चांगले घडते आहे की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. अशावेळी एक हजार रुग्णांनी कोरोनावर मात केल्याचे आशादायक चित्र समोर आले आहे. 20 जुलै रोजी हा आकडा 1033 एवढा होता. तो वाढत जाईल आणि लवकरच कोरोनामुक्त जिल्हा होईल, अशी साऱ्यांना आशा आहे.  कोरोना झाल्यानंतर मिरजेत उपचार घेणारे मणदूरचे 100 वर्षे वय पार केलेले आजोबा बरे झाले. ते घरी जायला निघाले. व्हील चेअरवर होते. त्यांना निरोप द्यायला रुग्णालयातील सारे कर्मचारी, स्वतः अधिष्ठाता हजर होते. त्यांना गुलाबाचे फुल दिले गेले आण टाळ्या वाजवून त्यांची गावी रवानगी केली. कोरोनाला हरवणारे ते जिल्ह्यातील सर्वात वयस्कर रुग्ण ठरले. एक ते दीड वर्ष वय असणारे सहा ते सात बालके कोरोनाला हरवून नवे आयुष्य जगायला तयार झाली. कोरोनावर अजून औषध सापडलेलं नाही, असं असताना हे घडलं, हे विशेष. त्यात केवळ तरुण होते, असेही नाही. 84 वर्षाच्या आजीनं, जिला कोरोना म्हणजे काय हेही माहिती झालं नाही, तिनं कोरोनावर मात केली.  मात केली...ते घरी गेले हे सांगली जिल्ह्यात घडलं ते गेल्या चार महिन्यात. 24 मार्चला पहिला रुग्ण सापडला आणि त्यानंतर पुढच्या काळात कोरोना बाधित रुग्णांची संख्येचा आलेख वाढतच गेला. तो खाली कधी येईल, याची प्रतिक्षा आहेच. मात्र या साऱ्यात एक सुखद बातमी आली. ती म्हणजे, तब्बल एक हजार रुग्णांनी कोरोनाला हरवून टाकलं. त्यावर मात केली आणि ते घरी गेले. जिल्ह्यात दोन हजार 307 रुग्णांना कोरोना झाला. त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. पैकी महापालिका क्षेत्रात 1212 रुग्ण आहे तर ग्रामीण भागात 917, शहरी भागात 178 रुग्णांना बाधा झाली आहे.    संपादन : प्रफुल्ल सुतार  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3giLwav
Read More
आनंदवार्ता, महाराजबागेत येणार नवीन पाहुणा...कोणता?

नागपूर,  ः गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रातील सर्व पिंजरे सध्या भरले असल्याने येथील वाघाला आता महाराजबाग प्राणिसंग्रहालयात हालविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गोरेवाडा प्रशासनाने प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांना पत्र पाठवून एनटी १ वाघाला महाराजबागेत पाठवले जाऊ शकते असे म्हटले आहे. प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाने हिरवी झेंडी दिल्यानंतर या वाघाचा मुक्काम महाराजबागेत हालवला जाण्याचे संकेत आहेत. 

ब्रम्हपुरी वन परिक्षेत्रात चार जणांचा जीव घेणाऱ्या एनटी १  वाघाला गोरेवाड्यात आणले आहे. तो अजूनही विलगीकरणात आहे. पिंजरेही हाऊसफुल्ल झाल्याने या वाघाला महाराजबागेत हालवण्यात आल्यास ‘जान' वाघिणीला एनटी १  च्या रूपाने जोडीदार मिळणार आहे. ‘ली’ या वाघिणीला गोरेवाडा केंद्रात महाराजबागतून ब्रीडिंगसाठी पाठविले आहे. तर, दुसरी वाघीण ‘चेरी’ हिची छत्तीसगडमधील काननपेंढरी प्राणिसंग्रहालयात रवानगी करण्यात आली आहे. ‘जान'ला जोडीदार मिळावा यासाठी महाराजबाग व्यवस्थापन वन विभाग आणि अन्य प्राणिसंग्रहालयाकडे नर वाघाची मागणी करीत आहे. 

आम्हालाही क्वारंटाइन करा असे विनंतीपत्र दंत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी का दिले जाणून घ्या...

गोरेवाडा प्राणी बचाव केंद्रामध्ये वाघांसाठी १० पिंजरे आहेत. सध्या येथे दहा वाघ आहेत. महाराजबागेतील ‘जान' वाघिणीचे वय ११ वर्षांचे झाले आहे. तिला जोडीदार देण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून यामुळे महाराजबागेत नवीन पाहुणा येणार हे निश्चित झाले आहे. मात्र, तारीख निश्चित झालेली नाही. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आनंदवार्ता, महाराजबागेत येणार नवीन पाहुणा...कोणता? नागपूर,  ः गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रातील सर्व पिंजरे सध्या भरले असल्याने येथील वाघाला आता महाराजबाग प्राणिसंग्रहालयात हालविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गोरेवाडा प्रशासनाने प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांना पत्र पाठवून एनटी १ वाघाला महाराजबागेत पाठवले जाऊ शकते असे म्हटले आहे. प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाने हिरवी झेंडी दिल्यानंतर या वाघाचा मुक्काम महाराजबागेत हालवला जाण्याचे संकेत आहेत.  ब्रम्हपुरी वन परिक्षेत्रात चार जणांचा जीव घेणाऱ्या एनटी १  वाघाला गोरेवाड्यात आणले आहे. तो अजूनही विलगीकरणात आहे. पिंजरेही हाऊसफुल्ल झाल्याने या वाघाला महाराजबागेत हालवण्यात आल्यास ‘जान' वाघिणीला एनटी १  च्या रूपाने जोडीदार मिळणार आहे. ‘ली’ या वाघिणीला गोरेवाडा केंद्रात महाराजबागतून ब्रीडिंगसाठी पाठविले आहे. तर, दुसरी वाघीण ‘चेरी’ हिची छत्तीसगडमधील काननपेंढरी प्राणिसंग्रहालयात रवानगी करण्यात आली आहे. ‘जान'ला जोडीदार मिळावा यासाठी महाराजबाग व्यवस्थापन वन विभाग आणि अन्य प्राणिसंग्रहालयाकडे नर वाघाची मागणी करीत आहे.  आम्हालाही क्वारंटाइन करा असे विनंतीपत्र दंत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी का दिले जाणून घ्या... गोरेवाडा प्राणी बचाव केंद्रामध्ये वाघांसाठी १० पिंजरे आहेत. सध्या येथे दहा वाघ आहेत. महाराजबागेतील ‘जान' वाघिणीचे वय ११ वर्षांचे झाले आहे. तिला जोडीदार देण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून यामुळे महाराजबागेत नवीन पाहुणा येणार हे निश्चित झाले आहे. मात्र, तारीख निश्चित झालेली नाही.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2DkxgPU
Read More
गाड झोपेत असतानाच पहाटे दोनच्या सुमारास थेट घरात घुसले पाणी अन्‌...

संगमनेर (नगर) : बुधवारी आश्वी गटात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतातील वस्तीवरील घरात मध्यरात्रीनंतर अचानक घुसलेल्या पाण्यामुळे एका कुटूंबातील संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे.

यावर्षी पावसाने चांगलाच जोर धरल्याने संगमनेर तालुक्यातील बहुसंख्य गावातील जलस्तर वाढला आहे. काही दिवसातील पावसाची सरासरी पाहता आश्वी गटात अतिवृष्टी झाल्याचे दिसते. संततधार पडणाऱ्या पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी असलेले, पूर्वांपार ओढे नाले त्यांचे अस्तित्व हरवून बसल्याने, पावसाचे पाणी वाट मिळेल तेथून पुढे जाते. परिणामी वाटेत आलेल्या शेतीमालाची मोठ्या प्रमाणात हानी होते. गेल्या काही वर्षात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यात शेतकरी वर्गाची जमिनीच्या तुकड्याची हाव यामुळे गावातील कधी काळी वाहते असलेले ओढे, नाले केवळ कागदोपत्रीच उरले आहेत. सार्वजनिक वाहतुकीच्या रस्त्याच्याकडेच्या साईड गटारीही अतिक्रमीत झाल्याने नैसर्गिक आपत्ती आल्यास पाणी वाहून जाण्यासही मार्ग उरला नाही. 

आश्वी बुद्रूक येथे निमगावजाळीकडे जाणाऱ्या मधल्या रस्त्यावर प्रत्येक पावसाळ्यात पाणी तुंबते. या वर्षी नेहमीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने, रस्त्याने वाहणारे पाणी उत्तरेला असलेल्या चाँदशहावली बाबा दर्ग्याजवळच्या वस्तीत घुसले. रात्री दोनच्या सुमारास थेट घरात आलेल्या पाण्यामुळे इक्बाल शेख यांच्या घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य खराब झाले आहे. आजही त्यांच्या घरात व आसपास सुमारे गुडघाभर पाणी आहे.

हे पाणी काढून देण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा चर खोदण्याचे काम ग्रामपंचायतीने हाती घेतले आहे. मात्र या ओढ्याची नोंद कुठेही आढळत नसल्याने सर्वांना पेच पडला आहे. रहिवाशी वस्ती नसलेल्या ठिकाणी चर खोदले असले तरी, प्रवरा डाव्या कालव्याच्या दक्षिणेला रस्त्याच्या कडेला काही रहिवाशी वस्त्या असल्याने, अनेक ठिकाणी पूर्वीचे चर बुजले आहेत.

आज ग्रामपंचायतीचे सरपंच महेश गायकवाड, उपसरपंच राहुल जऱ्हाड, पंकज कोळपकर आदींसह मंडलाधिकारी श्रीमती एस. ए. चतुरे, तलाठी संग्राम देशमुख, ग्रामविकास अधिकारी रमेश भालेराव, तंटामुक्तीचे अध्यक्ष भाऊसाहेब गायकवाड आदींसह सदस्यांनी या कामाची पहाणी केली. रस्त्याच्या दुतर्फा पाणी वाहुन जाण्यासाठी मोठे चर खोदण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

 

परवाच्या पावसामुळे आमच्या संसारातील चिजवस्तू खराब झाल्या आहेत. अद्यापही घरात पाणी आहे. प्रशासनाने आर्थिक मदत द्यावी तसेच पाणी काढून देण्यासाठी पंपाचा वापर करुन आम्हाला दिलासा द्यावा. 
- इक्बाल शेख, आश्वी बुद्रूक 

संपादन : अशोक मुरुमकर

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

गाड झोपेत असतानाच पहाटे दोनच्या सुमारास थेट घरात घुसले पाणी अन्‌... संगमनेर (नगर) : बुधवारी आश्वी गटात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतातील वस्तीवरील घरात मध्यरात्रीनंतर अचानक घुसलेल्या पाण्यामुळे एका कुटूंबातील संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे. यावर्षी पावसाने चांगलाच जोर धरल्याने संगमनेर तालुक्यातील बहुसंख्य गावातील जलस्तर वाढला आहे. काही दिवसातील पावसाची सरासरी पाहता आश्वी गटात अतिवृष्टी झाल्याचे दिसते. संततधार पडणाऱ्या पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी असलेले, पूर्वांपार ओढे नाले त्यांचे अस्तित्व हरवून बसल्याने, पावसाचे पाणी वाट मिळेल तेथून पुढे जाते. परिणामी वाटेत आलेल्या शेतीमालाची मोठ्या प्रमाणात हानी होते. गेल्या काही वर्षात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यात शेतकरी वर्गाची जमिनीच्या तुकड्याची हाव यामुळे गावातील कधी काळी वाहते असलेले ओढे, नाले केवळ कागदोपत्रीच उरले आहेत. सार्वजनिक वाहतुकीच्या रस्त्याच्याकडेच्या साईड गटारीही अतिक्रमीत झाल्याने नैसर्गिक आपत्ती आल्यास पाणी वाहून जाण्यासही मार्ग उरला नाही.  आश्वी बुद्रूक येथे निमगावजाळीकडे जाणाऱ्या मधल्या रस्त्यावर प्रत्येक पावसाळ्यात पाणी तुंबते. या वर्षी नेहमीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने, रस्त्याने वाहणारे पाणी उत्तरेला असलेल्या चाँदशहावली बाबा दर्ग्याजवळच्या वस्तीत घुसले. रात्री दोनच्या सुमारास थेट घरात आलेल्या पाण्यामुळे इक्बाल शेख यांच्या घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य खराब झाले आहे. आजही त्यांच्या घरात व आसपास सुमारे गुडघाभर पाणी आहे. हे पाणी काढून देण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा चर खोदण्याचे काम ग्रामपंचायतीने हाती घेतले आहे. मात्र या ओढ्याची नोंद कुठेही आढळत नसल्याने सर्वांना पेच पडला आहे. रहिवाशी वस्ती नसलेल्या ठिकाणी चर खोदले असले तरी, प्रवरा डाव्या कालव्याच्या दक्षिणेला रस्त्याच्या कडेला काही रहिवाशी वस्त्या असल्याने, अनेक ठिकाणी पूर्वीचे चर बुजले आहेत. आज ग्रामपंचायतीचे सरपंच महेश गायकवाड, उपसरपंच राहुल जऱ्हाड, पंकज कोळपकर आदींसह मंडलाधिकारी श्रीमती एस. ए. चतुरे, तलाठी संग्राम देशमुख, ग्रामविकास अधिकारी रमेश भालेराव, तंटामुक्तीचे अध्यक्ष भाऊसाहेब गायकवाड आदींसह सदस्यांनी या कामाची पहाणी केली. रस्त्याच्या दुतर्फा पाणी वाहुन जाण्यासाठी मोठे चर खोदण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.   परवाच्या पावसामुळे आमच्या संसारातील चिजवस्तू खराब झाल्या आहेत. अद्यापही घरात पाणी आहे. प्रशासनाने आर्थिक मदत द्यावी तसेच पाणी काढून देण्यासाठी पंपाचा वापर करुन आम्हाला दिलासा द्यावा.  - इक्बाल शेख, आश्वी बुद्रूक  संपादन : अशोक मुरुमकर News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Pawbga
Read More
गणेशोत्सवाच्या पार्शभूमीवर मालवण पंचायत समितीचे कठोर निर्णय

मालवण (सिंधुदुर्ग) - गणेश चतुर्थी कालावधीत जिल्ह्यात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांना किमान 14 दिवस कॉरंटाइन करणे अत्यावश्‍यक आहे. यात बदल करून शासनाने 7 दिवसांचा क्वारंटाइन कालावधी ठेवल्यास ते घातक ठरणार आहे. त्यामुळे शासनाने कॉरंटाइन कालावधी कमी करू नये, अशी आग्रही मागणी मालवण पंचायत समितीच्या मासिक सभेत सत्ताधारी गटनेते सुनील घाडीगांवकर यांनी केली असुन तशी शिफारस शासन दरबारी पाठवण्यात येणार आहे. 

दरम्यान, शासनाला जर जिल्हा धोक्‍यातच टाकायचा असेल तर कॉरंटाइनची अट रद्द करून चाकरमान्यांना थेट घरात प्रवेश द्या, कॉरंटाईन ठेवूच नका. अशा शब्दांत घाडीगांवकर यांनी संताप व्यक्त केला. यावेळी गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी शासन जे धोरण ठरवेल त्याचे पालन करावे लागेल असे सांगत प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. 

वाचा - मुंबई-गोवा महामार्गावरील कणकवली चा फ्लाओर ब्रिज कोसळला ; उडाली दाणादाण  

येथील पंचायत समितीची मासिक सभा सभापती अजिंक्‍य पाताडे यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली. या सभेत सुनील घाडीगांवकर यांनी चाकरमान्यांच्या विषयांवर आक्रमकपणे भावना मांडली. मालवण तालुक्‍यात आम्हाला 7 दिवसांचे कॉरंटाइन मान्य नाही. जिल्ह्यात 19 व्या दिवशी देखील रुग्ण मिळाले आहेत. त्यामुळे 7 दिवस कॉरंटाइन केल्यास उद्या ग्रामीण भागात मोठी अडचण निर्माण होईल.

चाकरमान्यांनी गावात येऊ नये, अशी आमची भूमिका नाही, उलट शासनाने परप्रांतियांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी ज्याप्रमाणे मोफत बसेस, रेल्वे उपलब्ध करून दिल्या, त्याचप्रमाणे चाकरमान्यांना गावी येण्यासाठी मोफत एसटी आणि रेल्वे उपलब्ध करून द्यावी, प्रशासनाकडून मुख्यमंत्री यांना याबाबत विशेष मागणी पत्र पाठवा अशी भूमिका घाडीगांवकर यांनी मांडली. 
शासनाने कॉरंटाइन बाबत अद्याप कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे गावागावात स्थानिक ग्रामस्थ आणि मुंबईकर चाकरमान्यांमध्ये वाद भडकण्याची चिन्हे आहेत, त्यामुळे याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी उपसभापती राजू परुळेकर आणि घाडीगांवकर यांनी केली.

लग्नाला 50 लोकांना परवानगी मग गावात 10, 20 नागरिकांच्या उपस्थितीत होणाऱ्या भजन आरतीला बंदी का ? असा सवाल उपस्थित करत गणेशोत्सव वात वाडीत भजन आरतीला परवानगी मिळावी अशी मागणीही घाडीगावकर यांनी केली आहे. कोकणात जाण्यासाठी ई पासची सक्ती केल्यानंतर मुंबईत बोगस पास बनवून देणारे रॅकेट कार्यरत झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे उद्या बनावट कोरोना निगेटिव्ह सर्टिफिकेट देणारेही असतील हे नाकारता येत नाही. त्यामुळे खारेपाटण चेकपोस्टवर जिल्ह्यात दाखल होणाऱ्या प्रत्येकाची कोरोना तपासणी करावी. अशीही मागणी घाडीगावकर यांनी केली. मालवण ग्रामीण रुग्णालयात सध्या डॉ. बालाजी पाटील हे एकमेव डॉक्‍टर आहेत तरी रुग्णालयात तात्काळ डॉक्‍टर उपलब्ध व्हावा, असा ठराव घाडीगावकर यांनी मांडला. 

हेही वाचा - गुणवत्ता तपासणी होईपर्यंत उड्डाणपूल उभारणीचे काम थांबवा  ; खासदार विनायक राऊत यांचे निर्देश

वर्क ऑर्डर झाली पण... 
रेवंडी गावात जाणारा ओझर व्हरंडा मार्ग पूर्णपणे खड्डेमय आहे. जिल्हा नियोजन मधून मंजूर असलेल्या या रस्ता कामाची वर्कऑर्डर झाली; मात्र ठेकेदाराने काम न केल्याने वाहनचालकांना खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागत आहे. रखडलेल्या या रास्ताप्रश्‍नी माजी सभापती सोनाली कोदे यांनी आक्रमक होत बांधकाम अधिकाऱ्यांना धारेवर धरले. दरम्यान, हा रस्ता ठेकेदाराने न केल्याने ग्रामस्थ स्वनिधीतून रस्ता करत आहेत. तरी या रस्ताकामाचे कोणतेही बिल ठेकेदारास देऊ नये. अन्यथा ठेकेदाराने तत्काळ रस्ता काम करावे अशी भूमिका कोदे यांनी घेतली. ठेकेदारास तत्काळ सूचना द्या, काम कधी सुरू होणार? याबाबत माहिती मागवा, असे आदेश सभापती अजिंक्‍य पाताडे यांनी बांधकामला दिले. 

बंधाऱ्याची 5 रोजी पाहणी 
कालावल खाडी पात्रातील मसुरकर जुवा बेटावर पतन विभागाने बांधलेला बंधारा चुकीच्या पद्धतीने बांधला आहे. या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सुनील घाडीगावकर यांनी केला. दरम्यान, बंधाऱ्याचे काम योग्य असल्याची भूमिका मसुरे पंचायत समिती सदस्या गायत्री ठाकूर यांनी मांडली; मात्र घाडीगावकर यांनी अधिकारी व सर्व सदस्यांच्या उपस्थितीत बंधाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणीची मागणी केली. 5 ऑगस्टला सकाळी 11 वाजता बंधाऱ्याची पाहणीचा निर्णय सभापती अजिंक्‍य पाताडे, उपसभापती राजू परूळेकर गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी घेतला. ठाकूर यांनी या निर्णयास पाठिंबा दर्शवला.  

संपादन ः राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

गणेशोत्सवाच्या पार्शभूमीवर मालवण पंचायत समितीचे कठोर निर्णय मालवण (सिंधुदुर्ग) - गणेश चतुर्थी कालावधीत जिल्ह्यात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांना किमान 14 दिवस कॉरंटाइन करणे अत्यावश्‍यक आहे. यात बदल करून शासनाने 7 दिवसांचा क्वारंटाइन कालावधी ठेवल्यास ते घातक ठरणार आहे. त्यामुळे शासनाने कॉरंटाइन कालावधी कमी करू नये, अशी आग्रही मागणी मालवण पंचायत समितीच्या मासिक सभेत सत्ताधारी गटनेते सुनील घाडीगांवकर यांनी केली असुन तशी शिफारस शासन दरबारी पाठवण्यात येणार आहे.  दरम्यान, शासनाला जर जिल्हा धोक्‍यातच टाकायचा असेल तर कॉरंटाइनची अट रद्द करून चाकरमान्यांना थेट घरात प्रवेश द्या, कॉरंटाईन ठेवूच नका. अशा शब्दांत घाडीगांवकर यांनी संताप व्यक्त केला. यावेळी गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी शासन जे धोरण ठरवेल त्याचे पालन करावे लागेल असे सांगत प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली.  वाचा - मुंबई-गोवा महामार्गावरील कणकवली चा फ्लाओर ब्रिज कोसळला ; उडाली दाणादाण   येथील पंचायत समितीची मासिक सभा सभापती अजिंक्‍य पाताडे यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली. या सभेत सुनील घाडीगांवकर यांनी चाकरमान्यांच्या विषयांवर आक्रमकपणे भावना मांडली. मालवण तालुक्‍यात आम्हाला 7 दिवसांचे कॉरंटाइन मान्य नाही. जिल्ह्यात 19 व्या दिवशी देखील रुग्ण मिळाले आहेत. त्यामुळे 7 दिवस कॉरंटाइन केल्यास उद्या ग्रामीण भागात मोठी अडचण निर्माण होईल. चाकरमान्यांनी गावात येऊ नये, अशी आमची भूमिका नाही, उलट शासनाने परप्रांतियांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी ज्याप्रमाणे मोफत बसेस, रेल्वे उपलब्ध करून दिल्या, त्याचप्रमाणे चाकरमान्यांना गावी येण्यासाठी मोफत एसटी आणि रेल्वे उपलब्ध करून द्यावी, प्रशासनाकडून मुख्यमंत्री यांना याबाबत विशेष मागणी पत्र पाठवा अशी भूमिका घाडीगांवकर यांनी मांडली.  शासनाने कॉरंटाइन बाबत अद्याप कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे गावागावात स्थानिक ग्रामस्थ आणि मुंबईकर चाकरमान्यांमध्ये वाद भडकण्याची चिन्हे आहेत, त्यामुळे याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी उपसभापती राजू परुळेकर आणि घाडीगांवकर यांनी केली. लग्नाला 50 लोकांना परवानगी मग गावात 10, 20 नागरिकांच्या उपस्थितीत होणाऱ्या भजन आरतीला बंदी का ? असा सवाल उपस्थित करत गणेशोत्सव वात वाडीत भजन आरतीला परवानगी मिळावी अशी मागणीही घाडीगावकर यांनी केली आहे. कोकणात जाण्यासाठी ई पासची सक्ती केल्यानंतर मुंबईत बोगस पास बनवून देणारे रॅकेट कार्यरत झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे उद्या बनावट कोरोना निगेटिव्ह सर्टिफिकेट देणारेही असतील हे नाकारता येत नाही. त्यामुळे खारेपाटण चेकपोस्टवर जिल्ह्यात दाखल होणाऱ्या प्रत्येकाची कोरोना तपासणी करावी. अशीही मागणी घाडीगावकर यांनी केली. मालवण ग्रामीण रुग्णालयात सध्या डॉ. बालाजी पाटील हे एकमेव डॉक्‍टर आहेत तरी रुग्णालयात तात्काळ डॉक्‍टर उपलब्ध व्हावा, असा ठराव घाडीगावकर यांनी मांडला.  हेही वाचा - गुणवत्ता तपासणी होईपर्यंत उड्डाणपूल उभारणीचे काम थांबवा  ; खासदार विनायक राऊत यांचे निर्देश वर्क ऑर्डर झाली पण...  रेवंडी गावात जाणारा ओझर व्हरंडा मार्ग पूर्णपणे खड्डेमय आहे. जिल्हा नियोजन मधून मंजूर असलेल्या या रस्ता कामाची वर्कऑर्डर झाली; मात्र ठेकेदाराने काम न केल्याने वाहनचालकांना खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागत आहे. रखडलेल्या या रास्ताप्रश्‍नी माजी सभापती सोनाली कोदे यांनी आक्रमक होत बांधकाम अधिकाऱ्यांना धारेवर धरले. दरम्यान, हा रस्ता ठेकेदाराने न केल्याने ग्रामस्थ स्वनिधीतून रस्ता करत आहेत. तरी या रस्ताकामाचे कोणतेही बिल ठेकेदारास देऊ नये. अन्यथा ठेकेदाराने तत्काळ रस्ता काम करावे अशी भूमिका कोदे यांनी घेतली. ठेकेदारास तत्काळ सूचना द्या, काम कधी सुरू होणार? याबाबत माहिती मागवा, असे आदेश सभापती अजिंक्‍य पाताडे यांनी बांधकामला दिले.  बंधाऱ्याची 5 रोजी पाहणी  कालावल खाडी पात्रातील मसुरकर जुवा बेटावर पतन विभागाने बांधलेला बंधारा चुकीच्या पद्धतीने बांधला आहे. या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सुनील घाडीगावकर यांनी केला. दरम्यान, बंधाऱ्याचे काम योग्य असल्याची भूमिका मसुरे पंचायत समिती सदस्या गायत्री ठाकूर यांनी मांडली; मात्र घाडीगावकर यांनी अधिकारी व सर्व सदस्यांच्या उपस्थितीत बंधाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणीची मागणी केली. 5 ऑगस्टला सकाळी 11 वाजता बंधाऱ्याची पाहणीचा निर्णय सभापती अजिंक्‍य पाताडे, उपसभापती राजू परूळेकर गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी घेतला. ठाकूर यांनी या निर्णयास पाठिंबा दर्शवला.   संपादन ः राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30fuQel
Read More
Horoscope Today, 1 अगस्त: जानें कैसा रहेगा आज आपका दिन? https://ift.tt/2Pgp2Lw
देशभर में मनाई जा रही बकरीद, जामा मस्जिद में अदा की गई ईद की नमाज https://ift.tt/2Xi40QR
एक्टर कुणाल खेमू ने पत्नी संग ऐसे मनाया लूटकेस की रिलीज का सेलिब्रेशन https://ift.tt/3k77QGz
बकरीद: कोरोना काल में बदल गया तरीका, जानें कुर्बानी और ईदगाह पर नमाज की पूरी कहानी https://ift.tt/2Xi3ZMN
यूपी: कोरोना काल में आम आदमी पार्टी हर घर में पहुंचाएगी ऑक्सीमीटर https://ift.tt/33bfSbf
सोमनाथ की तर्ज पर पीएम मोदी शुरू करेंगे राम मंदिर का निर्माणः उमा भारती https://ift.tt/2BRnapo
लोकमान्य टिळकः पंचहौद मिशनच्या चहा प्रकरणामुळे महाराष्ट्राचं समाजमन कसं ढवळून निघालं?
कोरोना लॉकडाऊन: पंजाबमध्ये बनावट दारुमुळे 38 जणांचा मृत्यू
वर्धेतील संगीत विशारद रसिका मालिकांमधून घराघरांत, जाणून घ्या त्यांच्याबाबत... 

वर्धा : टिव्ही मालिका, चित्रपट यावर पुण्या-मुंबईकडील लोकांचे अधिराज्य समजले जाते. विदर्भातील लोकांना तिथे संधी नाही, असा सर्वसामान्य समज आहे. परंतु रसिका धामणकर यांनी तो समज पूर्णतः खोटा ठरवला. वर्धा जिल्ह्यातील छोट्याशा गावात जन्मलेल्या रसिका यांनी मालिकांमधून घराघरांत पोहचल्या आहेत. 

जिल्ह्यातील आर्वी पुलगांव मार्गावर असलेले रोहणा हे रसिकाचे मूळ गाव आहे. येथून त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. मध्यप्रदेशात त्यांनी शिक्षण घेतले आहे. मूळ विदर्भातील असलेल्या रसिका संगीत विशारद व इतिहासाच्या प्राध्यापिका आहेत. आता त्या अभिनय क्षेत्रात सातत्याने काम करीत आहेत. रसिका धामणकर अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी वाशीतील एका महाविद्यालयात इतिहासाच्या प्राध्यापक होत्या. 

हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात त्या विशारद आहेत. लॉकडाऊनमधील अनुभव सांगताना रसिका म्हणाल्या, मी संगीत विशारद आहे. लॉकडाऊनदरम्यान मी गाण्यावर लक्ष केंद्रित केले. यामुळे मला रियाझ करण्यास आणि संगीताचा अभ्यास करण्यास खूप वेळ मिळाला. महाविद्यालयात असताना सांस्कृतिक कार्यक्रमातून माझ्या अभिनयाला पाठिंबा मिळाला. लॉकडाऊनच्या काळात मी ऑनलाईन क्‍लासेस घेतले. 

महत्त्वाची बातमी - विद्यार्थ्यांनो व्हा सज्ज! चार ऑगस्टपासून होणार तुमच्या शाळा सुरू...
 

एका मराठी वाहिनीवरील सुपरहिट मालिकेत नायकाच्या आईची भूमिका रसिका धामणकर यांच्या वाट्याला आली आहे. नागपंचमीच्या दिवशीपासून (25 जुलै) हा बदल प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. ही मालिका पाहण्याची मजा काही वेगळीच असून, रसिकाच्या एन्ट्रीने ती आणखीच मजेदार होणार आहे. 

लॉकडाऊनमुळे तब्बल चार महिने मालिकांचे शूटिंग बंद होते. यानंतर या मालिकेत रसिकाची एन्ट्री झाली आहे. यापूर्वी ही भूमिका इरावती लागू साकारत होत्या. कोवीडमुळे इरावती यांनी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. निर्माते व वाहिनीच्या अधिकाऱ्यांशी बोलून त्यांनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती देण्यात आली. त्यांच्या जागी रसिका धामणकर व शेखर फडके यांना संधी देण्यात आली आहे. या दोघांच्या भूमिका असलेले एपिसोड वाहिनीवर प्रसारित केले जात आहेत. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

वर्धेतील संगीत विशारद रसिका मालिकांमधून घराघरांत, जाणून घ्या त्यांच्याबाबत...  वर्धा : टिव्ही मालिका, चित्रपट यावर पुण्या-मुंबईकडील लोकांचे अधिराज्य समजले जाते. विदर्भातील लोकांना तिथे संधी नाही, असा सर्वसामान्य समज आहे. परंतु रसिका धामणकर यांनी तो समज पूर्णतः खोटा ठरवला. वर्धा जिल्ह्यातील छोट्याशा गावात जन्मलेल्या रसिका यांनी मालिकांमधून घराघरांत पोहचल्या आहेत.  जिल्ह्यातील आर्वी पुलगांव मार्गावर असलेले रोहणा हे रसिकाचे मूळ गाव आहे. येथून त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. मध्यप्रदेशात त्यांनी शिक्षण घेतले आहे. मूळ विदर्भातील असलेल्या रसिका संगीत विशारद व इतिहासाच्या प्राध्यापिका आहेत. आता त्या अभिनय क्षेत्रात सातत्याने काम करीत आहेत. रसिका धामणकर अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी वाशीतील एका महाविद्यालयात इतिहासाच्या प्राध्यापक होत्या.  हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात त्या विशारद आहेत. लॉकडाऊनमधील अनुभव सांगताना रसिका म्हणाल्या, मी संगीत विशारद आहे. लॉकडाऊनदरम्यान मी गाण्यावर लक्ष केंद्रित केले. यामुळे मला रियाझ करण्यास आणि संगीताचा अभ्यास करण्यास खूप वेळ मिळाला. महाविद्यालयात असताना सांस्कृतिक कार्यक्रमातून माझ्या अभिनयाला पाठिंबा मिळाला. लॉकडाऊनच्या काळात मी ऑनलाईन क्‍लासेस घेतले.  महत्त्वाची बातमी - विद्यार्थ्यांनो व्हा सज्ज! चार ऑगस्टपासून होणार तुमच्या शाळा सुरू...   एका मराठी वाहिनीवरील सुपरहिट मालिकेत नायकाच्या आईची भूमिका रसिका धामणकर यांच्या वाट्याला आली आहे. नागपंचमीच्या दिवशीपासून (25 जुलै) हा बदल प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. ही मालिका पाहण्याची मजा काही वेगळीच असून, रसिकाच्या एन्ट्रीने ती आणखीच मजेदार होणार आहे.  लॉकडाऊनमुळे तब्बल चार महिने मालिकांचे शूटिंग बंद होते. यानंतर या मालिकेत रसिकाची एन्ट्री झाली आहे. यापूर्वी ही भूमिका इरावती लागू साकारत होत्या. कोवीडमुळे इरावती यांनी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. निर्माते व वाहिनीच्या अधिकाऱ्यांशी बोलून त्यांनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती देण्यात आली. त्यांच्या जागी रसिका धामणकर व शेखर फडके यांना संधी देण्यात आली आहे. या दोघांच्या भूमिका असलेले एपिसोड वाहिनीवर प्रसारित केले जात आहेत.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30h2BMd
Read More
सिंधुदुर्गात निर्बंध शिथिल; पण...

सिंधुदुर्गनगरी - "मिशन बिगीन अगेन' अंतर्गत उद्यापासून (ता.1) जिल्ह्यात काही नियम शिथिल केले आहेत; मात्र लॉकडाउनचा कालावधी 31 ऑगस्टपर्यंत वाढविल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज दिली. 

यापूर्वी परवानगी दिलेली दुकाने, सेवेची ठिकाणे सुरू राहणार आहेत. जिल्ह्याअंतर्गत बससेवा जास्तीत जास्त 50 टक्के क्षमतेने, सामाजिक अंतर, निर्जंतुकीकरण व स्वच्छता विषयक उपाययोजनांच्या अधिन राहून सुरू राहतील. जिल्हा बंदी कायम असून एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी पूर्वी प्रमाणेच निर्बंध लागू राहतील. जिल्ह्यातील बाजारपेठा, दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 या कालावधीत सुरू राहतील, मॉल आणि व्यापारी संकुले दिनांक 5 ऑगस्टपासून सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहतील. यामध्ये नाट्यगुहे, प्रेक्षागृहे (थिएटर्स) फुड कोर्ट व उपहारगृहे यांचा समावेश नाही.

वाचा - गुणवत्ता तपासणी होईपर्यंत उड्डाणपूल उभारणीचे काम थांबवा  ; खासदार विनायक राऊत यांचे निर्देश

तथापि मॉलमधील उपहारगृहातील स्वयंपाकगृह फक्त घरपोच सेवेसाठी सुरू राहील. लग्न समारंभ, खुली जागा, लॉन, वातानुकुलीत नसलेले हॉल 23 जूनच्या निर्बंधासह चालू राहतील. मोकळ्या मैदानावरील व्यायाम निर्बंधासह सुरू राहतील. वर्तमान पत्राची छपाई, वितरण हे घरपोच सेवेसह सुरू राहील. शैक्षणिक संस्थांची कार्यालये, कर्मचारी ( विद्यापीठे, महाविद्यालय, शाळा) शिकविण्याव्यतिरिक्त अशैक्षणिक कामकाज जसे ई-साहित्याचा विकास, उत्तपत्रिकाची मुल्यांकन, निकालाची घोषणा यासाठी सुरू राहतील. सलुन, ब्युटीपार्लस, स्पा दुकाने राज्य शासनाच्या 25 जूनच्या आदेशाप्रमाणे सुरू राहतील. गोल्फ कोर्स, आऊड डोअर फायरिंग रेंज, जिमनॅस्टिक, टेनिस, मैदानी बॅडमिंटन व मल्लखांब या सारख्या मैदानी खेळांना दिनांक 5 ऑगस्टपासून समाजिक अंतर, निर्जंतुकीकरण याच्या अधिन राहून सुरू राहतील; मात्र जलतरण तलाव चालविण्यास परवानगी असणार नाही. 

हेही वाचा - साहेब माझ्या मुलाचा स्वॅब घ्या, तो पण पॉझिटिव्ह आला तर सोयीच होईल...'

काही महत्त्वाच्या सूचना 
दुचाकीवर दोन व्यक्ती मास्क व हेल्मेटसह, तीन चाकीमध्ये तीन व्यक्ती व चार चाकी वाहनामध्ये चार व्यक्ती प्रवास करू शकतील. सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी, प्रवासा दरम्यान मास्क वापरणे बंधनकारक आहे. सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीमधील अंतर किमान 6 फूट ठेवावे. दुकानात ग्राहकांची संख्या एकावेळी 5 पेक्षा जास्त असणार नाही व योग्य त्या सामाजिक अंतराचे पालन केले जाईल. गर्दीचे कार्यक्रम, संमेलन, मेळावे, परिषदांना बंदी राहील. विवाहास 50 पेक्षा जास्त व्यक्तींना परवानगी नसेल. अंत्यविधीसाठी 20 पेक्षा जास्त व्यक्तींना परवानगी नाही. सार्वजनिक ठिकाणी धम्रपानास बंदी आहे. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सिंधुदुर्गात निर्बंध शिथिल; पण... सिंधुदुर्गनगरी - "मिशन बिगीन अगेन' अंतर्गत उद्यापासून (ता.1) जिल्ह्यात काही नियम शिथिल केले आहेत; मात्र लॉकडाउनचा कालावधी 31 ऑगस्टपर्यंत वाढविल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज दिली.  यापूर्वी परवानगी दिलेली दुकाने, सेवेची ठिकाणे सुरू राहणार आहेत. जिल्ह्याअंतर्गत बससेवा जास्तीत जास्त 50 टक्के क्षमतेने, सामाजिक अंतर, निर्जंतुकीकरण व स्वच्छता विषयक उपाययोजनांच्या अधिन राहून सुरू राहतील. जिल्हा बंदी कायम असून एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी पूर्वी प्रमाणेच निर्बंध लागू राहतील. जिल्ह्यातील बाजारपेठा, दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 या कालावधीत सुरू राहतील, मॉल आणि व्यापारी संकुले दिनांक 5 ऑगस्टपासून सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहतील. यामध्ये नाट्यगुहे, प्रेक्षागृहे (थिएटर्स) फुड कोर्ट व उपहारगृहे यांचा समावेश नाही. वाचा - गुणवत्ता तपासणी होईपर्यंत उड्डाणपूल उभारणीचे काम थांबवा  ; खासदार विनायक राऊत यांचे निर्देश तथापि मॉलमधील उपहारगृहातील स्वयंपाकगृह फक्त घरपोच सेवेसाठी सुरू राहील. लग्न समारंभ, खुली जागा, लॉन, वातानुकुलीत नसलेले हॉल 23 जूनच्या निर्बंधासह चालू राहतील. मोकळ्या मैदानावरील व्यायाम निर्बंधासह सुरू राहतील. वर्तमान पत्राची छपाई, वितरण हे घरपोच सेवेसह सुरू राहील. शैक्षणिक संस्थांची कार्यालये, कर्मचारी ( विद्यापीठे, महाविद्यालय, शाळा) शिकविण्याव्यतिरिक्त अशैक्षणिक कामकाज जसे ई-साहित्याचा विकास, उत्तपत्रिकाची मुल्यांकन, निकालाची घोषणा यासाठी सुरू राहतील. सलुन, ब्युटीपार्लस, स्पा दुकाने राज्य शासनाच्या 25 जूनच्या आदेशाप्रमाणे सुरू राहतील. गोल्फ कोर्स, आऊड डोअर फायरिंग रेंज, जिमनॅस्टिक, टेनिस, मैदानी बॅडमिंटन व मल्लखांब या सारख्या मैदानी खेळांना दिनांक 5 ऑगस्टपासून समाजिक अंतर, निर्जंतुकीकरण याच्या अधिन राहून सुरू राहतील; मात्र जलतरण तलाव चालविण्यास परवानगी असणार नाही.  हेही वाचा - साहेब माझ्या मुलाचा स्वॅब घ्या, तो पण पॉझिटिव्ह आला तर सोयीच होईल...' काही महत्त्वाच्या सूचना  दुचाकीवर दोन व्यक्ती मास्क व हेल्मेटसह, तीन चाकीमध्ये तीन व्यक्ती व चार चाकी वाहनामध्ये चार व्यक्ती प्रवास करू शकतील. सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी, प्रवासा दरम्यान मास्क वापरणे बंधनकारक आहे. सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीमधील अंतर किमान 6 फूट ठेवावे. दुकानात ग्राहकांची संख्या एकावेळी 5 पेक्षा जास्त असणार नाही व योग्य त्या सामाजिक अंतराचे पालन केले जाईल. गर्दीचे कार्यक्रम, संमेलन, मेळावे, परिषदांना बंदी राहील. विवाहास 50 पेक्षा जास्त व्यक्तींना परवानगी नसेल. अंत्यविधीसाठी 20 पेक्षा जास्त व्यक्तींना परवानगी नाही. सार्वजनिक ठिकाणी धम्रपानास बंदी आहे.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2PdrRwD
Read More
चितारआळीत व्यापाऱ्यांची कोंडी, काय आहेत मागण्या? वाचा... 

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - येथील चितारआळी भाग हा कंटेनमेंट झोन आहे. याठिकाणी असलेल्या होलसेल व्यापाऱ्यांना चतुर्थी सणाच्या तोंडावर त्यांचा माल बाजारात नेता येत नाही. त्यांची समस्या लक्षात घेऊन काही कालावधीसाठी त्यांना व्यवसायास जाण्यासाठी मार्ग मोकळा करून द्यावा, अशी मागणी शहर हितवर्धक मंचाच्यावतीने केली आहे. 100 मीटरपेक्षा जास्त भागात असलेले कंटेनमेंट झोन कमी करावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. 

याबाबतचे निवेदन सुरेश भोगटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांना दिले. यावेळी त्यांनी प्रांताधिकारी खांडेकर यांची भेट घेत चर्चा केली. आपली बाजू मांडताना ते म्हणाले, की चितारआळी परिसर हा कोरोनामुळे कंटेनमेंट झोन असल्याने सर्वच बाजूनी बंद झाला आहे. त्यामुळे त्याचा तोटा येथील व्यापाऱ्यांना बसत आहे. अनेक व्यापारी आपल्या व्यवसायापासून वंचित आहेत.

वाचा - गुणवत्ता तपासणी होईपर्यंत उड्डाणपूल उभारणीचे काम थांबवा  ; खासदार विनायक राऊत यांचे निर्देश

गणेश चतुर्थी, बकरी ईद हे सण तोंडावर आहेत. चितारआळी परिसरात मोठ्या संख्येने व्यापारी वर्ग आहे. या परिसरात कापड व्यापार, लाकडी, पाठ, खेळणी, इलेक्‍ट्रिशियन, सोनार व इतर होलसेल व किरकोळ विक्रेते मोठ्या अडचणीत आहेत. तसेच कर्जबाजारी होऊन बसले आहेत. अशावेळी त्यांना आपल्या व्यवसायाकडे जाता येत नसून मोठे संकट उभे राहिले आहे. चतुर्थी सणाच्या एक महिना अगोदर व्यापाराचे नियोजन करण्यात येते.

माल नेणे-आणणे, किरकोळ व्यापाऱ्यांना घरपोच करणे अशा तऱ्हेची कामे महत्त्वाची असतात; मात्र कंटेनमेंट झोनमुळे समस्या निर्माण झाल्या आहेत. यामुळे व्यापारी वर्गाचे मोठे नुकसानही झाले आहे. कंटेनमेंट झोनचे अंतर कमी करावे अथवा येथील व्यापाऱ्यांना निदान एक ते दीड तासासाठी माल बाहेर घेण्यास मुभा मिळावी, अशी मागणी भोगटे यांनी केली. यावेळी सुरेश भोगटे, विजय मुद्राळे, अभय पंडित, प्रवीण वाडकर, कुशाल सुराणा, वैभव तानावडे, महंमद व्हेंसेंन, महेश नार्वेकर आदी उपस्थित होते. 

हेही वाचा - रत्नागिरीत अधिपरिचारिका 4 ऑगस्टला करणार काम बंद आंदोलन

नऊ रुग्ण आढळल्याने धोका 
खांडेकर म्हणाले, 100 मीटर पर्यंत कंटेनमेंट झोन कायम राहील. याबाबत पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांच्याशी चर्चा करेन. चितार आळीत सापडलेले दाम्पत्य अनेकांच्या संपर्कात असल्यामुळे झोन कमी करता येणे अशक्‍य आहे. याठिकाणी शंभर मीटरच्या आतील सर्व व्यवहार व वाहतूक बंद राहील. आपत्कालीन परिस्थितीत झोनच्या बाहेर नेण्याची परवानगी देऊ शकतो. त्या ठिकाणी नऊ रुग्ण सापडल्यामुळे हा भाग धोकादायक आहे. तरीही व्यापाऱ्यांच्या दृष्टीने विचार करून दीड किंवा दोन तासासाठी येथील होलसेल व्यापाऱ्यांचा माल बाहेर नेण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करू. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

चितारआळीत व्यापाऱ्यांची कोंडी, काय आहेत मागण्या? वाचा...  सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - येथील चितारआळी भाग हा कंटेनमेंट झोन आहे. याठिकाणी असलेल्या होलसेल व्यापाऱ्यांना चतुर्थी सणाच्या तोंडावर त्यांचा माल बाजारात नेता येत नाही. त्यांची समस्या लक्षात घेऊन काही कालावधीसाठी त्यांना व्यवसायास जाण्यासाठी मार्ग मोकळा करून द्यावा, अशी मागणी शहर हितवर्धक मंचाच्यावतीने केली आहे. 100 मीटरपेक्षा जास्त भागात असलेले कंटेनमेंट झोन कमी करावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.  याबाबतचे निवेदन सुरेश भोगटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांना दिले. यावेळी त्यांनी प्रांताधिकारी खांडेकर यांची भेट घेत चर्चा केली. आपली बाजू मांडताना ते म्हणाले, की चितारआळी परिसर हा कोरोनामुळे कंटेनमेंट झोन असल्याने सर्वच बाजूनी बंद झाला आहे. त्यामुळे त्याचा तोटा येथील व्यापाऱ्यांना बसत आहे. अनेक व्यापारी आपल्या व्यवसायापासून वंचित आहेत. वाचा - गुणवत्ता तपासणी होईपर्यंत उड्डाणपूल उभारणीचे काम थांबवा  ; खासदार विनायक राऊत यांचे निर्देश गणेश चतुर्थी, बकरी ईद हे सण तोंडावर आहेत. चितारआळी परिसरात मोठ्या संख्येने व्यापारी वर्ग आहे. या परिसरात कापड व्यापार, लाकडी, पाठ, खेळणी, इलेक्‍ट्रिशियन, सोनार व इतर होलसेल व किरकोळ विक्रेते मोठ्या अडचणीत आहेत. तसेच कर्जबाजारी होऊन बसले आहेत. अशावेळी त्यांना आपल्या व्यवसायाकडे जाता येत नसून मोठे संकट उभे राहिले आहे. चतुर्थी सणाच्या एक महिना अगोदर व्यापाराचे नियोजन करण्यात येते. माल नेणे-आणणे, किरकोळ व्यापाऱ्यांना घरपोच करणे अशा तऱ्हेची कामे महत्त्वाची असतात; मात्र कंटेनमेंट झोनमुळे समस्या निर्माण झाल्या आहेत. यामुळे व्यापारी वर्गाचे मोठे नुकसानही झाले आहे. कंटेनमेंट झोनचे अंतर कमी करावे अथवा येथील व्यापाऱ्यांना निदान एक ते दीड तासासाठी माल बाहेर घेण्यास मुभा मिळावी, अशी मागणी भोगटे यांनी केली. यावेळी सुरेश भोगटे, विजय मुद्राळे, अभय पंडित, प्रवीण वाडकर, कुशाल सुराणा, वैभव तानावडे, महंमद व्हेंसेंन, महेश नार्वेकर आदी उपस्थित होते.  हेही वाचा - रत्नागिरीत अधिपरिचारिका 4 ऑगस्टला करणार काम बंद आंदोलन नऊ रुग्ण आढळल्याने धोका  खांडेकर म्हणाले, 100 मीटर पर्यंत कंटेनमेंट झोन कायम राहील. याबाबत पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांच्याशी चर्चा करेन. चितार आळीत सापडलेले दाम्पत्य अनेकांच्या संपर्कात असल्यामुळे झोन कमी करता येणे अशक्‍य आहे. याठिकाणी शंभर मीटरच्या आतील सर्व व्यवहार व वाहतूक बंद राहील. आपत्कालीन परिस्थितीत झोनच्या बाहेर नेण्याची परवानगी देऊ शकतो. त्या ठिकाणी नऊ रुग्ण सापडल्यामुळे हा भाग धोकादायक आहे. तरीही व्यापाऱ्यांच्या दृष्टीने विचार करून दीड किंवा दोन तासासाठी येथील होलसेल व्यापाऱ्यांचा माल बाहेर नेण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करू.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2PqVJGd
Read More
मालवण पालिकेच्या इतिहासात प्रथमच उपक्रम, काय आहे तो? वाचा...

मालवण (सिंधुदुर्ग) -  शासनाच्या निर्देशाप्रमाणे येथील पालिकेची विशेष सभा काल ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. शतकामहोत्सवी मालवण पालिकेच्या इतिहासातील ही पहिलीच ऑनलाईन सभा ठरली. नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत 19 नगरसेवक सहभागी झाले. नगराध्यक्ष दालनात स्क्रीन प्रोजेक्‍टरद्वारे सर्व नगरसेवकांशी जोडले गेले.

यात प्रामुख्याने गणेशोत्सवाचे नियोजन झाले. यात उपनगराध्य राजन वराडकर, बांधकाम सभापती यतीन खोत, आरोग्य सभापती पूजा सरकारे, नगरसेवक सुदेश आचरेकर, मंदार केणी, नितीन वाळके, दीपक पाटकर, गणेश कुशे, आप्पा लुडबे, जगदीश गावकर, पूजा करलकर, ममता वराडकर, आकांक्षा शिरपुटे, दर्शना कासवकर, तृप्ती मयेकर, सुनीता जाधव, शीला गिरकर, सेजल परब आदी सहभागी झाले. 

वाचा - मुंबई-गोवा महामार्गावरील कणकवली चा फ्लाओर ब्रिज कोसळला; उडाली दाणादाण 

आगामी गणेशोत्सव नियोजनाबाबत ही बैठक झाली. यावेळी उपस्थित सदस्यांनी सूचना मांडल्या. दरम्यान, लवकरच मालवण पालिका सेवाभावी संस्था, व्यापारी, नागरिक प्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठक घेऊन नियोजन करण्याबाबत निर्णय घेईल, असे सांगण्यात आले. 

विविध विषयांवर चर्चा 
शहरात कचरा उठाव, झाडे छाटणे, डास फवारणी याबाबत जादा कर्मचारी नेमून नियोजन करण्याबाबत चर्चा झाली. स्ट्रीट लाईट दुरुस्ती, बंद हायमस्ट दुरुस्ती करणे, गणेश विसर्जन ठिकाणी व्यवस्था करणे याबाबतही चर्चा झाली. तर शहरातील नागरिकांची आरोग्य तपासणी घरोघर जाऊन केली जावी. शासनाच्या निर्देशाप्रमाणे कॉरंटाईन कालावधी असावा. शहरातील प्रमुख मार्गावर कर्मचारी नेमून बाहेरून आलेल्या व्यक्तींची तपासणी व्हावी. याबाबतही चर्चा झाली, असे नगराध्यक्षांनी सांगितले. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मालवण पालिकेच्या इतिहासात प्रथमच उपक्रम, काय आहे तो? वाचा... मालवण (सिंधुदुर्ग) -  शासनाच्या निर्देशाप्रमाणे येथील पालिकेची विशेष सभा काल ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. शतकामहोत्सवी मालवण पालिकेच्या इतिहासातील ही पहिलीच ऑनलाईन सभा ठरली. नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत 19 नगरसेवक सहभागी झाले. नगराध्यक्ष दालनात स्क्रीन प्रोजेक्‍टरद्वारे सर्व नगरसेवकांशी जोडले गेले. यात प्रामुख्याने गणेशोत्सवाचे नियोजन झाले. यात उपनगराध्य राजन वराडकर, बांधकाम सभापती यतीन खोत, आरोग्य सभापती पूजा सरकारे, नगरसेवक सुदेश आचरेकर, मंदार केणी, नितीन वाळके, दीपक पाटकर, गणेश कुशे, आप्पा लुडबे, जगदीश गावकर, पूजा करलकर, ममता वराडकर, आकांक्षा शिरपुटे, दर्शना कासवकर, तृप्ती मयेकर, सुनीता जाधव, शीला गिरकर, सेजल परब आदी सहभागी झाले.  वाचा - मुंबई-गोवा महामार्गावरील कणकवली चा फ्लाओर ब्रिज कोसळला; उडाली दाणादाण  आगामी गणेशोत्सव नियोजनाबाबत ही बैठक झाली. यावेळी उपस्थित सदस्यांनी सूचना मांडल्या. दरम्यान, लवकरच मालवण पालिका सेवाभावी संस्था, व्यापारी, नागरिक प्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठक घेऊन नियोजन करण्याबाबत निर्णय घेईल, असे सांगण्यात आले.  विविध विषयांवर चर्चा  शहरात कचरा उठाव, झाडे छाटणे, डास फवारणी याबाबत जादा कर्मचारी नेमून नियोजन करण्याबाबत चर्चा झाली. स्ट्रीट लाईट दुरुस्ती, बंद हायमस्ट दुरुस्ती करणे, गणेश विसर्जन ठिकाणी व्यवस्था करणे याबाबतही चर्चा झाली. तर शहरातील नागरिकांची आरोग्य तपासणी घरोघर जाऊन केली जावी. शासनाच्या निर्देशाप्रमाणे कॉरंटाईन कालावधी असावा. शहरातील प्रमुख मार्गावर कर्मचारी नेमून बाहेरून आलेल्या व्यक्तींची तपासणी व्हावी. याबाबतही चर्चा झाली, असे नगराध्यक्षांनी सांगितले.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3hXfL7m
Read More
सिंधुदुर्गातील `वेटलँड` आता एका क्लिकवर! वाचा सविस्तर...

वैभववाडी (सिंधुदुर्ग) - पर्यावरण आणि जैवविविधतेच्या दृष्टीने महत्व असलेल्या जिल्ह्यातील 57 पाणथळ जागांचे पहिल्या टप्प्यातील सर्व्हेक्षण पूर्ण झाले. या मोहिमेला अधिक बळ मिळावे, या हेतुने "सिंधुदुर्ग वेटलॅंड' शिर्षकाखाली पर्यावरण प्रेमींनी लोकसहभागातून संकेतस्थळ सुरू केले आहे. अशा पद्धतीचे भारतातील हे पहिलेच संकेतस्थळ असून त्याचे लॉंचिंग 15 ऑगस्टला सायकांळी 4 वाजता वेटलॅंड समितीचे सदस्य डॉ. अफोज अहमद यांच्या हस्ते होणार आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्याला निसर्गाने भरभरून दिले. जिल्ह्यातील पाणथळ जागाही त्याचाच एक भाग आहे. पाणथळ ठिकाणाच्या बाजूला पर्यावरणाच्या दृष्टीने असणारी हिरवीगार झाडे, काही ठिकाणी असलेली पुरातन मंदिरे याचा पर्यावरण आणि पर्यटनाच्या नजरेतून विचार झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेकडो ठिकाणे दुर्लक्षित राहिली. त्यामुळे विविध अंगानी जिल्ह्याचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात समुद्री किनारी, भरतीमुळे दलदलीचा भाग, कांदळवन, तलाव, नद्यांचे किनारे आणि गवताळ अन्‌ दलदलीची, अशी 373 ठिकाणे आहेत.

वाचा - मुंबई-गोवा महामार्गावरील कणकवली चा फ्लाओर ब्रिज कोसळला; उडाली दाणादाण 

याव्यतिरिक्त देखील ठिकाणे असू शकतील. त्यातील इनलॅंड प्रकारात येणाऱ्या 57 पाणथळ जांगाचे सर्व्हेक्षणाचा पहिला टप्पा पुर्ण झाला आहे. यामध्ये मालवण ः 5 कुडाळ : 17, सावंतवाडी : 8, वेंगुर्ले : 9, दोडामार्ग : 2, कणकवली : 11, देवगड : 1, वैभववाडी : 4 इतक्‍या ठिकाणांचा समावेश आहे. वेटलॅंड समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक पर्यावरणप्रेमींनी हे काम लोकसहभागातून पूर्ण केले. पाणथळ जागा, नैसर्गीक जलस्तोत्राचे संरक्षण व्हावे, त्याचे महत्व नागरिकांना पटवून द्यावे आणि नागरिकांनी आपआपल्या परिसरातील अशा जागांचे जतन करावे या हेतूने जिल्ह्यातील पर्यावरण प्रेमींनी "सिंधुदुर्ग वेटलॅंड 'अशी जिल्ह्यातील पाणथळ जागांचे संकेतस्थळ तयार केले.

निलेश गावडे, गार्गी शिंगटे, रघुवीरसिंग राठौरे, प्रीतम कुमार, आनंद कुलकर्णी, गणेशसिंग राठौरे या टीमने त्यासाठी पुढाकार घेतला. जिल्ह्यातील पाणथळ जागांची माहिती या संकेतस्थळावर मिळणार आहे. देशातील हे पहिलेच संकेतस्थळ आहे. याचे उद्‌घाटन 15 ऑगस्टला "सिंधुदुर्ग वेटलॅंड' फेसबुक पेजवर ऑनलाईन होणार आहे. 

हेही वाचा - गुणवत्ता तपासणी होईपर्यंत उड्डाणपूल उभारणीचे काम थांबवा; खासदार विनायक राऊत यांचे निर्देश

दृष्टीक्षेपात 
राज्यात एकूण 21 हजार 668 पाणथळ जागा असून 10 लाख 14 हजार 522 हेक्‍टर क्षेत्र त्याखाली आहे. भौगोलिक क्षेत्राच्या 3.3 टक्के इतके हे क्षेत्र आहे. जलाशयाखाली 36.29 टक्के, तलावखाली 20.57 टक्के, नदी-ओहोळतर्गंत 29.54 टक्के, खाडीखाली 4.10 टक्के तर कांदळवनखाली 2.98 टक्के इतके क्षेत्र आहे. 

"कोकण वेटलॅंड'ची स्थापना 
मुंबई उच्च न्यायालयाचे आदेशाने पाणथळ जागा सरक्षण हेतूने कोकण वेटलॅंड मंचची स्थापना करण्यात आली आहे. पाणथळ जागा उल्लघंन संदर्भात लेखी तसेच फोन, इमेलद्‌वारे तक्रार आल्यास तहसिलदार, जिल्हाधिकारी यांनी 48 तासांच्या आत ठिकाणाची पाहणी करून उल्लंघन पुर्वस्थितीत आणण्यासोबत उल्लंघन करणारावर दंडात्मक कारवाई करणे अपेक्षित आहे. 

पाणथळ जागांबाबत जागृती नसणे आणि कायद्याचे अज्ञान हे पाणथळ जागा नष्ट होण्यामागची कारणे आहेत; परंतु ताज्या पाण्याच्या तुटवड्याचा प्रश्‍न कायम स्वरूपी मार्गी लागण्यासाठी पाणथळ नैसर्गीक स्तोत्रांचे संवर्धन करणे नागरिकांचे मुलभुत कर्तव्य आहे. नागरिकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची देखील माहिती घेणे आवश्‍यक आहे. 
- ऍड. ओमकार केणी 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 57 पाणथळ जागांचे सर्व्हेक्षण पहिल्या टप्प्यात पुर्ण झाले असून हे सर्व्हेक्षण तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी सत्यापित करून मुंबई उच्च न्यायालयात दाखल केले आहे. आता हे सर्व्हेक्षण जिल्ह्यातील लोकांसमोर आणले जात आहे. गावातील सजग नागरिकांनी आपला गाव, आपला परिसर जाणुन घेण्याची गरज आहे. 
- प्रा. हसन खान, सदस्य, सिंधुदुर्ग वेटलॅंड समिती 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सिंधुदुर्गातील `वेटलँड` आता एका क्लिकवर! वाचा सविस्तर... वैभववाडी (सिंधुदुर्ग) - पर्यावरण आणि जैवविविधतेच्या दृष्टीने महत्व असलेल्या जिल्ह्यातील 57 पाणथळ जागांचे पहिल्या टप्प्यातील सर्व्हेक्षण पूर्ण झाले. या मोहिमेला अधिक बळ मिळावे, या हेतुने "सिंधुदुर्ग वेटलॅंड' शिर्षकाखाली पर्यावरण प्रेमींनी लोकसहभागातून संकेतस्थळ सुरू केले आहे. अशा पद्धतीचे भारतातील हे पहिलेच संकेतस्थळ असून त्याचे लॉंचिंग 15 ऑगस्टला सायकांळी 4 वाजता वेटलॅंड समितीचे सदस्य डॉ. अफोज अहमद यांच्या हस्ते होणार आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्याला निसर्गाने भरभरून दिले. जिल्ह्यातील पाणथळ जागाही त्याचाच एक भाग आहे. पाणथळ ठिकाणाच्या बाजूला पर्यावरणाच्या दृष्टीने असणारी हिरवीगार झाडे, काही ठिकाणी असलेली पुरातन मंदिरे याचा पर्यावरण आणि पर्यटनाच्या नजरेतून विचार झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेकडो ठिकाणे दुर्लक्षित राहिली. त्यामुळे विविध अंगानी जिल्ह्याचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात समुद्री किनारी, भरतीमुळे दलदलीचा भाग, कांदळवन, तलाव, नद्यांचे किनारे आणि गवताळ अन्‌ दलदलीची, अशी 373 ठिकाणे आहेत. वाचा - मुंबई-गोवा महामार्गावरील कणकवली चा फ्लाओर ब्रिज कोसळला; उडाली दाणादाण  याव्यतिरिक्त देखील ठिकाणे असू शकतील. त्यातील इनलॅंड प्रकारात येणाऱ्या 57 पाणथळ जांगाचे सर्व्हेक्षणाचा पहिला टप्पा पुर्ण झाला आहे. यामध्ये मालवण ः 5 कुडाळ : 17, सावंतवाडी : 8, वेंगुर्ले : 9, दोडामार्ग : 2, कणकवली : 11, देवगड : 1, वैभववाडी : 4 इतक्‍या ठिकाणांचा समावेश आहे. वेटलॅंड समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक पर्यावरणप्रेमींनी हे काम लोकसहभागातून पूर्ण केले. पाणथळ जागा, नैसर्गीक जलस्तोत्राचे संरक्षण व्हावे, त्याचे महत्व नागरिकांना पटवून द्यावे आणि नागरिकांनी आपआपल्या परिसरातील अशा जागांचे जतन करावे या हेतूने जिल्ह्यातील पर्यावरण प्रेमींनी "सिंधुदुर्ग वेटलॅंड 'अशी जिल्ह्यातील पाणथळ जागांचे संकेतस्थळ तयार केले. निलेश गावडे, गार्गी शिंगटे, रघुवीरसिंग राठौरे, प्रीतम कुमार, आनंद कुलकर्णी, गणेशसिंग राठौरे या टीमने त्यासाठी पुढाकार घेतला. जिल्ह्यातील पाणथळ जागांची माहिती या संकेतस्थळावर मिळणार आहे. देशातील हे पहिलेच संकेतस्थळ आहे. याचे उद्‌घाटन 15 ऑगस्टला "सिंधुदुर्ग वेटलॅंड' फेसबुक पेजवर ऑनलाईन होणार आहे.  हेही वाचा - गुणवत्ता तपासणी होईपर्यंत उड्डाणपूल उभारणीचे काम थांबवा; खासदार विनायक राऊत यांचे निर्देश दृष्टीक्षेपात  राज्यात एकूण 21 हजार 668 पाणथळ जागा असून 10 लाख 14 हजार 522 हेक्‍टर क्षेत्र त्याखाली आहे. भौगोलिक क्षेत्राच्या 3.3 टक्के इतके हे क्षेत्र आहे. जलाशयाखाली 36.29 टक्के, तलावखाली 20.57 टक्के, नदी-ओहोळतर्गंत 29.54 टक्के, खाडीखाली 4.10 टक्के तर कांदळवनखाली 2.98 टक्के इतके क्षेत्र आहे.  "कोकण वेटलॅंड'ची स्थापना  मुंबई उच्च न्यायालयाचे आदेशाने पाणथळ जागा सरक्षण हेतूने कोकण वेटलॅंड मंचची स्थापना करण्यात आली आहे. पाणथळ जागा उल्लघंन संदर्भात लेखी तसेच फोन, इमेलद्‌वारे तक्रार आल्यास तहसिलदार, जिल्हाधिकारी यांनी 48 तासांच्या आत ठिकाणाची पाहणी करून उल्लंघन पुर्वस्थितीत आणण्यासोबत उल्लंघन करणारावर दंडात्मक कारवाई करणे अपेक्षित आहे.  पाणथळ जागांबाबत जागृती नसणे आणि कायद्याचे अज्ञान हे पाणथळ जागा नष्ट होण्यामागची कारणे आहेत; परंतु ताज्या पाण्याच्या तुटवड्याचा प्रश्‍न कायम स्वरूपी मार्गी लागण्यासाठी पाणथळ नैसर्गीक स्तोत्रांचे संवर्धन करणे नागरिकांचे मुलभुत कर्तव्य आहे. नागरिकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची देखील माहिती घेणे आवश्‍यक आहे.  - ऍड. ओमकार केणी  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 57 पाणथळ जागांचे सर्व्हेक्षण पहिल्या टप्प्यात पुर्ण झाले असून हे सर्व्हेक्षण तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी सत्यापित करून मुंबई उच्च न्यायालयात दाखल केले आहे. आता हे सर्व्हेक्षण जिल्ह्यातील लोकांसमोर आणले जात आहे. गावातील सजग नागरिकांनी आपला गाव, आपला परिसर जाणुन घेण्याची गरज आहे.  - प्रा. हसन खान, सदस्य, सिंधुदुर्ग वेटलॅंड समिती  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Dliokr
Read More
आयुक्त मुंढे स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत का पडले एकाकी ? वाचा

नागपूर : नागपूर स्मार्ट ॲन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडच्या बैठकीत आयुक्तांनी कंपनीच्या सीईओपदी नसताना अनेक निर्णय घेतले. या निर्णयांना मंजुरीच्या प्रस्तावात कायदेशीर बाबींचा मुद्दा उपस्थित करीत संचालक मंडळातील १३ सदस्यांनी धुडकावून लावला.

विशेष म्हणजे हे सर्व प्रस्ताव आयुक्तांनीच आजच्या बैठकीसाठी तयार करून चेअरमन प्रवीण परदेसी यांच्याकडे पाठविले असल्याचे महापौर संदीप जोशी यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्याच पुढाकाराने बोलावण्यात आलेल्या बैठकीत आयुक्त पुन्हा एकाकी पडल्याचा टोला महापौरांनी लगावला.

स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आज महापालिकेतील कंपनीच्या सभागृहात पार पडली. या बैठकीची आवश्‍यकता काय होती, असा प्रश्‍न सदस्यांनी विचारला. दोनच दिवसांत या बैठकीसाठी विषयपत्रिका तयार करण्यात आली. एवढ्या घाईत बैठक घेण्याची गरज काय, असा प्रश्‍न महापौरांनी उपस्थित केला होता.

बैठकीत कंपनीचे चेअरमन प्रवीण परदेसी आणि दुसरे संचालक भारत सरकारचे दीपक कोचर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. एवढ्या घाईत बैठक आयोजित केल्यामुळे प्रवीण परदेशी यांनी नागपुरातील ज्येष्ठ विधिज्ज्ञ एस. के. मिश्रा यांचे मत घेतले.

त्यावर त्यांनी उच्च न्यायालयात हे प्रकरण सुरू असून मागील संचालक मंडळाच्या बैठकीत स्पष्टपणे कायदेशीर मत घेण्याचे नमूद केले होते, असे सांगितले. त्यानंतरच १४ फेब्रुवारी ते १० जुलैपर्यंत आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयावर चर्चा करावी, असेही मिश्रा यांनी परदेसी यांना सांगितले.
आयुक्तांनी कुठल्याही कायदेतज्ज्ञांचे मत न घेता बैठक घेण्यामागचे कारण काय? असा प्रश्न महापौरांनी केला.

आजच्या बैठकीच्या विषय पत्रिकेत आयुक्त तुकाराम मुंढे यांना महापालिकेत रुजू झाल्यापासून स्मार्ट सिटी कंपनीबाबत घेतलेल्या निर्णयांना कार्योत्तर परवानगी द्यावी, रुजू झालेल्या तारखेपासूनच सीईओ म्हणून मान्यताही द्यावी आणि या काळात घेतलेल्या सर्व निर्णयांना परवानगी हवी आहे. यामध्ये त्यांनी आजपर्यंत केलेले नियोजन, बायोमाईनिंगच्या निविदेला परवानगी, सर्व प्रशासकीय निर्णय, आर्थिक व्यवहाराचे घेतलेले सर्व निर्णय यांचा समावेश आहे. यावर महापौर जोशींनी आक्षेप घेतला.

नागपूर मेट्रो धक्कादायक घटनेने हादरली! मेट्रो कार्यालयाची टेलिफोन लाईन झाली हॅक..तब्बल इतक्या लाखांचा फटका

अशी बैठक घेताच येत नाही, असे मत एस.के. मिश्रा यांनी या आक्षेपावर व्यक्त केल्याचेही महापौर म्हणाले. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना कायदेशीर मत घेतल्यानंतरच या विषयावर विचार करावी, असा निर्णय एकमताने सर्व अधिकारी, राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला. व्हीसीवरुन सहभागी झालेले दीपक कोचर यांचेही तेच मत पडले. त्यामुळे आजच्या बैठकीतही १३ जण एका बाजूला, तर तुकाराम मुंढे एका बाजूला असल्याचे चित्र दिसल्याचे जोशी यांनी सांगितले.

महापौर जोशींनी घेतला आक्षेप 
विषय पत्रिकेतआयुक्त तुकाराम मुंढे यांना महापालिकेत रुजू झाल्यापासून स्मार्ट सिटी कंपनीबाबत घेतलेल्या निर्णयांना कार्योत्तर परवानगी द्यावी, रुजू झालेल्या तारखेपासूनच सीईओ म्हणून मान्यताही द्यावी आणि या काळात घेतलेल्या सर्व निर्णयांना परवानगी हवी आहे. यामध्ये त्यांनी आजपर्यंत केलेले नियोजन, बायोमाईनिंगच्या निविदेला परवानगी, सर्व प्रशासकीय निर्णय, आर्थिक व्यवहाराचे घेतलेले सर्व निर्णयाला मंजुरी द्यावी, असा प्रस्ताव होता. यावर महापौर जोशींनी आक्षेप घेतला.
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आयुक्त मुंढे स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत का पडले एकाकी ? वाचा नागपूर : नागपूर स्मार्ट ॲन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडच्या बैठकीत आयुक्तांनी कंपनीच्या सीईओपदी नसताना अनेक निर्णय घेतले. या निर्णयांना मंजुरीच्या प्रस्तावात कायदेशीर बाबींचा मुद्दा उपस्थित करीत संचालक मंडळातील १३ सदस्यांनी धुडकावून लावला. विशेष म्हणजे हे सर्व प्रस्ताव आयुक्तांनीच आजच्या बैठकीसाठी तयार करून चेअरमन प्रवीण परदेसी यांच्याकडे पाठविले असल्याचे महापौर संदीप जोशी यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्याच पुढाकाराने बोलावण्यात आलेल्या बैठकीत आयुक्त पुन्हा एकाकी पडल्याचा टोला महापौरांनी लगावला. स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आज महापालिकेतील कंपनीच्या सभागृहात पार पडली. या बैठकीची आवश्‍यकता काय होती, असा प्रश्‍न सदस्यांनी विचारला. दोनच दिवसांत या बैठकीसाठी विषयपत्रिका तयार करण्यात आली. एवढ्या घाईत बैठक घेण्याची गरज काय, असा प्रश्‍न महापौरांनी उपस्थित केला होता. बैठकीत कंपनीचे चेअरमन प्रवीण परदेसी आणि दुसरे संचालक भारत सरकारचे दीपक कोचर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. एवढ्या घाईत बैठक आयोजित केल्यामुळे प्रवीण परदेशी यांनी नागपुरातील ज्येष्ठ विधिज्ज्ञ एस. के. मिश्रा यांचे मत घेतले. त्यावर त्यांनी उच्च न्यायालयात हे प्रकरण सुरू असून मागील संचालक मंडळाच्या बैठकीत स्पष्टपणे कायदेशीर मत घेण्याचे नमूद केले होते, असे सांगितले. त्यानंतरच १४ फेब्रुवारी ते १० जुलैपर्यंत आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयावर चर्चा करावी, असेही मिश्रा यांनी परदेसी यांना सांगितले. आयुक्तांनी कुठल्याही कायदेतज्ज्ञांचे मत न घेता बैठक घेण्यामागचे कारण काय? असा प्रश्न महापौरांनी केला. आजच्या बैठकीच्या विषय पत्रिकेत आयुक्त तुकाराम मुंढे यांना महापालिकेत रुजू झाल्यापासून स्मार्ट सिटी कंपनीबाबत घेतलेल्या निर्णयांना कार्योत्तर परवानगी द्यावी, रुजू झालेल्या तारखेपासूनच सीईओ म्हणून मान्यताही द्यावी आणि या काळात घेतलेल्या सर्व निर्णयांना परवानगी हवी आहे. यामध्ये त्यांनी आजपर्यंत केलेले नियोजन, बायोमाईनिंगच्या निविदेला परवानगी, सर्व प्रशासकीय निर्णय, आर्थिक व्यवहाराचे घेतलेले सर्व निर्णय यांचा समावेश आहे. यावर महापौर जोशींनी आक्षेप घेतला. नागपूर मेट्रो धक्कादायक घटनेने हादरली! मेट्रो कार्यालयाची टेलिफोन लाईन झाली हॅक..तब्बल इतक्या लाखांचा फटका अशी बैठक घेताच येत नाही, असे मत एस.के. मिश्रा यांनी या आक्षेपावर व्यक्त केल्याचेही महापौर म्हणाले. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना कायदेशीर मत घेतल्यानंतरच या विषयावर विचार करावी, असा निर्णय एकमताने सर्व अधिकारी, राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला. व्हीसीवरुन सहभागी झालेले दीपक कोचर यांचेही तेच मत पडले. त्यामुळे आजच्या बैठकीतही १३ जण एका बाजूला, तर तुकाराम मुंढे एका बाजूला असल्याचे चित्र दिसल्याचे जोशी यांनी सांगितले. महापौर जोशींनी घेतला आक्षेप  विषय पत्रिकेतआयुक्त तुकाराम मुंढे यांना महापालिकेत रुजू झाल्यापासून स्मार्ट सिटी कंपनीबाबत घेतलेल्या निर्णयांना कार्योत्तर परवानगी द्यावी, रुजू झालेल्या तारखेपासूनच सीईओ म्हणून मान्यताही द्यावी आणि या काळात घेतलेल्या सर्व निर्णयांना परवानगी हवी आहे. यामध्ये त्यांनी आजपर्यंत केलेले नियोजन, बायोमाईनिंगच्या निविदेला परवानगी, सर्व प्रशासकीय निर्णय, आर्थिक व्यवहाराचे घेतलेले सर्व निर्णयाला मंजुरी द्यावी, असा प्रस्ताव होता. यावर महापौर जोशींनी आक्षेप घेतला.   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/33cpQsU
Read More
कोरोनाची साथ असताना, दुसरीकडे एक लाखाहून अधिक ज्येष्ठांना अन्य आजार 

पुणे - शहरात एकीकडे कोरोनाची साथ असताना, दुसरीकडे एक लाखाहून अधिक व्यक्तींना मूत्रपिंड, हृदयरोग, कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि अस्थमा यांसारखे आजार असल्याचे तपासणीतून पुढे आले आहे. गंभीर बाब म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना हे आजार आहेत. त्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये आणि झालाच, तर त्यांच्यावर वेळेत योग्य उपचार व्हावेत, यासाठी महापालिकेने मोहीम हाती घेतली आहे. परिणामी, कोरोनाचा मृत्यूदर कमी होण्याची आशा आहे. 

कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले असून, सध्या रोज सरासरी 35 ते 40 जणांचा मृत्यू होत आहे. मृतांपैकी बहुतांशी रुग्णांना कोरोनासह अन्य आजार असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यावर उपाय म्हणून कोरोनाची संख्या अधिक असलेल्या भागांतील प्रत्येक घरातील व्यक्तींची तपासणी करण्यात येत आहे. त्यातून व्यक्तींची "मेडिकल हिस्टरी' जाणून घेत; त्या-त्या आजारांवर उपचार करण्यात येत आहेत. त्याचसोबत काही जणांची कोरोनाची चाचणी केली जात आहे. ज्यामुळे रुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार करणे शक्‍य होत आहे, असे महापालिकेच्या सहायक आरोग्य प्रमुख डॉ. वैशाली जाधव यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप       

पन्नास वर्षांवरील व्यक्तींची तपासणी 
घरांमधील साधारणपणे 50 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींची तपासणी करण्यात येत आहे. ज्यांना कोणाला गंभीर आजार आहेत, ती व्यक्ती नेमके कोणते उपचार घेत आहे, औषधे वेळेत घेते का, याचसोबत या रुग्णांना दोनपेक्षा अधिक दिवसांपेक्षा ताप, खोकला, सर्दी आहे का, हेही तपासले जात आहे. गरजेनुसार लोकांना महापालिकेच्या रुग्णालयांत उपचार व्यवस्था केली आहे. 

तपासणीसाठी पथके -  609 (एका पथकात दोन व्यक्ती) 
तपासणी झालेली घरे  -  3 लाख 19 हजार 833 
अन्य आजार असलेली रुग्ण  - 1 लाख 4 720 

इतर आजार असलेल्या; परंतु कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना वेळेत उपचार मिळाल्यास ते बरे होतात. त्यासाठी बाधित क्षेत्रांतील नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. ज्यांना अन्य आजार आहेत, त्यांच्या घरी रोज जाऊन उपचाराकडे लक्ष देण्यात येत आहे. 
-डॉ. वैशाली जाधव, सहायक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोनाची साथ असताना, दुसरीकडे एक लाखाहून अधिक ज्येष्ठांना अन्य आजार  पुणे - शहरात एकीकडे कोरोनाची साथ असताना, दुसरीकडे एक लाखाहून अधिक व्यक्तींना मूत्रपिंड, हृदयरोग, कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि अस्थमा यांसारखे आजार असल्याचे तपासणीतून पुढे आले आहे. गंभीर बाब म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना हे आजार आहेत. त्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये आणि झालाच, तर त्यांच्यावर वेळेत योग्य उपचार व्हावेत, यासाठी महापालिकेने मोहीम हाती घेतली आहे. परिणामी, कोरोनाचा मृत्यूदर कमी होण्याची आशा आहे.  कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले असून, सध्या रोज सरासरी 35 ते 40 जणांचा मृत्यू होत आहे. मृतांपैकी बहुतांशी रुग्णांना कोरोनासह अन्य आजार असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यावर उपाय म्हणून कोरोनाची संख्या अधिक असलेल्या भागांतील प्रत्येक घरातील व्यक्तींची तपासणी करण्यात येत आहे. त्यातून व्यक्तींची "मेडिकल हिस्टरी' जाणून घेत; त्या-त्या आजारांवर उपचार करण्यात येत आहेत. त्याचसोबत काही जणांची कोरोनाची चाचणी केली जात आहे. ज्यामुळे रुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार करणे शक्‍य होत आहे, असे महापालिकेच्या सहायक आरोग्य प्रमुख डॉ. वैशाली जाधव यांनी सांगितले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप        पन्नास वर्षांवरील व्यक्तींची तपासणी  घरांमधील साधारणपणे 50 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींची तपासणी करण्यात येत आहे. ज्यांना कोणाला गंभीर आजार आहेत, ती व्यक्ती नेमके कोणते उपचार घेत आहे, औषधे वेळेत घेते का, याचसोबत या रुग्णांना दोनपेक्षा अधिक दिवसांपेक्षा ताप, खोकला, सर्दी आहे का, हेही तपासले जात आहे. गरजेनुसार लोकांना महापालिकेच्या रुग्णालयांत उपचार व्यवस्था केली आहे.  तपासणीसाठी पथके -  609 (एका पथकात दोन व्यक्ती)  तपासणी झालेली घरे  -  3 लाख 19 हजार 833  अन्य आजार असलेली रुग्ण  - 1 लाख 4 720  इतर आजार असलेल्या; परंतु कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना वेळेत उपचार मिळाल्यास ते बरे होतात. त्यासाठी बाधित क्षेत्रांतील नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. ज्यांना अन्य आजार आहेत, त्यांच्या घरी रोज जाऊन उपचाराकडे लक्ष देण्यात येत आहे.  -डॉ. वैशाली जाधव, सहायक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2XiOJiV
Read More
'हजची संधी गेली तरीही ईद सकारात्मक वातावरणातच साजरी करणार '

Thursday, July 30, 2020

आज नहीं बढ़ीं ईंधन की कीमतें, दिल्ली में सस्ता हुआ डीजल https://ift.tt/3gavhfz
क्रिकेट की दुनिया में पहली बार- जब एक बॉलर के आगे बिखर गई पूरी टीम https://ift.tt/39GTVSA
नौसेना में घोटाला, सीबीआई ने चार राज्यों के 30 ठिकानों पर की छापेमारी https://ift.tt/2NfH8z5
कैसे सुधरे अर्थव्यवस्था? आज नोबेल विजेता मुहम्मद युनूस से चर्चा करेंगे राहुल https://ift.tt/3jU0k1r
म्यूजिक एप्स और कंपनियों से 15 गीतकारों की गुहार, बोले- क्रेडिट दो ना यार https://ift.tt/33cvOtG
नई शिक्षा नीति का समर्थन कर थरूर बोले- कई लक्ष्य सच्चाई से परे https://ift.tt/3jYuIYn
मुंशी प्रेमचंद की कहानी पर बनी थी ये फिल्म, खुद किया था कैमियो रोल https://ift.tt/3gec4JS
परमहंस रामचंद्र दास... वो शलाका पुरुष, जिसने राम मंदिर आंदोलन को दी धार https://ift.tt/3giUPay
अयोध्या: UP के बड़े अफसरों की बैठक आज, मेहमानों की सुरक्षा और कोरोना पर बनेगी रणनीति https://ift.tt/2DiejgS
Horoscope Today, 31 जुलाई: जानें कैसा रहेगा आज आपका दिन? https://ift.tt/2D4gip9
दिल्ली सरकार ने कोरोना से होने वाली मौतों को कम करने के लिए बनाई कमेटी https://ift.tt/2Xb8wR8
मुहम्मद यूनुस: गरीबों का मसीहा जिससे राहुल गांधी आज करेंगे संवाद https://ift.tt/31a2ku6
पुराने घर की खुदाई में मिला खजाना, 5 किलो चांदी और सोने के आभूषण जब्त https://ift.tt/33djOrY
अयोध्या में कोरोना संकट, राम मंदिर भूमि पूजन से पहले मरीजों में बढ़ोतरी https://ift.tt/30g60uV
पति का आरोप, ऐप पर फॉलोवर्स बढ़ाने के लिए पत्नी करवाती है अजीब हरकतें https://ift.tt/2DoD4aV
गौशालाओं को भुगतान नहीं करने का आरोप, मेयर बोले- दिल्ली सरकार से नहीं मिला फंड https://ift.tt/2BNLuZe
UAPA के इस्तेमाल पर हो रही राजनीति, अमरिंदर सिंह ने आरोपों को नकारा https://ift.tt/2ECGE23
दिल्ली सरकार-नगर निगम आमने-सामने, राघव-आतिशी पर मानहानि का केस की चेतावनी https://ift.tt/3jWyVfn
यूपी में बनेगी भगवान राम की 251 मीटर ऊंची प्रतिमा, अयोध्या बनाएगी विश्व रिकॉर्ड https://ift.tt/2XddtsW
फकीर से मिली थी मो. रफी को गाने की प्रेरणा, नाई की दुकान चलाते थे पिता https://ift.tt/30jjW7D
सोनू सूद ने बर्थडे पर शेयर की 23 साल पुरानी तस्वीर, पहचानना मुश्किल https://ift.tt/2P7Z6l9
मजुरी करून आईनं शिकवलं, पण दहावीचा निकाल ऐकण्यापूर्वीच आईचं निधन
नवे शैक्षणिक धोरण: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा की सर्वसामान्यांसाठी प्रयत्न?

Wednesday, July 29, 2020

तब्बल 24 वर्षांनी दिली दहावीची परीक्षा

ओरोस (सिंधुदुर्ग) - माणुस आयुष्यभर विद्यार्थी असतो. माणसाचे शिक्षण कधीच पूर्ण होत नाही. शिक्षणासाठी वय पाहिले जात नसते. शिकण्याची इच्छाशक्ती महत्त्वाची असते. हेच सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आरोग्य विभागात परिचर म्हणून कार्यरत असलेल्या सत्यवान रामचंद्र ऊर्फ भाई कदम यांनी 42व्या वर्षी इयत्ता 10 वीची रिपीटर परीक्षा देऊन त्यात चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन सिद्ध केले आहे. 

जिल्हा परिषद आरोग्य विभागात भाई कदम हे कंत्राटी परिचर म्हणून कार्यरत आहेत. अत्यंत गरीब परिस्थिती असणारे भाई कदम यांना 1996 मध्ये दहावी नापास झाल्यानंतर पुन्हा परीक्षा देता आली नाही; मात्र त्यांना दहावी उत्तीर्ण होण्याची प्रबळ इच्छा होती. भाई कदम यांनी वयाच्या 42 व्या वर्षी तब्बल 24 वर्षांनी दहावीची परीक्षा दिली.

कदम यांचे 1996 मध्ये दहावीमध्ये मराठी, इंग्रजी, गणित आणि समाजशास्त्र हे चार विषय राहिले होते. त्यांनी यंदाच्या मार्चमध्ये या चारही विषयांची फेर परीक्षा देत चारही विषयांमधे यश संपादन केले आहे. 1996 मध्ये दहावी परीक्षा दिल्यानंतर थेट 2020 मध्ये ते परीक्षेला बसले. तब्बल 24 वर्षांनी परिक्षेला बसले असतानाही त्यांनी न सुटलेले चार विषय सोडविले. 

कदम यांनी मराठी विषयात 62 गुण, इंग्रजीमध्ये 44, गणित विषयात 49 आणि समाजशास्त्र मध्ये 67 गुण मिळविले आहेत. दहावी उत्तीर्ण होण्याच्या इच्छेला वयाची आडकाठी न आणता कदम यांनी 44व्या वर्षी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केल्याने कदम यांचे जिल्हा परिषद आरोग्य विभागासह सर्वस्तरातून कौतुक होत आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

तब्बल 24 वर्षांनी दिली दहावीची परीक्षा ओरोस (सिंधुदुर्ग) - माणुस आयुष्यभर विद्यार्थी असतो. माणसाचे शिक्षण कधीच पूर्ण होत नाही. शिक्षणासाठी वय पाहिले जात नसते. शिकण्याची इच्छाशक्ती महत्त्वाची असते. हेच सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आरोग्य विभागात परिचर म्हणून कार्यरत असलेल्या सत्यवान रामचंद्र ऊर्फ भाई कदम यांनी 42व्या वर्षी इयत्ता 10 वीची रिपीटर परीक्षा देऊन त्यात चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन सिद्ध केले आहे.  जिल्हा परिषद आरोग्य विभागात भाई कदम हे कंत्राटी परिचर म्हणून कार्यरत आहेत. अत्यंत गरीब परिस्थिती असणारे भाई कदम यांना 1996 मध्ये दहावी नापास झाल्यानंतर पुन्हा परीक्षा देता आली नाही; मात्र त्यांना दहावी उत्तीर्ण होण्याची प्रबळ इच्छा होती. भाई कदम यांनी वयाच्या 42 व्या वर्षी तब्बल 24 वर्षांनी दहावीची परीक्षा दिली. कदम यांचे 1996 मध्ये दहावीमध्ये मराठी, इंग्रजी, गणित आणि समाजशास्त्र हे चार विषय राहिले होते. त्यांनी यंदाच्या मार्चमध्ये या चारही विषयांची फेर परीक्षा देत चारही विषयांमधे यश संपादन केले आहे. 1996 मध्ये दहावी परीक्षा दिल्यानंतर थेट 2020 मध्ये ते परीक्षेला बसले. तब्बल 24 वर्षांनी परिक्षेला बसले असतानाही त्यांनी न सुटलेले चार विषय सोडविले.  कदम यांनी मराठी विषयात 62 गुण, इंग्रजीमध्ये 44, गणित विषयात 49 आणि समाजशास्त्र मध्ये 67 गुण मिळविले आहेत. दहावी उत्तीर्ण होण्याच्या इच्छेला वयाची आडकाठी न आणता कदम यांनी 44व्या वर्षी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केल्याने कदम यांचे जिल्हा परिषद आरोग्य विभागासह सर्वस्तरातून कौतुक होत आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3ges3HT
Read More
छंद जोपासत त्यांनी मिळवले १०० टक्के; जाणून घ्या 'या' शतकवीर कलाकारांबद्दल!

पुणे : दहावी आहे म्हणून अभ्यासाचे टेंशन घेतले नाही, जसा वेळ मिळत गेला तसा अभ्यास केला, याच सोबत गायन, नृत्य, तबलावादन आणि टेबल टेनिसचा कसून सराव केला. छंद जोपासत केलेल्या अभ्यासामुळे मुड एकमद फ्रेश रहायचा. अन 10वीच्या परीक्षेत 100 पैकी 100 गुण मिळवले असाच काहीसा प्रकार घडला आहे. पुण्यात महाराष्ट्रीय मंडळ शाळेची आर्या कोशे, बाल शिक्षण मंदिरचा मल्हार कमलापूर आणि एसपीएमच्या अनीहा डिसोझा या तिघांनी 10वीच्या निकालात तडाखेबाज शतक लावले आहे

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
.
आर्या ही उत्तम गायन करते, ती विशारद आहे. तर कथक्क नृत्य शिकत असून आत्तापर्यंत चार परीक्षा दिलेल्या आहेत. "सकाळ'शी बोलताना आर्या म्हणाली, "दहावीमध्ये 100 टक्के मिळविणे हे माझे स्वप्न होते, हे स्वप्न पूर्ण केले. आता कार्डीयाक सर्जन बनणे हे माझे स्वप्न आहे, ते मी पूर्ण करणार. मी 10वीत आल्यापासून अभ्यास सुरू केला आणि त्यात सातत्य ठेवले. माझी आई 11वी, 12वी आणि इंजिनियरींगचे क्‍लास घेते, त्यामुळे माझ्या 10वीच्या अभ्यासाकडे तिनेच लक्ष दिले, त्यामुळे माझ्या यशामध्ये शाळेसह आईचा मोठा वाटा आहे. मला गायन आणि कथ्थक नृत्य खूप आवडतं, त्यामुळे दहावीत आले म्हणून हे शिक्षण बंद केले नाही. आठवड्यातून एक तास गायन आणि तीन तास कथ्थक क्‍लास होता. मग उरलेला वेळ मी अभ्यासासाठी वापरला.

- ना खासगी क्लास, ना अभ्यासाचं टेंशन; हसत खेळत तिनं मारली 'सेंच्युरी'!​

मल्हार कमलापूर म्हणाला, "माझ्या या यशामध्ये आई, वडील आणि शिक्षकांचा मोठा हातभार आहे, त्यांच्या सहकार्यामुळेच मला 100 टक्के गुण मिळाले. खासगी क्‍लास लावले नव्हते, रोज ठराविक तास अभ्यास केलाच पाहिजे असे नव्हते, पण वेळ मिळत गेला की घरच्या घरी अभ्यास केला, आलेल्या अडचणी शिक्षकांना लगेच विचारून घेत, त्यामुळे संकल्पना स्पष्ट होत. हा अभ्यास करताना तबल्याचा क्‍लासलाही मी जात असे. दहावी नंतर आता विज्ञान शाखेत प्रवेश घेणार आहे, त्यानंतर जशा संधी उपलब्ध होतील ते ठरवेन.''

- हम भी किसीसे कम नहीं; बोर्डाच्या परीक्षेत चमकली कष्टकऱ्यांची पोरं!​

टेबल टेनीसपट्टूने जिंकला गुणांचा 'सेट'
टेबल टेनिसपट्टू असलेली अनीहा डिसोझा म्हणाली, "मी लहानपणापासून टेबल टेनिस खेळत आले आहे. आत्तापर्यंत तीन राष्ट्रीय स्तरापर्यंत खेळून महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले आहे, पण त्यासोबत अभ्यासाकडे लक्ष दिले, रोजचा अभ्यास रोज केला, त्यामुळे अभ्यासाचे टेंशन आले नाही. हे गुण मिळण्यात माझे शिक्षक, टेबल टेनिसचे कोच आणि आई-वडील यांचा महत्त्वाचा वाटा आहे. पुढे मला डॉक्‍टर व्हायचे आहे, त्यामुळे विज्ञान शाखेत प्रवेश घेईन. त्याचसोबत माझा खेळ सुरू राहील. तसेच शास्त्रीय संगीतात मध्यमा प्रथमा झालेले आहे, त्यापुढेही शिकणार आहे.''

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

छंद जोपासत त्यांनी मिळवले १०० टक्के; जाणून घ्या 'या' शतकवीर कलाकारांबद्दल! पुणे : दहावी आहे म्हणून अभ्यासाचे टेंशन घेतले नाही, जसा वेळ मिळत गेला तसा अभ्यास केला, याच सोबत गायन, नृत्य, तबलावादन आणि टेबल टेनिसचा कसून सराव केला. छंद जोपासत केलेल्या अभ्यासामुळे मुड एकमद फ्रेश रहायचा. अन 10वीच्या परीक्षेत 100 पैकी 100 गुण मिळवले असाच काहीसा प्रकार घडला आहे. पुण्यात महाराष्ट्रीय मंडळ शाळेची आर्या कोशे, बाल शिक्षण मंदिरचा मल्हार कमलापूर आणि एसपीएमच्या अनीहा डिसोझा या तिघांनी 10वीच्या निकालात तडाखेबाज शतक लावले आहे - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  . आर्या ही उत्तम गायन करते, ती विशारद आहे. तर कथक्क नृत्य शिकत असून आत्तापर्यंत चार परीक्षा दिलेल्या आहेत. "सकाळ'शी बोलताना आर्या म्हणाली, "दहावीमध्ये 100 टक्के मिळविणे हे माझे स्वप्न होते, हे स्वप्न पूर्ण केले. आता कार्डीयाक सर्जन बनणे हे माझे स्वप्न आहे, ते मी पूर्ण करणार. मी 10वीत आल्यापासून अभ्यास सुरू केला आणि त्यात सातत्य ठेवले. माझी आई 11वी, 12वी आणि इंजिनियरींगचे क्‍लास घेते, त्यामुळे माझ्या 10वीच्या अभ्यासाकडे तिनेच लक्ष दिले, त्यामुळे माझ्या यशामध्ये शाळेसह आईचा मोठा वाटा आहे. मला गायन आणि कथ्थक नृत्य खूप आवडतं, त्यामुळे दहावीत आले म्हणून हे शिक्षण बंद केले नाही. आठवड्यातून एक तास गायन आणि तीन तास कथ्थक क्‍लास होता. मग उरलेला वेळ मी अभ्यासासाठी वापरला. - ना खासगी क्लास, ना अभ्यासाचं टेंशन; हसत खेळत तिनं मारली 'सेंच्युरी'!​ मल्हार कमलापूर म्हणाला, "माझ्या या यशामध्ये आई, वडील आणि शिक्षकांचा मोठा हातभार आहे, त्यांच्या सहकार्यामुळेच मला 100 टक्के गुण मिळाले. खासगी क्‍लास लावले नव्हते, रोज ठराविक तास अभ्यास केलाच पाहिजे असे नव्हते, पण वेळ मिळत गेला की घरच्या घरी अभ्यास केला, आलेल्या अडचणी शिक्षकांना लगेच विचारून घेत, त्यामुळे संकल्पना स्पष्ट होत. हा अभ्यास करताना तबल्याचा क्‍लासलाही मी जात असे. दहावी नंतर आता विज्ञान शाखेत प्रवेश घेणार आहे, त्यानंतर जशा संधी उपलब्ध होतील ते ठरवेन.'' - हम भी किसीसे कम नहीं; बोर्डाच्या परीक्षेत चमकली कष्टकऱ्यांची पोरं!​ टेबल टेनीसपट्टूने जिंकला गुणांचा 'सेट' टेबल टेनिसपट्टू असलेली अनीहा डिसोझा म्हणाली, "मी लहानपणापासून टेबल टेनिस खेळत आले आहे. आत्तापर्यंत तीन राष्ट्रीय स्तरापर्यंत खेळून महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले आहे, पण त्यासोबत अभ्यासाकडे लक्ष दिले, रोजचा अभ्यास रोज केला, त्यामुळे अभ्यासाचे टेंशन आले नाही. हे गुण मिळण्यात माझे शिक्षक, टेबल टेनिसचे कोच आणि आई-वडील यांचा महत्त्वाचा वाटा आहे. पुढे मला डॉक्‍टर व्हायचे आहे, त्यामुळे विज्ञान शाखेत प्रवेश घेईन. त्याचसोबत माझा खेळ सुरू राहील. तसेच शास्त्रीय संगीतात मध्यमा प्रथमा झालेले आहे, त्यापुढेही शिकणार आहे.'' - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा (Edited by : Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2CTZS2K
Read More
हे वाचलंत का? मुंबईत रुग्ण घटल्याने जैविक कचराही कमी; चार महिन्यानंतर प्रमाण 'इतक्या' टक्क्यांनी खाली

मुंबई : मुंबई शहरातील जैविक कचऱ्याचे प्रमाण चार महिन्यानंतर 38 टक्क्यांनी कमी झाले आहे. पुर्वी कोव्हिड रुग्णालय, कोव्हिड केंद्रातून रोज सरासरी 22, 023 किलो जैविक कचरा गोळा होत असे. आता या कचऱ्याचे प्रमाण 13,700 किलोपर्यंत कमी झाले आहे.  तर, पालिकेने जुलै महिन्यापर्यंत एकूण 1.92 लाख किलो जैव-वैद्यकीय कचरा गोळा केला आहे. मुंबईतील रुग्णांचे प्रमाण घटल्याने जैविक कचऱ्याचे प्रमाण कमी झाल्याचे डॉक्टर्स सांगतात. 

दहावीत पास, पण कॅन्सरच्या परीक्षेत नापास; टाटा रुग्णालयातून परीक्षा देत 'तिने' मिळवले तब्बल 'इतके' गुण

घनकचरा प्रक्रिया विभागाच्या (एसडब्ल्यूएम) आकडेवारीनूसार, जूनमध्ये शहरात 6.60 लाख किलो जैव-वैद्यकीय कचरा तयार झाला होता. मार्चच्या तुलनेत कोव्हिडचा उद्रेकही याच वेळी झाला होता. तेव्हा दररोज सरासरी 22, 023 किलो (22 मेट्रिक टन) एवढा जैविक कचरा जमा होत असे. कोव्हिड उद्रेकापुर्वी सरासरी 12,000 ते 14,000 किलो एवढा कचरा जमा होत होता. 
मार्च महिन्यात शहरात पहिल्यांदाच रुग्ण आढळला तेव्हा दररोज सरासरी 11, 230 किलो जैविक कचरा जमा होत होता. एप्रिलमध्ये 12, 675 किलो, मे महिन्यात तो वाढून 17, 631 किलो झाला आणि जूनमध्ये दररोज 22,033 किलो एवढा जैविक कचरा जमा झाला आणि जुलै महिन्याच्या 15 तारखेपर्यंत दररोज सरासरी 13,725 किलो एवढा जैविक कचरा जमा झाला आहे. त्यामूळे, गेल्या चार महिन्यानंतर जैविक कचरा गोळा होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.  जैव-वैद्यकीय कचर्‍यामध्ये सिरिंज, औषधे, वापरलेले मास्क, हातमोजे, मूत्र पिशव्या, शरीरातील द्रव किंवा रक्ताने भिजलेला कापूस, कोव्हिड 19 कर्तव्यावर काम करणाऱ्या कर्मचा-यांनी वापरलेले पीपीई कीटचा समावेश आहे. 

एसटी महामंडळाकडून सोशल मीडियाचा केवळ गवगवा; संकेतस्थळावर ट्विटरलिंक नाही...

रुग्णसंख्येनूसार कचरा
गेल्या एक महिन्यापासून कोरोना रुग्णांत दररोज घट होत आहे. शहरातील कोव्हिड केंद्रात 25 जुलैपर्यंत 5,068 खाटांपैकी 67 टक्के खाटा रिक्त होत्या. तुलनेने मेच्या शेवटच्या आठवड्यात केवळ 35 टक्के खाटा रिक्त होत्या.  मुंबईतील कोरोनामुक्तीचा दरही 70 टक्क्यांहून अधिक आहे. रुग्णदुपटीचा दरही 72 दिवसांवर गेला आहे. रुग्ण कमी झाल्याने जैव-वैद्यकीय कचरा निर्मिती कमी झाली, असे पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

भन्नाट ! हा अनोखा 'रक्षक' तपासणार तापमान, नाडी आणि रक्तातील ऑक्सिजनची टक्केवारी

शहात रोज 4500 मेट्रीक टन कचरा
सध्या शहरात दररोज जवळपास 4,500 मेट्रिक टन कचरा तयार होतो. आकडेवारीनुसार, कोव्हिड केअर केंद्र आणि प्रतिबंधित  इमारती आणि कंटेन्मेंट झोनसारख्या भागातून दररोज सुमारे 82 मेट्रिक टन जैववैद्यकिय कचरा आणि घनकचरा तयार होतो. के- पश्चिम वॉर्ड (अंधेरी, जोगेश्वरी) आणि एम-पश्चिम (चेंबूर) वॉर्डमध्ये सर्वाधिक 9000 किलो जैविक कचरा
आणि पी-उत्तर (मालाड) मधून 6000 किलो एवढा जैविक कचरा जमा होत आहे. 

 

नायरमध्ये आधी सर्व खाट्या पुर्ण भरलेले असायचे. आता किमान 30 टक्के खाटा रिक्त असतात. आधी लोकांना दाखल करुन घेण्यास नकार द्यावा लागत होता. पण, आता किमान 300 ते 400 खाटा रिक्त आहेत. सर्वच ठिकाणी अशीच परिस्थिती आहे. नायरमध्ये आता रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे, सर्वच प्रकारचा कचरा कमी झाला आहे. 
- डॉ. मोहन जोशी, अधिष्ठाता, नायर रुग्णालय

पुर्वीपेक्षा जैविक कचरा कमी होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. या कचऱ्यासंबंधी वेगळे नियम होते. पण, आता रुग्ण कमी झाल्यामुळे हा कचराही कमी होत आहे. 
डॉ. रमेश भारमल, अधिष्ठाता, सायन रुग्णालय

--------------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

हे वाचलंत का? मुंबईत रुग्ण घटल्याने जैविक कचराही कमी; चार महिन्यानंतर प्रमाण 'इतक्या' टक्क्यांनी खाली मुंबई : मुंबई शहरातील जैविक कचऱ्याचे प्रमाण चार महिन्यानंतर 38 टक्क्यांनी कमी झाले आहे. पुर्वी कोव्हिड रुग्णालय, कोव्हिड केंद्रातून रोज सरासरी 22, 023 किलो जैविक कचरा गोळा होत असे. आता या कचऱ्याचे प्रमाण 13,700 किलोपर्यंत कमी झाले आहे.  तर, पालिकेने जुलै महिन्यापर्यंत एकूण 1.92 लाख किलो जैव-वैद्यकीय कचरा गोळा केला आहे. मुंबईतील रुग्णांचे प्रमाण घटल्याने जैविक कचऱ्याचे प्रमाण कमी झाल्याचे डॉक्टर्स सांगतात.  दहावीत पास, पण कॅन्सरच्या परीक्षेत नापास; टाटा रुग्णालयातून परीक्षा देत 'तिने' मिळवले तब्बल 'इतके' गुण घनकचरा प्रक्रिया विभागाच्या (एसडब्ल्यूएम) आकडेवारीनूसार, जूनमध्ये शहरात 6.60 लाख किलो जैव-वैद्यकीय कचरा तयार झाला होता. मार्चच्या तुलनेत कोव्हिडचा उद्रेकही याच वेळी झाला होता. तेव्हा दररोज सरासरी 22, 023 किलो (22 मेट्रिक टन) एवढा जैविक कचरा जमा होत असे. कोव्हिड उद्रेकापुर्वी सरासरी 12,000 ते 14,000 किलो एवढा कचरा जमा होत होता.  मार्च महिन्यात शहरात पहिल्यांदाच रुग्ण आढळला तेव्हा दररोज सरासरी 11, 230 किलो जैविक कचरा जमा होत होता. एप्रिलमध्ये 12, 675 किलो, मे महिन्यात तो वाढून 17, 631 किलो झाला आणि जूनमध्ये दररोज 22,033 किलो एवढा जैविक कचरा जमा झाला आणि जुलै महिन्याच्या 15 तारखेपर्यंत दररोज सरासरी 13,725 किलो एवढा जैविक कचरा जमा झाला आहे. त्यामूळे, गेल्या चार महिन्यानंतर जैविक कचरा गोळा होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.  जैव-वैद्यकीय कचर्‍यामध्ये सिरिंज, औषधे, वापरलेले मास्क, हातमोजे, मूत्र पिशव्या, शरीरातील द्रव किंवा रक्ताने भिजलेला कापूस, कोव्हिड 19 कर्तव्यावर काम करणाऱ्या कर्मचा-यांनी वापरलेले पीपीई कीटचा समावेश आहे.  एसटी महामंडळाकडून सोशल मीडियाचा केवळ गवगवा; संकेतस्थळावर ट्विटरलिंक नाही... रुग्णसंख्येनूसार कचरा गेल्या एक महिन्यापासून कोरोना रुग्णांत दररोज घट होत आहे. शहरातील कोव्हिड केंद्रात 25 जुलैपर्यंत 5,068 खाटांपैकी 67 टक्के खाटा रिक्त होत्या. तुलनेने मेच्या शेवटच्या आठवड्यात केवळ 35 टक्के खाटा रिक्त होत्या.  मुंबईतील कोरोनामुक्तीचा दरही 70 टक्क्यांहून अधिक आहे. रुग्णदुपटीचा दरही 72 दिवसांवर गेला आहे. रुग्ण कमी झाल्याने जैव-वैद्यकीय कचरा निर्मिती कमी झाली, असे पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. भन्नाट ! हा अनोखा 'रक्षक' तपासणार तापमान, नाडी आणि रक्तातील ऑक्सिजनची टक्केवारी शहात रोज 4500 मेट्रीक टन कचरा सध्या शहरात दररोज जवळपास 4,500 मेट्रिक टन कचरा तयार होतो. आकडेवारीनुसार, कोव्हिड केअर केंद्र आणि प्रतिबंधित  इमारती आणि कंटेन्मेंट झोनसारख्या भागातून दररोज सुमारे 82 मेट्रिक टन जैववैद्यकिय कचरा आणि घनकचरा तयार होतो. के- पश्चिम वॉर्ड (अंधेरी, जोगेश्वरी) आणि एम-पश्चिम (चेंबूर) वॉर्डमध्ये सर्वाधिक 9000 किलो जैविक कचरा आणि पी-उत्तर (मालाड) मधून 6000 किलो एवढा जैविक कचरा जमा होत आहे.    नायरमध्ये आधी सर्व खाट्या पुर्ण भरलेले असायचे. आता किमान 30 टक्के खाटा रिक्त असतात. आधी लोकांना दाखल करुन घेण्यास नकार द्यावा लागत होता. पण, आता किमान 300 ते 400 खाटा रिक्त आहेत. सर्वच ठिकाणी अशीच परिस्थिती आहे. नायरमध्ये आता रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे, सर्वच प्रकारचा कचरा कमी झाला आहे.  - डॉ. मोहन जोशी, अधिष्ठाता, नायर रुग्णालय पुर्वीपेक्षा जैविक कचरा कमी होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. या कचऱ्यासंबंधी वेगळे नियम होते. पण, आता रुग्ण कमी झाल्यामुळे हा कचराही कमी होत आहे.  डॉ. रमेश भारमल, अधिष्ठाता, सायन रुग्णालय -------------------------------------------------- संपादन - तुषार सोनवणे  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/33699z8
Read More
शानदार अगुवाई से राजनीतिक घमासान तक, भारत में ऐसे हुआ राफेल का स्वागत https://ift.tt/3jT9xqL
Horoscope Today, 30 जुलाई: जानें कैसा रहेगा आज आपका दिन? https://ift.tt/3hPyaCO