June 2020 - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, June 30, 2020

जिल्ह्यात विनापास कोणीही येणार नाही, याची दक्षता घ्या

कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोल्हापुरातील तिन्ही मंत्र्यांसह प्रशासन विशेषत: पोलिस, आरोग्य, महसूल या सर्वांनी युनिक पॅटर्न राबवून प्रभावीपणे काम केले. नियोजनामुळे संसर्ग रोखण्यात जिल्हा यशस्वी ठरला आहे. यापुढेही असेच चांगले काम करा, जिल्ह्यामध्ये विनापास कोणीही येणार नाही, याची दक्षता यापुढील काळात घ्या, अशा सूचना गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराजे देसाई यांनी आज दिल्या. 

शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहात देसाई यांनी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील गृह, वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन या विभागांची आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव आदी उपस्थित होते. 

मित्तल यांनी कोविडबाबत सद्यःस्थितीची माहिती दिली. जिल्हाधिकारी देसाई यांनी या 18 प्रवेश नाक्‍यांवरून जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींच्या तपासणीबाबतची माहिती दिली. त्याचबरोबर जिल्ह्यातील प्रयोगशाळेत स्वॅब तपासणी अहवालाबाबतही त्यांनी माहिती दिली. डॉ. देशमुख यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आणि कोरोनातील कामकाजाबाबत सादरीकरण केले. 

मंत्री देसाई म्हणाले, ""पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनीही कोरोना रोखण्यासाठी प्रभावीपणे काम केले आहे. प्रशासनाने युनिक पॅटर्न राबवून कोरोनाचा संसर्ग रोखला आहे. "चोवीस बाय सात' फिल्डवर राहून परिस्थिती हाताळली. पोलिस, महसूल, आरोग्य यांच्यावर अधिक जबाबदारी होती. या सर्वांचे आभार मानून देसाई यांनी सांगली जिल्ह्यातही पालकमंत्री जयंत पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्यासह प्रशासनाने चांगले काम केले आहे, असे सांगितले. 

अधिक काम करून महसूल वाढवा
पणन, उत्पादन शुल्क, वस्तू व सेवा कर विभाग यांनीही अधिक काम करून महसूल वाढवावा. लोकाभिमुख आणि स्वच्छ प्रशासन राबविण्याचे मुख्यमंत्र्यांचे धोरण आहे. यापुढेही आपण सर्व चांगले काम कराल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

जिल्ह्यात विनापास कोणीही येणार नाही, याची दक्षता घ्या कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोल्हापुरातील तिन्ही मंत्र्यांसह प्रशासन विशेषत: पोलिस, आरोग्य, महसूल या सर्वांनी युनिक पॅटर्न राबवून प्रभावीपणे काम केले. नियोजनामुळे संसर्ग रोखण्यात जिल्हा यशस्वी ठरला आहे. यापुढेही असेच चांगले काम करा, जिल्ह्यामध्ये विनापास कोणीही येणार नाही, याची दक्षता यापुढील काळात घ्या, अशा सूचना गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराजे देसाई यांनी आज दिल्या.  शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहात देसाई यांनी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील गृह, वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन या विभागांची आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव आदी उपस्थित होते.  मित्तल यांनी कोविडबाबत सद्यःस्थितीची माहिती दिली. जिल्हाधिकारी देसाई यांनी या 18 प्रवेश नाक्‍यांवरून जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींच्या तपासणीबाबतची माहिती दिली. त्याचबरोबर जिल्ह्यातील प्रयोगशाळेत स्वॅब तपासणी अहवालाबाबतही त्यांनी माहिती दिली. डॉ. देशमुख यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आणि कोरोनातील कामकाजाबाबत सादरीकरण केले.  मंत्री देसाई म्हणाले, ""पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनीही कोरोना रोखण्यासाठी प्रभावीपणे काम केले आहे. प्रशासनाने युनिक पॅटर्न राबवून कोरोनाचा संसर्ग रोखला आहे. "चोवीस बाय सात' फिल्डवर राहून परिस्थिती हाताळली. पोलिस, महसूल, आरोग्य यांच्यावर अधिक जबाबदारी होती. या सर्वांचे आभार मानून देसाई यांनी सांगली जिल्ह्यातही पालकमंत्री जयंत पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्यासह प्रशासनाने चांगले काम केले आहे, असे सांगितले.  अधिक काम करून महसूल वाढवा पणन, उत्पादन शुल्क, वस्तू व सेवा कर विभाग यांनीही अधिक काम करून महसूल वाढवावा. लोकाभिमुख आणि स्वच्छ प्रशासन राबविण्याचे मुख्यमंत्र्यांचे धोरण आहे. यापुढेही आपण सर्व चांगले काम कराल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/31yyIsa
Read More
कांग्रेस ने की चीनी कंपनी Huawei-ZTE को 5G ट्रायल की रेस से बाहर करने की मांग https://ift.tt/3imthT8
Horoscope Today, 1 जुलाई: जानें कैसा रहेगा आज आपका दिन? https://ift.tt/2YN0Upd
दिल्ली पुलिस के इंस्पेक्टर की कोरोना से मौत, 14 दिन से वेंटिलेटर पर थे https://ift.tt/3dNAl7F
दिल्ली: मार्च में चोरी हुई जज की कार, 2 महीने बाद पुलिस ने भेजा चालान https://ift.tt/3ikOYCI
दिल्ली: 12 लाख बच्चों को मिड डे मील ना मिलने पर हाई कोर्ट नाराज https://ift.tt/38eZHKx
दिल्ली में ठक ठक गैंग एक्टिव, पुलिस ने 2 आरोपियों को किया गिरफ्तार https://ift.tt/3dV3zlf
गाजियाबाद से गायब बिल्डर की कार मुजफ्फरनगर में मिली https://ift.tt/2Bi4M8Z
पंजाब: चीन से तकरार के चलते फिर नहीं मिला युवाओं को स्मार्ट फोन https://ift.tt/31xliMY
दिल्ली में चीनी नागरिकों के लिए टैक्सी नहीं, एसोसिएशन ने किया बैन https://ift.tt/3ikceRB
बा विठ्ठला ! महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठला चरणी साकडं

बा विठ्ठला ! महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठला चरणी साकडं

June 30, 2020 0 Comments
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी श्री  विठ्ठलाच्या चरणी आज साकडे घातले.  from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/2NLrJDO https://if...
Read More
आषाढी एकादशी: पंढरपूर वारीवर युद्ध, प्लेग, दुष्काळ अशी अनेक संकटं आली आहेत
CORONAVIRUS : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेने कसली कंबर

औरंगाबाद : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून ‘स्वॅब संकलन, आपल्या दारी’ मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाबाधित रूग्ण राहत असलेल्या घरापासून २०० ते ५०० मीटरपर्यंतच्या घरांतील नागरिकांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. त्यासाठी महापालिकेची पथके संबंधित वसाहतींमध्ये जाऊन कोरोना चाचणीसाठी रहिवाशांच्या स्वॅबचे नमुने घेणार आहेत. 

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी (ता.३०) त्यांच्या दालनात नोडल अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत आयुक्तांनी कोरोना प्रतिबंधासाठी उपाययोजना राबविण्यासंदर्भात सूचना दिल्या. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी ‘स्वॅब संकलन आपल्या दारी' अभियान राबवून संशयितांच्या लाळेचे जागेवरच नमुने घ्यावे. लाळेचे नमुने घ्यायचे आहे त्या भागात एक दिवस आधी नागरिकांना याबाबत सूचित करण्यात यावे. तसेच लाळेचे नमुने घेतल्यानंतर चाचणी अहवाल येईपर्यंत संबंधित संशयितांना त्यांच्या घरी ठेवावे आणि याबाबत त्यांना चाचणी अहवाल येईपर्यंत घरीच थांबण्याच्या सूचना द्या.

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
 

ज्या घरात कोरोना रुग्ण सापडेल त्या घराच्या २०० ते ५०० मीटर परिसरात येणारे सर्व लोकांच्या चाचण्या करा, लोकांची गर्दी न करता एकेकाला बोलावून लाळेचे नमुने घ्या, ज्या शहर बस रुग्णांची ने-आण करणार आहेत त्यांच्या समोरील भागात स्पष्ट दिसेल, असे स्वॅब कलेक्शन आपल्या दारी अशा नावाचे बोर्ड लावावेत असे निर्देश दिले. बैठकीत अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम, शहर अभियंता एस. डी. पानझडे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, विधी सल्लागार तथा टास्क फोर्स प्रमुख अपर्णा थेटे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे आदींची उपस्थिती होती. 

 

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

कॉन्टेकट मॅपिंगसाठी दहा पथके 

शहराच्या कॉन्टॅक्ट मॅपिंगसाठी १० पथकांची निर्मिती करण्याची सूचना आयुक्तांनी केली. त्यानुसार प्रत्येक पथकांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यासह पाच सदस्य राहतील. प्रत्येक पथकाला रुग्णांना ने-आण करण्यासाठी एक स्मार्ट शहर बस उपलब्ध करून देण्यात यावी. पुढच्या १५ दिवसांसाठी कॉन्टॅक्ट मॅपिंगचा आराखडा सादर करण्याचे आयुक्तांनी आदेश दिले आहेत. प्लाझ्मा थेरेपीसाठी जेवढे रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत त्यांचा मोबाईल क्रमांक, पत्ता आदी तपशीलाचे डिजिटल रेकॉर्ड ठेवण्याचे आयुक्तांनी आदेश दिले आहेत. तसेच अँटीजन फेसिलिटी उभारण्यात यावी आणि २० हजार आरटीसीपीआर किट मागवुन घ्यावे, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. 

घरातल्या घरात तपासणीकडे वाढला कल, आरोग्याबाबत लातूरकर जागरूक   

प्रत्येक हाऊसिंग सोसायटीत समिती 

प्रत्येक हाऊसिंग सोसायटीत कोरोना प्रतिबंधक समिती करावी. या समितीचा अध्यक्ष सोसायटी अध्यक्षाला करण्यात यावे. या समितीचे सदस्य सोसायटीतील राहणारे लोक कोणाला भेटले, कुठे जाऊन आले इत्यादी बाबींची नोंद घेतील. या मुळे कॉन्टेकट ट्रेसिंगसाठी मदत होईल. तसेच या समितीने पल्स ऑक्सिमिटर आणि थर्मल गन ठेवावी आणि सोसायटीतले लोकांचे शरीरातील ऑक्सिजनची पातळी आणि तापाची दिवसाआड चाचणी करून रीडिंगची नोंद ठेवण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

CORONAVIRUS : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेने कसली कंबर औरंगाबाद : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून ‘स्वॅब संकलन, आपल्या दारी’ मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाबाधित रूग्ण राहत असलेल्या घरापासून २०० ते ५०० मीटरपर्यंतच्या घरांतील नागरिकांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. त्यासाठी महापालिकेची पथके संबंधित वसाहतींमध्ये जाऊन कोरोना चाचणीसाठी रहिवाशांच्या स्वॅबचे नमुने घेणार आहेत.  धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..! महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी (ता.३०) त्यांच्या दालनात नोडल अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत आयुक्तांनी कोरोना प्रतिबंधासाठी उपाययोजना राबविण्यासंदर्भात सूचना दिल्या. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी ‘स्वॅब संकलन आपल्या दारी' अभियान राबवून संशयितांच्या लाळेचे जागेवरच नमुने घ्यावे. लाळेचे नमुने घ्यायचे आहे त्या भागात एक दिवस आधी नागरिकांना याबाबत सूचित करण्यात यावे. तसेच लाळेचे नमुने घेतल्यानंतर चाचणी अहवाल येईपर्यंत संबंधित संशयितांना त्यांच्या घरी ठेवावे आणि याबाबत त्यांना चाचणी अहवाल येईपर्यंत घरीच थांबण्याच्या सूचना द्या. पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले     ज्या घरात कोरोना रुग्ण सापडेल त्या घराच्या २०० ते ५०० मीटर परिसरात येणारे सर्व लोकांच्या चाचण्या करा, लोकांची गर्दी न करता एकेकाला बोलावून लाळेचे नमुने घ्या, ज्या शहर बस रुग्णांची ने-आण करणार आहेत त्यांच्या समोरील भागात स्पष्ट दिसेल, असे स्वॅब कलेक्शन आपल्या दारी अशा नावाचे बोर्ड लावावेत असे निर्देश दिले. बैठकीत अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम, शहर अभियंता एस. डी. पानझडे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, विधी सल्लागार तथा टास्क फोर्स प्रमुख अपर्णा थेटे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे आदींची उपस्थिती होती.    सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!   कॉन्टेकट मॅपिंगसाठी दहा पथके  शहराच्या कॉन्टॅक्ट मॅपिंगसाठी १० पथकांची निर्मिती करण्याची सूचना आयुक्तांनी केली. त्यानुसार प्रत्येक पथकांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यासह पाच सदस्य राहतील. प्रत्येक पथकाला रुग्णांना ने-आण करण्यासाठी एक स्मार्ट शहर बस उपलब्ध करून देण्यात यावी. पुढच्या १५ दिवसांसाठी कॉन्टॅक्ट मॅपिंगचा आराखडा सादर करण्याचे आयुक्तांनी आदेश दिले आहेत. प्लाझ्मा थेरेपीसाठी जेवढे रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत त्यांचा मोबाईल क्रमांक, पत्ता आदी तपशीलाचे डिजिटल रेकॉर्ड ठेवण्याचे आयुक्तांनी आदेश दिले आहेत. तसेच अँटीजन फेसिलिटी उभारण्यात यावी आणि २० हजार आरटीसीपीआर किट मागवुन घ्यावे, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या.  घरातल्या घरात तपासणीकडे वाढला कल, आरोग्याबाबत लातूरकर जागरूक    प्रत्येक हाऊसिंग सोसायटीत समिती  प्रत्येक हाऊसिंग सोसायटीत कोरोना प्रतिबंधक समिती करावी. या समितीचा अध्यक्ष सोसायटी अध्यक्षाला करण्यात यावे. या समितीचे सदस्य सोसायटीतील राहणारे लोक कोणाला भेटले, कुठे जाऊन आले इत्यादी बाबींची नोंद घेतील. या मुळे कॉन्टेकट ट्रेसिंगसाठी मदत होईल. तसेच या समितीने पल्स ऑक्सिमिटर आणि थर्मल गन ठेवावी आणि सोसायटीतले लोकांचे शरीरातील ऑक्सिजनची पातळी आणि तापाची दिवसाआड चाचणी करून रीडिंगची नोंद ठेवण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2BY2Y4A
Read More
कोरोनाचा आलेख रोखण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय

ओरोस (सिंधुदुर्ग) - कोरोनाच्या सामाजिक प्रसाराचा धोका ओळखत जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी गुरुवारपासून (ता. 2 जुलै) जिल्ह्यात पुन्हा कडक लॉकडाउन जाहीर केले आहे. 8 जुलैपर्यंत राहणाऱ्या या लॉकडाउनमध्ये पहिल्या, दुसऱ्या लॉकडाउनप्रमाणे कडक निर्बंध राहणार आहेत. या कालावधीत जीवनावश्‍यक सेवा, कृषी वगळता सर्व व्यवस्थापन बंद राहणार आहेत, असे आज जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. 

जिल्ह्यात मुंबईकरांचे दरदिवशी एक ते दीड हजारांच्या आसपास आगमन होत आहे. त्यातच या जिल्ह्यात 214 कोरोनाबाधितांची संख्या पोहचली आहे. आज आणखी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू होऊन मृत्यूची संख्या पाच झाली आहे. कोरोनाचा या जिल्ह्यातील वाढता आलेख रोखण्यासाठी 2 ते 8 जुलै या काळासाठी जिल्हा लॉकडाउन ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी मंजूलक्ष्मी यांनी दिली. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलिपे आदी उपस्थित होते. 

फळे, भाजी, दूध, मासे, मेडीसिन, किराणा आदी अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व दुकाने आणि बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात येत आहेत. कारणाशिवाय अनावश्‍यक लोक बाहेर पडू नयेत. दुकाने आणि बाजारपेठांमध्ये सध्या होणारी गर्दी थांबावी, या हेतूने हे लॉकडाउन करण्यात येत आहे; मात्र कृषी विषयक कामे व सेवाही सुरू राहणार आहे. सरकारी-निमसरकारी कार्यालये दहा टक्के कर्मचारी घेऊन काम करणार आहेत; मात्र अत्यावश्‍यक सेवेतील सरकारी-निमसरकारी विभाग पूर्णपणे सुरू असतील. बाहेरून येणाऱ्या लोकांचे होम क्‍वारंटाईन कडक राहणार आहे. नागरिकांनी कोरोना साथीची जिल्ह्यात होणारी वाढती रुग्ण संख्या रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मंजूलक्ष्मी यांनी केले आहे. 

पूर्वीप्रमाणेच होणार कडक कारवाई 
या कालावधीत जिल्ह्यातून परजिल्हा, राज्यात जाणाऱ्या नागरिकांना ई-पास घेऊन जाता येईल. अत्यावश्‍यक परिस्थितीतच नागरिकांनी बाहेर पडावे; मात्र कोणत्याही अत्यावश्‍यक कारणाशिवाय आढळल्यास नागरिकांवर पोलिस कारवाई करतील. पूर्वीप्रमाणे गुन्हे दाखल होतील व वाहन जप्तीची कारवाई होईल, असेही जिल्हा पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले. प्रशासनाच्या आदेशानुसार पोलिस बंदोबस्त आणि पोलिस कार्यवाही होणार आहे, असेही ते म्हणाले. 

सरकारी कार्यालयांत 10 टक्के उपस्थिती 
सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित हा लॉकडाउन आहे. 2 ते 8 जुलै या कालावधीत असलेले हे लॉकडाउन ज्याप्रमाणे नागरिकांसाठी कडक असणार आहे, त्याप्रमाणे जिल्ह्यातील शासकीय-निमशासकीय कार्यालयांना लागू करण्यात आले आहे. या कार्यालयांची उपस्थिती 10 टक्के केली आहे; मात्र आपत्कालीन यंत्रणेच्या विभागांची उपस्थिती 100 टक्के राहणार आहे. 

जिल्ह्यात अजून सामाजिक प्रसार नाही 
कणकवली तालुक्‍यात अलीकडे मिळालेले रुग्ण स्थानिक होते. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा सामाजिक प्रसार सुरू झाला का ? असा प्रश्न विचारला असता मंजूलक्ष्मी यांनी नाही म्हणून सांगितले. जिल्ह्यातील स्थानिक व्यक्तींना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले असले तरी त्यांना झालेली बाधा ही मुंबई येथील बाधित व्यक्तिंमुळे झाली आहे. या सर्वांना कोणामुळे संसर्ग झाला हे समजले आहे. कोरोनाची लागण कोणामुळे झाली हे समजले नाही, तरच सामाजिक प्रसार सुरू झाला असे म्हणता येईल, असे सांगितले. 

मृत्यूचे प्रमाण राज्यात कमी 
यावेळी मंजूलक्ष्मी यांनी जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 1.8 टक्के आहे. राज्यात जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण सर्वांत कमी आहे. कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी करण्याचे अन्य जिल्ह्यांचे प्रमाण जास्तीत जास्त तीन आहे; मात्र आपल्या जिल्ह्यात एका कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे नमुने घेण्याची संख्या 15 ते 35 राहिली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संपर्कातील हाय रिस्कपेक्षा लो रिस्क असलेल्या व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले आहेत. जिल्ह्यात लॅब सुरू झाल्याने एका दिवसात नमुने अहवाल मिळत आहेत. दिवसाला 96 नमुने आपण तपासत आहोत, असेही त्यांनी सांगितले. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोनाचा आलेख रोखण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय ओरोस (सिंधुदुर्ग) - कोरोनाच्या सामाजिक प्रसाराचा धोका ओळखत जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी गुरुवारपासून (ता. 2 जुलै) जिल्ह्यात पुन्हा कडक लॉकडाउन जाहीर केले आहे. 8 जुलैपर्यंत राहणाऱ्या या लॉकडाउनमध्ये पहिल्या, दुसऱ्या लॉकडाउनप्रमाणे कडक निर्बंध राहणार आहेत. या कालावधीत जीवनावश्‍यक सेवा, कृषी वगळता सर्व व्यवस्थापन बंद राहणार आहेत, असे आज जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.  जिल्ह्यात मुंबईकरांचे दरदिवशी एक ते दीड हजारांच्या आसपास आगमन होत आहे. त्यातच या जिल्ह्यात 214 कोरोनाबाधितांची संख्या पोहचली आहे. आज आणखी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू होऊन मृत्यूची संख्या पाच झाली आहे. कोरोनाचा या जिल्ह्यातील वाढता आलेख रोखण्यासाठी 2 ते 8 जुलै या काळासाठी जिल्हा लॉकडाउन ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी मंजूलक्ष्मी यांनी दिली. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलिपे आदी उपस्थित होते.  फळे, भाजी, दूध, मासे, मेडीसिन, किराणा आदी अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व दुकाने आणि बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात येत आहेत. कारणाशिवाय अनावश्‍यक लोक बाहेर पडू नयेत. दुकाने आणि बाजारपेठांमध्ये सध्या होणारी गर्दी थांबावी, या हेतूने हे लॉकडाउन करण्यात येत आहे; मात्र कृषी विषयक कामे व सेवाही सुरू राहणार आहे. सरकारी-निमसरकारी कार्यालये दहा टक्के कर्मचारी घेऊन काम करणार आहेत; मात्र अत्यावश्‍यक सेवेतील सरकारी-निमसरकारी विभाग पूर्णपणे सुरू असतील. बाहेरून येणाऱ्या लोकांचे होम क्‍वारंटाईन कडक राहणार आहे. नागरिकांनी कोरोना साथीची जिल्ह्यात होणारी वाढती रुग्ण संख्या रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मंजूलक्ष्मी यांनी केले आहे.  पूर्वीप्रमाणेच होणार कडक कारवाई  या कालावधीत जिल्ह्यातून परजिल्हा, राज्यात जाणाऱ्या नागरिकांना ई-पास घेऊन जाता येईल. अत्यावश्‍यक परिस्थितीतच नागरिकांनी बाहेर पडावे; मात्र कोणत्याही अत्यावश्‍यक कारणाशिवाय आढळल्यास नागरिकांवर पोलिस कारवाई करतील. पूर्वीप्रमाणे गुन्हे दाखल होतील व वाहन जप्तीची कारवाई होईल, असेही जिल्हा पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले. प्रशासनाच्या आदेशानुसार पोलिस बंदोबस्त आणि पोलिस कार्यवाही होणार आहे, असेही ते म्हणाले.  सरकारी कार्यालयांत 10 टक्के उपस्थिती  सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित हा लॉकडाउन आहे. 2 ते 8 जुलै या कालावधीत असलेले हे लॉकडाउन ज्याप्रमाणे नागरिकांसाठी कडक असणार आहे, त्याप्रमाणे जिल्ह्यातील शासकीय-निमशासकीय कार्यालयांना लागू करण्यात आले आहे. या कार्यालयांची उपस्थिती 10 टक्के केली आहे; मात्र आपत्कालीन यंत्रणेच्या विभागांची उपस्थिती 100 टक्के राहणार आहे.  जिल्ह्यात अजून सामाजिक प्रसार नाही  कणकवली तालुक्‍यात अलीकडे मिळालेले रुग्ण स्थानिक होते. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा सामाजिक प्रसार सुरू झाला का ? असा प्रश्न विचारला असता मंजूलक्ष्मी यांनी नाही म्हणून सांगितले. जिल्ह्यातील स्थानिक व्यक्तींना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले असले तरी त्यांना झालेली बाधा ही मुंबई येथील बाधित व्यक्तिंमुळे झाली आहे. या सर्वांना कोणामुळे संसर्ग झाला हे समजले आहे. कोरोनाची लागण कोणामुळे झाली हे समजले नाही, तरच सामाजिक प्रसार सुरू झाला असे म्हणता येईल, असे सांगितले.  मृत्यूचे प्रमाण राज्यात कमी  यावेळी मंजूलक्ष्मी यांनी जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 1.8 टक्के आहे. राज्यात जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण सर्वांत कमी आहे. कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी करण्याचे अन्य जिल्ह्यांचे प्रमाण जास्तीत जास्त तीन आहे; मात्र आपल्या जिल्ह्यात एका कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे नमुने घेण्याची संख्या 15 ते 35 राहिली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संपर्कातील हाय रिस्कपेक्षा लो रिस्क असलेल्या व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले आहेत. जिल्ह्यात लॅब सुरू झाल्याने एका दिवसात नमुने अहवाल मिळत आहेत. दिवसाला 96 नमुने आपण तपासत आहोत, असेही त्यांनी सांगितले.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2YMn8rf
Read More
व्वा..कोकणच्या सुपुत्राची अशीही विठ्ठलभक्ती...कलेलाही सलाम

तळेरे (सिंधुदुर्ग) - कोरोनामुळे अनेक विठ्ठल भक्तांची पंढरपूर वारी चुकली. अनेकांनी घरीच एकादशी साजरी करायचे ठरविले; परंतु गवाणे येथील अक्षय मेस्त्री याने अत्यंत सूक्ष्म आणि अत्यंत मोठी अशी दोन विठ्ठलाची चित्रे साकारून "घरीच रहा, मी तुमच्या सोबतच आहे', असा संदेश दिला आहे. त्यामुळे यावर्षीची एकादशी आगळीवेगळी ठरणार असल्याचे अक्षयने बोलून दाखविले. 

यावर्षी कोरोनामुळे आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊन विठ्ठलाची भेट घ्यायची अनेकांचे राहून जाणार. अनेकजण पिढ्यानपिढ्या पायी वारी करून लांबच्या पल्ल्यावरून पंढरपूरला जातात; मात्र त्यामध्ये यावर्षी खंड पडणार आहे. तरीही वारकऱ्यांच्या मनामधील भक्तीचा मळा कमी झालेला नाही. अशाच एका विठ्ठलाच्या कलावंत भक्ताने आगळीवेगळी एकादशी साजरी करायचे ठरविले. अत्यंत लहान 3 सेमी लांबीची आणि अत्यंत मोठी 340 फूट उंचीची विठ्ठलाची प्रतिकृती निर्माण केली. 

तुळशीच्या लहान पानावर विठ्ठलाचे रुप अक्षयने रेखाटले आहे. 3 सेंटीमीटर लांब आणि 1 सेमी रुंद असलेल्या त्या पानावर अक्षयने अवघ्या तासाभरात विठ्ठलाचे रुप साकारले. याबाबत अक्षय म्हणाला, की लॉकडाउनमुळे कॅनव्हास आणि इतर साहित्य मिळत नाही. त्यामुळे गप्प बसून राहण्यापेक्षा सराव महत्त्वाचा आहे. चित्रकला ही सरावा शिवाय साध्य होत नाही. त्यामुळे एकादशीचे निमित्त साधून विठ्ठलाचे चित्र तुळशीच्या पानावर काढले.

त्यातून विठ्ठल भक्तांना विठ्ठल दर्शन घडू शकेल. दुसरीकडे 20 दिवसांपासून गवाणे येथील दीड एकर जमिनीत सहकाऱ्यांच्या मदतीने अक्षय भव्य दिव्य विठ्ठलाचे चित्र साकारत आहे. त्याने माळरानावर पावसाळी येणाऱ्या गवतामध्ये विठ्ठलाचे चित्र साकारले आहे. त्या विठ्ठलाच्या चित्राची उंची 340 फूट तर रुंदी 155 फूट आहे. 

अनेकांची मदत 
हे भव्य दिव्य विठ्ठलाचे चित्र साकारण्यासाठी अक्षयला प्रकाश पावरा, गुरूथास साटम, सिद्धेश राणे, रोहित वरक, शुभम राडये, ऋषिकेश आयरे, राकेश तोरस्कर यांनी मदत केली. या चित्रामागील कल्पना विचारली असता अक्षयने सांगितले, की कलाकाराने प्रत्येकवेळी सराव केला पाहिजे. त्यासाठी साधने मिळाली नाहीत तर उपलब्ध साहित्यातून कला निर्मितीचा आस्वाद आणि आनंद घेता आला पाहिजे. सध्या लॉकडाउन असल्याने अनेकजण निवांत होते. त्यांना मदतीला घेऊन हे चित्र साकारण्यात आले आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

व्वा..कोकणच्या सुपुत्राची अशीही विठ्ठलभक्ती...कलेलाही सलाम तळेरे (सिंधुदुर्ग) - कोरोनामुळे अनेक विठ्ठल भक्तांची पंढरपूर वारी चुकली. अनेकांनी घरीच एकादशी साजरी करायचे ठरविले; परंतु गवाणे येथील अक्षय मेस्त्री याने अत्यंत सूक्ष्म आणि अत्यंत मोठी अशी दोन विठ्ठलाची चित्रे साकारून "घरीच रहा, मी तुमच्या सोबतच आहे', असा संदेश दिला आहे. त्यामुळे यावर्षीची एकादशी आगळीवेगळी ठरणार असल्याचे अक्षयने बोलून दाखविले.  यावर्षी कोरोनामुळे आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊन विठ्ठलाची भेट घ्यायची अनेकांचे राहून जाणार. अनेकजण पिढ्यानपिढ्या पायी वारी करून लांबच्या पल्ल्यावरून पंढरपूरला जातात; मात्र त्यामध्ये यावर्षी खंड पडणार आहे. तरीही वारकऱ्यांच्या मनामधील भक्तीचा मळा कमी झालेला नाही. अशाच एका विठ्ठलाच्या कलावंत भक्ताने आगळीवेगळी एकादशी साजरी करायचे ठरविले. अत्यंत लहान 3 सेमी लांबीची आणि अत्यंत मोठी 340 फूट उंचीची विठ्ठलाची प्रतिकृती निर्माण केली.  तुळशीच्या लहान पानावर विठ्ठलाचे रुप अक्षयने रेखाटले आहे. 3 सेंटीमीटर लांब आणि 1 सेमी रुंद असलेल्या त्या पानावर अक्षयने अवघ्या तासाभरात विठ्ठलाचे रुप साकारले. याबाबत अक्षय म्हणाला, की लॉकडाउनमुळे कॅनव्हास आणि इतर साहित्य मिळत नाही. त्यामुळे गप्प बसून राहण्यापेक्षा सराव महत्त्वाचा आहे. चित्रकला ही सरावा शिवाय साध्य होत नाही. त्यामुळे एकादशीचे निमित्त साधून विठ्ठलाचे चित्र तुळशीच्या पानावर काढले. त्यातून विठ्ठल भक्तांना विठ्ठल दर्शन घडू शकेल. दुसरीकडे 20 दिवसांपासून गवाणे येथील दीड एकर जमिनीत सहकाऱ्यांच्या मदतीने अक्षय भव्य दिव्य विठ्ठलाचे चित्र साकारत आहे. त्याने माळरानावर पावसाळी येणाऱ्या गवतामध्ये विठ्ठलाचे चित्र साकारले आहे. त्या विठ्ठलाच्या चित्राची उंची 340 फूट तर रुंदी 155 फूट आहे.  अनेकांची मदत  हे भव्य दिव्य विठ्ठलाचे चित्र साकारण्यासाठी अक्षयला प्रकाश पावरा, गुरूथास साटम, सिद्धेश राणे, रोहित वरक, शुभम राडये, ऋषिकेश आयरे, राकेश तोरस्कर यांनी मदत केली. या चित्रामागील कल्पना विचारली असता अक्षयने सांगितले, की कलाकाराने प्रत्येकवेळी सराव केला पाहिजे. त्यासाठी साधने मिळाली नाहीत तर उपलब्ध साहित्यातून कला निर्मितीचा आस्वाद आणि आनंद घेता आला पाहिजे. सध्या लॉकडाउन असल्याने अनेकजण निवांत होते. त्यांना मदतीला घेऊन हे चित्र साकारण्यात आले आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3idZyvz
Read More
डोक्याला ताप...लाॅकडाउनचा असाही गैरफायदा

सिंधुदुर्गनगरी (सिंधुदुर्ग) - कसाल-मालवण रोडवरील श्री देव काजरोबा मंदिराच्या मागील बाजूस असणाऱ्या पटांगणावर तळीरामांच्या जोरदार पार्ट्या दिवस-रात्र सुरू असल्याने या मोकळ्या जागेत दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे. नशेमध्ये दारूच्या बाटल्या फोडून टाकल्यामुळे रानात गुरे चरविणाऱ्या गुराख्यांना तसेच शेतकऱ्यांना त्रास होत आहे. तरी पोलिस प्रशासनाने संबंधित तळीरामांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. 

गेली अनेक वर्षे, पिढ्यानपिढ्या या माळरानावर शेतकरी उदरनिर्वाहासाठी भूईमुग, नाचणी, वरईचे पीक घेत होते. हळूहळू ही शेती कमी झाल्याने त्याठिकाणी क्रिकेटचे मैदान तयार झाले; मात्र यंदा मार्चमध्ये कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउनमुळे दोन-चार महिन्यांमध्ये क्रिकेटपटूंनी या पटांगणावर क्रिकेट खेळणे थांबविले; मात्र त्याच जागेवर तळीरामांच्या मोठ्या पार्ट्या सुरू होऊ लागल्या. त्यामुळे पार्ट्या करून झाल्यानंतर दारूच्या बाटल्या त्याठिकाणी टाकून त्या फोडून सर्वत्र पटांगणावर काचांच्या तुकड्यांचे साम्राज्य दिसत आहे. 

गुराखींना त्रास 
गुरे चारण्यासाठी घेऊन जात असताना फोडलेल्या बाटलीच्या काचांच्या तुकड्यामधून गुराख्यांना मोठा संघर्ष करत पुढे जावे लागत आहे. शेकडोने विविध प्रकारच्या बाटल्याचे तुकडे पडल्यामुळे ते गोळा करणे जिकीरीचे आहे. त्यामुळे जनावरांच्या पायाला तसेच गुराखींच्या पायाला मोठ्या जखमा होऊ शकतात. याकडे पोलिस प्रशासनाने लवकरच निर्बंध आणावा. याबाबत ग्रामस्थांच्या वतीने पोलिस प्रशासनाला कळविले असून त्याठिकाणी पार्ट्या करणाऱ्या तळीरामांवर कारवाई केली जाईल, असे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.  

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

डोक्याला ताप...लाॅकडाउनचा असाही गैरफायदा सिंधुदुर्गनगरी (सिंधुदुर्ग) - कसाल-मालवण रोडवरील श्री देव काजरोबा मंदिराच्या मागील बाजूस असणाऱ्या पटांगणावर तळीरामांच्या जोरदार पार्ट्या दिवस-रात्र सुरू असल्याने या मोकळ्या जागेत दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे. नशेमध्ये दारूच्या बाटल्या फोडून टाकल्यामुळे रानात गुरे चरविणाऱ्या गुराख्यांना तसेच शेतकऱ्यांना त्रास होत आहे. तरी पोलिस प्रशासनाने संबंधित तळीरामांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.  गेली अनेक वर्षे, पिढ्यानपिढ्या या माळरानावर शेतकरी उदरनिर्वाहासाठी भूईमुग, नाचणी, वरईचे पीक घेत होते. हळूहळू ही शेती कमी झाल्याने त्याठिकाणी क्रिकेटचे मैदान तयार झाले; मात्र यंदा मार्चमध्ये कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउनमुळे दोन-चार महिन्यांमध्ये क्रिकेटपटूंनी या पटांगणावर क्रिकेट खेळणे थांबविले; मात्र त्याच जागेवर तळीरामांच्या मोठ्या पार्ट्या सुरू होऊ लागल्या. त्यामुळे पार्ट्या करून झाल्यानंतर दारूच्या बाटल्या त्याठिकाणी टाकून त्या फोडून सर्वत्र पटांगणावर काचांच्या तुकड्यांचे साम्राज्य दिसत आहे.  गुराखींना त्रास  गुरे चारण्यासाठी घेऊन जात असताना फोडलेल्या बाटलीच्या काचांच्या तुकड्यामधून गुराख्यांना मोठा संघर्ष करत पुढे जावे लागत आहे. शेकडोने विविध प्रकारच्या बाटल्याचे तुकडे पडल्यामुळे ते गोळा करणे जिकीरीचे आहे. त्यामुळे जनावरांच्या पायाला तसेच गुराखींच्या पायाला मोठ्या जखमा होऊ शकतात. याकडे पोलिस प्रशासनाने लवकरच निर्बंध आणावा. याबाबत ग्रामस्थांच्या वतीने पोलिस प्रशासनाला कळविले असून त्याठिकाणी पार्ट्या करणाऱ्या तळीरामांवर कारवाई केली जाईल, असे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ZrIs4y
Read More
दिलासादायक : पुण्यात 522 जण कोरोनामुक्त 

पुणे - कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले 486 नवीन रुग्णांचे मंगळवारी (ता. 30) निदान झाले असले तरीही त्यापेक्षा जास्त म्हणजे 522 कोरोनामुक्त खडखडीत बरे होऊन घरी गेले. मात्र, त्याच वेळी शहरातील सर्वाधिक म्हणजे 25 रुग्णांचे प्राण कोरोनाने घेतल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरात 9 मार्चपासून आतापर्यंत 17 हजार 228 कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी 10 हजार 451 रुग्णांवर उपचार करण्यात यश आले. त्यामुळे सध्या शहरातील विविध रुग्णालयांमधून सहा हजार 134 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र, उपचारादरम्यान 30 मार्चपासून आतापर्यंत 643 रुग्णांचा मृत्यू झाला, अशी माहिती महापालिकेने दिली. 
शहरात कोरोनाचा संशय असलेल्या रुग्णांचे जानेवारीपासून नमुने तपासण्यात येत आहेत. गेल्या सहा महिन्यांमध्ये एक लाख 15 हजार 990 जणांचे नमुने तपासले. त्यापैकी 9 टक्के रुग्णांना संसर्ग झाल्याचे निदान झाले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

संसर्ग झालेले 59 रुग्ण विविध रुग्णालयांमधील व्हेंटिलेटवर उपचार घेत आहेत; तर 291 रुग्णांना अतिदक्षता विभागात दाखल केले आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

दिलासादायक : पुण्यात 522 जण कोरोनामुक्त  पुणे - कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले 486 नवीन रुग्णांचे मंगळवारी (ता. 30) निदान झाले असले तरीही त्यापेक्षा जास्त म्हणजे 522 कोरोनामुक्त खडखडीत बरे होऊन घरी गेले. मात्र, त्याच वेळी शहरातील सर्वाधिक म्हणजे 25 रुग्णांचे प्राण कोरोनाने घेतल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा शहरात 9 मार्चपासून आतापर्यंत 17 हजार 228 कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी 10 हजार 451 रुग्णांवर उपचार करण्यात यश आले. त्यामुळे सध्या शहरातील विविध रुग्णालयांमधून सहा हजार 134 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र, उपचारादरम्यान 30 मार्चपासून आतापर्यंत 643 रुग्णांचा मृत्यू झाला, अशी माहिती महापालिकेने दिली.  शहरात कोरोनाचा संशय असलेल्या रुग्णांचे जानेवारीपासून नमुने तपासण्यात येत आहेत. गेल्या सहा महिन्यांमध्ये एक लाख 15 हजार 990 जणांचे नमुने तपासले. त्यापैकी 9 टक्के रुग्णांना संसर्ग झाल्याचे निदान झाले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    संसर्ग झालेले 59 रुग्ण विविध रुग्णालयांमधील व्हेंटिलेटवर उपचार घेत आहेत; तर 291 रुग्णांना अतिदक्षता विभागात दाखल केले आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38il8dr
Read More
J-K: त्राल में सुरक्षाबलों और आतंकियों के बीच मुठभेड़, 2- 3 की संख्या में छिपे हैं दहशतगर्द https://ift.tt/2ZtuSh0
विठ्ठला मायबापा! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुमाऊलीची शासकीय महापूजा संपन्न

विठ्ठला मायबापा! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुमाऊलीची शासकीय महापूजा संपन्न

June 30, 2020 0 Comments
विणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बडे आणि त्यांची पत्नी ठरले मानाचे वारकरी  from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/2BTUWdj https://ift.tt...
Read More
2020 के 6 महीने- केवल 50 फिल्में रिलीज, टॉप पर अजय देवगन- पहली बार ऐसा बॉक्स ऑफिस रिपोर्ट

2020 के 6 महीने- केवल 50 फिल्में रिलीज, टॉप पर अजय देवगन- पहली बार ऐसा बॉक्स ऑफिस रिपोर्ट

June 30, 2020 0 Comments
साल 2020 की शुरुआत में शायद ही किसी ने सोचा होगा कि आने वाले कुछ दिनों में ऐसा वक्त देखने को मिलेगा, जहां घर से निकलना भी दूभर होगा। लगभग ती...
Read More
औरंगाबाद : या गावातील शेतकरी घेतात एका एकरात ५० लाखांचे उत्पन्न

आडूळ (जि. औरंगाबाद) - यंदा सुरवातीपासूनच सर्वत्र समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे येथील मोसंबी रोपवाटिकेवरील विविध जातीच्या मोसंबी रोपांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. येथील मोसंबी रोपे राज्यात प्रसिद्ध असल्याने रोपे खरेदीसाठी राज्यातील विविध जिल्ह्यांसह परराज्यातील शेतकरी खरेदीसाठी येथे येत आहेत. दरम्यान, तीस गुंठे क्षेत्रात
एक लाख रोपे तयार होतात. एक कलम चार ते सहा रुपये प्रमाणे विक्री होते. त्या प्रमाणे एक एकर क्षेत्रात पन्नास ते साठ लाखांचे उत्पन्न शेतकऱ्याला मिळते. त्यामुळे येथील बहुतांश शेतकरी मोसंबी कलमे तयार करून त्याची विक्री करतात. मात्र, रोपांची लागवत करणे, त्यांची निगा राखणे, उन्हाळ्यात त्यांना पाणी देणे यावर मोठा खर्च होतो. 

कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न मिळत असल्याने अनेक वर्षांपासून येथील बहुतांश शेतकरी मोसंबीच्या विविध जातीची कलमे तयार करून त्याची विक्री करतात. येथे ३२ परवानाधारक व शंभरहून अधिक शेतकरी खासगी रोपवाटिकेच्या माध्यमातून मोसंबीच्या विविध जातीचे रोपे तयार करतात. ही रोपे जंबेरीच्या खुंटावरती कलमे बांधून केली जाते. ही कलमे विक्रीला
तयार होण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागतो.

चिनी ऍपला पर्याय भारतीय अप्लिकेशन्स; रोपोसो, मित्रो आणि चिंगारीला पसंती

पहिल्या वर्षी जंबेरीचे बियाणे टाकून जंबेरी झाडे तयार केली जाते. त्यानंतर दुसऱ्या वर्षीच्या सुरवातीला जंबेरी व रंगपूर झाडाच्या खुंटावर न्यू शेलार, रंगपूर, कॉटन गोल्ड, दगडी गावरान, सतगुडी, फुले, लिंबू व गळलिंबूची डोळे बांधून कलमे तयार केली जातात. जंबेरी खुंटावरती बांधलेल्या रोपांना साडेचार ते पाच हजार रुपये तर रंगपूर खुंटावरती बांधलेल्या रोपांना साडेपाच ते सहा हजार रुपये प्रति शेकडा (शंभर) असा भाव मिळतो. 

Tiktok वर होतं मोदी सरकारचं अकाउंट; बंदीनंतर काय झालं?

 

आमच्या रोपवाटिकेत यंदा पन्नास हजार मोसंबी रोपे विक्रीसाठी तयार झाली. यातील अर्ध्याच्यावर रोपे विक्री झाली आहेत. 
- रामराव वाघ, श्रीराम नर्सरी, आडूळ 

माझ्याकडे चार गुंठे क्षेत्रात २० हजार कलमे आहेत. त्यातील अर्धी अगोदरच बूक झालेली आहेत. आता उर्वरित रोपांची विक्री सुरू आहे. 
- गणेश कोल्हे, खासगी रोपवाटिका 
 

दहा गुंठे क्षेत्रात रंगपूर, न्यू शेलार जातीची कलमे तयार केली आहे. अर्ध्याधिक रोपांची विक्री झाली आहे. मोठ्या प्रमाणात रोपांना मागणी आहे. 
- शेख अब्बास, खासगी रोपवाटिका 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

औरंगाबाद : या गावातील शेतकरी घेतात एका एकरात ५० लाखांचे उत्पन्न आडूळ (जि. औरंगाबाद) - यंदा सुरवातीपासूनच सर्वत्र समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे येथील मोसंबी रोपवाटिकेवरील विविध जातीच्या मोसंबी रोपांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. येथील मोसंबी रोपे राज्यात प्रसिद्ध असल्याने रोपे खरेदीसाठी राज्यातील विविध जिल्ह्यांसह परराज्यातील शेतकरी खरेदीसाठी येथे येत आहेत. दरम्यान, तीस गुंठे क्षेत्रात एक लाख रोपे तयार होतात. एक कलम चार ते सहा रुपये प्रमाणे विक्री होते. त्या प्रमाणे एक एकर क्षेत्रात पन्नास ते साठ लाखांचे उत्पन्न शेतकऱ्याला मिळते. त्यामुळे येथील बहुतांश शेतकरी मोसंबी कलमे तयार करून त्याची विक्री करतात. मात्र, रोपांची लागवत करणे, त्यांची निगा राखणे, उन्हाळ्यात त्यांना पाणी देणे यावर मोठा खर्च होतो.  कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न मिळत असल्याने अनेक वर्षांपासून येथील बहुतांश शेतकरी मोसंबीच्या विविध जातीची कलमे तयार करून त्याची विक्री करतात. येथे ३२ परवानाधारक व शंभरहून अधिक शेतकरी खासगी रोपवाटिकेच्या माध्यमातून मोसंबीच्या विविध जातीचे रोपे तयार करतात. ही रोपे जंबेरीच्या खुंटावरती कलमे बांधून केली जाते. ही कलमे विक्रीला तयार होण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागतो. चिनी ऍपला पर्याय भारतीय अप्लिकेशन्स; रोपोसो, मित्रो आणि चिंगारीला पसंती पहिल्या वर्षी जंबेरीचे बियाणे टाकून जंबेरी झाडे तयार केली जाते. त्यानंतर दुसऱ्या वर्षीच्या सुरवातीला जंबेरी व रंगपूर झाडाच्या खुंटावर न्यू शेलार, रंगपूर, कॉटन गोल्ड, दगडी गावरान, सतगुडी, फुले, लिंबू व गळलिंबूची डोळे बांधून कलमे तयार केली जातात. जंबेरी खुंटावरती बांधलेल्या रोपांना साडेचार ते पाच हजार रुपये तर रंगपूर खुंटावरती बांधलेल्या रोपांना साडेपाच ते सहा हजार रुपये प्रति शेकडा (शंभर) असा भाव मिळतो.  Tiktok वर होतं मोदी सरकारचं अकाउंट; बंदीनंतर काय झालं?   आमच्या रोपवाटिकेत यंदा पन्नास हजार मोसंबी रोपे विक्रीसाठी तयार झाली. यातील अर्ध्याच्यावर रोपे विक्री झाली आहेत.  - रामराव वाघ, श्रीराम नर्सरी, आडूळ  माझ्याकडे चार गुंठे क्षेत्रात २० हजार कलमे आहेत. त्यातील अर्धी अगोदरच बूक झालेली आहेत. आता उर्वरित रोपांची विक्री सुरू आहे.  - गणेश कोल्हे, खासगी रोपवाटिका    दहा गुंठे क्षेत्रात रंगपूर, न्यू शेलार जातीची कलमे तयार केली आहे. अर्ध्याधिक रोपांची विक्री झाली आहे. मोठ्या प्रमाणात रोपांना मागणी आहे.  - शेख अब्बास, खासगी रोपवाटिका  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2BX2NH6
Read More
'होऊ कसे उतराई, ऋणातच राहू इच्छितो', डॉक्‍टर्सदिनी जाणून घ्या कोरोनामुक्‍तांच्या भावना 

नागपूर : 'कुठून सुरुवात करू, कसे आभार मानू, नाही मी आभार मानून डॉक्‍टरांच्या ऋणातून मुक्त होणार नाही. दुसरं आयुष्य त्यांच्यामुळे मिळालं यामुळे अखेरच्या श्‍वासापर्यंत या डॉक्‍टरांसह परिचारिका, वॉर्डबॉय, आरोग्यसेविका या सर्वांच्याच ऋणात राहू इच्छितो. कोरोनामुळे माझा जीव गेला होता. यांनी माझा जीव वाचवण्यासाठी दिलेल्या सेवेला मोल नाही. माझ्यासह माझ्या कुटुंबांसाठी ते "रिअल हिरो' ठरले आहेत. कोरोनाने मारण्याची तयारी केली होती, परंतु मरणाच्या दारातून परत आणणाऱ्या या देवदूतांना मी एवढेचं म्हणेन, सांगाहो... तुमचे उपकार मी कसे फेडू, हा जन्म पुरेसा नाही उत्तराई व्हायला... सांगा कसा होऊ उत्तराई... 

प्रसूतीच्या शस्त्रक्रियेपूर्वीची अवस्था माझ्या घरच्यांनी बघितली होती. शरीरात कोरोना आणि पोटात बाळं होतं... घरच्यांनी माझ्या जगण्याची आशा सोडली होती. मृत्यूच्या दारात गर्भातील बाळ आणि मी दोघेही होतो, परंतु मेयोतील डॉक्‍टरांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आम्हाला दुसरा जन्म दिला. मी आणि माझी लेक पुन्हा जगू शकलो ते डॉक्‍टरांमुळे. माझ्यासाठी हे सारे डॉक्‍टर देवदूत आहेत. आयुष्यभर डॉक्‍टरांच्या ऋणात राहाणार आहे. या भावना आहेत, मेयो-मेडिकलमधून कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या. 

ही वाचा - 'माया भाई' म्हणून मिरवायचा, विरोधकांना खटकायचे, त्यातूनच घडला हा प्रकार...
 

कोरोना विषाणूच्या हल्ल्यानंतर डॉक्‍टरांवरचा गमावलेला विश्‍वास पुन्हा प्रस्थापित झाला आहे. तसाही डॉक्‍टर या घटकाबद्दल समाजात सर्वांनाच आदर आहे. नव्हेतर तो समाजापुढे आदर्श आहे. या कोरोनाच्या आणिबाणीच्या काळात जात धर्म पंथाच्या पलीकडची दृष्टी असणारा कोरानाचे संकट परतवून लावण्यासाठी पीपीई किटमध्ये अंगमेहनत करणाऱ्या मजुरासारखा घामाघूम होणारा हा देवदूतच आहे. या सेवावृती व्यवसायात काही "मायावृत्ती' शिरली हे खरे आहे, परंतु रुग्ण बरा व्हावा हीच भावना प्रत्येक डॉक्‍टरच्या मनात असते. हे मात्र नक्की. म्हणूनच तर नागपूरचा विचार करता जवळपास 1500 कोरोनाबाधितांवर उपचार करताना 1200 रुग्ण बरे झाले असल्याचे दिसून येते. 

कोरोनामुळे निर्माण झालेल्या भयावह स्थितीत गळ्यात "स्टेथो' घेऊन कोरोनाबाधितांना हाताळत त्यांच्यावर उपचार करताना जिवावर उदार होऊन अहोरात्र काम करण्यात सर्वात आघाडीवर आहेत ते निवासी डॉक्‍टर. ते तर सैनिकांचीच भूमिका निभावत आहेत. त्यांचा सेवाभाव खरोखरच कौतुकास्पद आहे. कोरोनाशी सुरू झालेल्या या कुरुक्षेत्रातील ते पांडव आहेत. मात्र कोविड हॉस्पिटल नावाच्या कुरुक्षेत्राच्या बाहेर राहून वारंवार दिवसातून पाच वेळा "कोविड हॉस्पिटल'मध्ये जीव मुठीत घेऊन प्रवेश करणारे मेडिकल आणि मेयोतील दोन योद्धे नजरेसमोर येतात. त्यांचे नाव डॉ. अविनाश गावंडे आणि डॉ. सागर पांडे. 

मेयो-मेडिकलमधून बरे होऊन निघाल्यानंतर कोरोनामुक्त रुग्णांना सल्ला देत त्यांच्यासाठी चालतेबोलते सल्ला केंद्र अर्थात डॉ. गावंडे आणि डॉ. पांडे यांचे मार्गदर्शन. सकाळी 10 वाजता वैद्यकीय कक्षात तैनात होणाऱ्या दोन योद्‌ध्यांना रात्री-मध्यरात्री नव्हेतर पहाटे मोबाईलवरून संपर्क साधला असता, ते उपलब्ध होतात. कोरोनाबाधितांच्या सेवेसाठी तत्पर असतात. नव्हेतर कोरोनाकाळात प्रसारमाध्यमांचे समाधान करणारे हे योद्धे आहेत. डॉ. गावंडे यांच्याशी संवाद साधला असता, दुःखितांच्या चेहऱ्यावर उपचारानंतर उमटलेले हसू हीच आम्हा डॉक्‍टरांच्या कष्टाची शिदोरी आहे. वॉर्डात 24 तास सेवा देणारे निवासी डॉक्‍टर हेच खरे देवदूत आहेत. यामुळे समाजानेही आता वास्तवतेचे भान ठेवून डॉक्‍टरांचे संरक्षण करण्यासाठी पुढे यावे, ना की त्यांच्यावर हल्ले करण्यासाठी. 

 
इतिहास "डॉक्‍टर्स डे'चा 

डॉ. बी. सी. रॉय यांच्या सन्मानार्थ "डॉक्‍टर्स डे' हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. त्यांचा जन्म 1 जुलै 1882 मध्ये झाला व निधन ऐंशीव्या वर्षी 1 जुलै 1962 मध्ये झाले. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या सेवाधर्माचे योगदान लक्षात घेऊन 4 फेब्रुवारी 1961 रोजी त्यांना सरकाराने भारतरत्न सन्मानाने गौरविले. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे ते वैद्यकीय सल्लागार होते हे विशेष. पश्‍चिम बंगालचे मुख्यमंत्री पदही डॉ. राय यांनी भूषवले होते. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

'होऊ कसे उतराई, ऋणातच राहू इच्छितो', डॉक्‍टर्सदिनी जाणून घ्या कोरोनामुक्‍तांच्या भावना  नागपूर : 'कुठून सुरुवात करू, कसे आभार मानू, नाही मी आभार मानून डॉक्‍टरांच्या ऋणातून मुक्त होणार नाही. दुसरं आयुष्य त्यांच्यामुळे मिळालं यामुळे अखेरच्या श्‍वासापर्यंत या डॉक्‍टरांसह परिचारिका, वॉर्डबॉय, आरोग्यसेविका या सर्वांच्याच ऋणात राहू इच्छितो. कोरोनामुळे माझा जीव गेला होता. यांनी माझा जीव वाचवण्यासाठी दिलेल्या सेवेला मोल नाही. माझ्यासह माझ्या कुटुंबांसाठी ते "रिअल हिरो' ठरले आहेत. कोरोनाने मारण्याची तयारी केली होती, परंतु मरणाच्या दारातून परत आणणाऱ्या या देवदूतांना मी एवढेचं म्हणेन, सांगाहो... तुमचे उपकार मी कसे फेडू, हा जन्म पुरेसा नाही उत्तराई व्हायला... सांगा कसा होऊ उत्तराई...  प्रसूतीच्या शस्त्रक्रियेपूर्वीची अवस्था माझ्या घरच्यांनी बघितली होती. शरीरात कोरोना आणि पोटात बाळं होतं... घरच्यांनी माझ्या जगण्याची आशा सोडली होती. मृत्यूच्या दारात गर्भातील बाळ आणि मी दोघेही होतो, परंतु मेयोतील डॉक्‍टरांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आम्हाला दुसरा जन्म दिला. मी आणि माझी लेक पुन्हा जगू शकलो ते डॉक्‍टरांमुळे. माझ्यासाठी हे सारे डॉक्‍टर देवदूत आहेत. आयुष्यभर डॉक्‍टरांच्या ऋणात राहाणार आहे. या भावना आहेत, मेयो-मेडिकलमधून कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या.  ही वाचा - 'माया भाई' म्हणून मिरवायचा, विरोधकांना खटकायचे, त्यातूनच घडला हा प्रकार...   कोरोना विषाणूच्या हल्ल्यानंतर डॉक्‍टरांवरचा गमावलेला विश्‍वास पुन्हा प्रस्थापित झाला आहे. तसाही डॉक्‍टर या घटकाबद्दल समाजात सर्वांनाच आदर आहे. नव्हेतर तो समाजापुढे आदर्श आहे. या कोरोनाच्या आणिबाणीच्या काळात जात धर्म पंथाच्या पलीकडची दृष्टी असणारा कोरानाचे संकट परतवून लावण्यासाठी पीपीई किटमध्ये अंगमेहनत करणाऱ्या मजुरासारखा घामाघूम होणारा हा देवदूतच आहे. या सेवावृती व्यवसायात काही "मायावृत्ती' शिरली हे खरे आहे, परंतु रुग्ण बरा व्हावा हीच भावना प्रत्येक डॉक्‍टरच्या मनात असते. हे मात्र नक्की. म्हणूनच तर नागपूरचा विचार करता जवळपास 1500 कोरोनाबाधितांवर उपचार करताना 1200 रुग्ण बरे झाले असल्याचे दिसून येते.  कोरोनामुळे निर्माण झालेल्या भयावह स्थितीत गळ्यात "स्टेथो' घेऊन कोरोनाबाधितांना हाताळत त्यांच्यावर उपचार करताना जिवावर उदार होऊन अहोरात्र काम करण्यात सर्वात आघाडीवर आहेत ते निवासी डॉक्‍टर. ते तर सैनिकांचीच भूमिका निभावत आहेत. त्यांचा सेवाभाव खरोखरच कौतुकास्पद आहे. कोरोनाशी सुरू झालेल्या या कुरुक्षेत्रातील ते पांडव आहेत. मात्र कोविड हॉस्पिटल नावाच्या कुरुक्षेत्राच्या बाहेर राहून वारंवार दिवसातून पाच वेळा "कोविड हॉस्पिटल'मध्ये जीव मुठीत घेऊन प्रवेश करणारे मेडिकल आणि मेयोतील दोन योद्धे नजरेसमोर येतात. त्यांचे नाव डॉ. अविनाश गावंडे आणि डॉ. सागर पांडे.  मेयो-मेडिकलमधून बरे होऊन निघाल्यानंतर कोरोनामुक्त रुग्णांना सल्ला देत त्यांच्यासाठी चालतेबोलते सल्ला केंद्र अर्थात डॉ. गावंडे आणि डॉ. पांडे यांचे मार्गदर्शन. सकाळी 10 वाजता वैद्यकीय कक्षात तैनात होणाऱ्या दोन योद्‌ध्यांना रात्री-मध्यरात्री नव्हेतर पहाटे मोबाईलवरून संपर्क साधला असता, ते उपलब्ध होतात. कोरोनाबाधितांच्या सेवेसाठी तत्पर असतात. नव्हेतर कोरोनाकाळात प्रसारमाध्यमांचे समाधान करणारे हे योद्धे आहेत. डॉ. गावंडे यांच्याशी संवाद साधला असता, दुःखितांच्या चेहऱ्यावर उपचारानंतर उमटलेले हसू हीच आम्हा डॉक्‍टरांच्या कष्टाची शिदोरी आहे. वॉर्डात 24 तास सेवा देणारे निवासी डॉक्‍टर हेच खरे देवदूत आहेत. यामुळे समाजानेही आता वास्तवतेचे भान ठेवून डॉक्‍टरांचे संरक्षण करण्यासाठी पुढे यावे, ना की त्यांच्यावर हल्ले करण्यासाठी.    इतिहास "डॉक्‍टर्स डे'चा  डॉ. बी. सी. रॉय यांच्या सन्मानार्थ "डॉक्‍टर्स डे' हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. त्यांचा जन्म 1 जुलै 1882 मध्ये झाला व निधन ऐंशीव्या वर्षी 1 जुलै 1962 मध्ये झाले. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या सेवाधर्माचे योगदान लक्षात घेऊन 4 फेब्रुवारी 1961 रोजी त्यांना सरकाराने भारतरत्न सन्मानाने गौरविले. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे ते वैद्यकीय सल्लागार होते हे विशेष. पश्‍चिम बंगालचे मुख्यमंत्री पदही डॉ. राय यांनी भूषवले होते.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3g95Jik
Read More
विदर्भाने 34 वर्षांपूर्वी कसे आणले उत्तर प्रदेशच्या नाकीनऊ, वाचा

नागपूर : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील मध्य विभागात उत्तर प्रदेशचा संघ नेहमीच प्रतिस्पर्ध्यांवर वरचढ ठरायचा. परंतु, कधीकधी विदर्भासारखे कमकुवत संघही त्यांच्यावर भारी पडायचे. 34 वर्षांपूर्वी व्हीसीएच्या सिव्हिल लाइन्स मैदानावर झालेल्या अशाच एका सामन्यात विदर्भाने उत्तर प्रदेशच्या अक्षरश: नाकीनऊ आणले होते. अखेर कसाबसा सामना वाचवून उत्तर प्रदेशने आपली इज्जत वाचविली. 

नोव्हेंबर 1986 मध्ये झालेल्या तीनदिवसीय सामन्यात कर्णधार प्रवीण हिंगणीकर, उमाकांत फाटे, मदन कावरे, राजू पनकुले, सुहास फडकर, सुनील हेडाऊ, सतीश टकले, विकास गवते, हेमंत वसू, संजय जुगादे, भरत ठाकरेसारखे स्टार खेळाडू विदर्भ संघाची ताकद होती. तर, उत्तर प्रदेश संघातही कर्णधार रजिंदरसिंग हंस, कसोटीपटू गोपाल शर्मा, आर. पी. सिंग, शशिकांत खंडकर, सुनील चतुर्वेदी, एस. पी. सिंग, राहुल सप्रु, व्ही. एस. यादव, एस. आनंद, के. के. शर्मा, एम. ए. अन्सारीसारखे दर्जेदार फलंदाज व गोलंदाज होते. नाणेफेक जिंकल्यानंतर विदर्भाने उत्तर प्रदेशचा पहिला डाव अवघ्या 183 धावांत गुंडाळून पाहुण्यांना पहिल्याच दिवशी "जोर का झटका' दिला. टकले व जुगादेने प्रत्येकी तीन आणि गवते व ठाकरे यांनी दोन-दोन गडी बाद करून चहापानापूर्वीच पाहुण्यांची दाणादाण उडविली. 

हेही वाचा : निर्णय चुकल्याने कसा हिरावला विदर्भाचा विजय
 

विदर्भानेही सुरुवातीलाच 54 धावांमध्ये तीन गडी गमावले. त्यामुळे आपलीही उत्तर प्रदेशसारखीच अवस्था होणार की काय? अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, सुहास फडकर यांनी संघावर ती वेळ येऊ दिली नाही. एका टोकाने पटापट गडी बाद होत असताना त्यांनी संघाला तीनशेपार पोहोचविले. फडकर यांच्या 128 धावांमुळेच विदर्भाला पहिल्या डावात 126 धावांची मोठी आघाडी मिळू शकली. के. के. शर्मा यांचे आठ बळीही विदर्भाला रोखू शकले नाहीत. सलामीवीर एस. पी. सिंग यांच्या 116 धावांच्या जोरावर उत्तर प्रदेशने दुसऱ्या डावात 284 धावा काढून सामन्यात रंगत आणली खरी, पण पराभवाचे सावट अद्याप दूर झाले नव्हते. 

हेही वाचा : प्रेक्षकांनी 25 वर्षांपूर्वी अनुभवला होता नीरस सामन्यात रोमांच

अन्‌ विदर्भाने सोडला विजयाचा नाद 

विदर्भाला विजयासाठी 33 षट्‌कांत 159 धावा खूप मोठ्या नव्हत्या. संघात अनेक "मॅचविनर' असल्यामुळे ते प्रतिषटक पाच धावा सहज काढू शकले असते. त्यासाठी सुरुवात चांगली होणे आवश्‍यक होते. दुर्दैवाने 34 धावांमध्येच हिंगणीकर (14 धावा), कावरे (2 धावा) व पनकुले (6 धावा) हे आघाडीचे तीन फलंदाज बाद झाल्याने विदर्भाने विजयाचा नाद सोडून दिला. त्यानंतर उर्वरित षटके निमूटपणे खेळून काढत सामना पहिल्या डावाच्या आघाडीवर जिंकून दुधाची तहान ताकावर भागविली. अनिर्णीत राहिलेल्या सामन्यात विदर्भाने सर्वाधिक 13 गुणांची कमाई केली. तर, उत्तर प्रदेशला 8 गुणांवर समाधान मानावे लागले. फडकर यांच्या शतकाखेरीज ठाकरे यांचे दुसऱ्या डावातील पाच बळी विदर्भासाठी समाधानाची बाब ठरली. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

विदर्भाने 34 वर्षांपूर्वी कसे आणले उत्तर प्रदेशच्या नाकीनऊ, वाचा नागपूर : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील मध्य विभागात उत्तर प्रदेशचा संघ नेहमीच प्रतिस्पर्ध्यांवर वरचढ ठरायचा. परंतु, कधीकधी विदर्भासारखे कमकुवत संघही त्यांच्यावर भारी पडायचे. 34 वर्षांपूर्वी व्हीसीएच्या सिव्हिल लाइन्स मैदानावर झालेल्या अशाच एका सामन्यात विदर्भाने उत्तर प्रदेशच्या अक्षरश: नाकीनऊ आणले होते. अखेर कसाबसा सामना वाचवून उत्तर प्रदेशने आपली इज्जत वाचविली.  नोव्हेंबर 1986 मध्ये झालेल्या तीनदिवसीय सामन्यात कर्णधार प्रवीण हिंगणीकर, उमाकांत फाटे, मदन कावरे, राजू पनकुले, सुहास फडकर, सुनील हेडाऊ, सतीश टकले, विकास गवते, हेमंत वसू, संजय जुगादे, भरत ठाकरेसारखे स्टार खेळाडू विदर्भ संघाची ताकद होती. तर, उत्तर प्रदेश संघातही कर्णधार रजिंदरसिंग हंस, कसोटीपटू गोपाल शर्मा, आर. पी. सिंग, शशिकांत खंडकर, सुनील चतुर्वेदी, एस. पी. सिंग, राहुल सप्रु, व्ही. एस. यादव, एस. आनंद, के. के. शर्मा, एम. ए. अन्सारीसारखे दर्जेदार फलंदाज व गोलंदाज होते. नाणेफेक जिंकल्यानंतर विदर्भाने उत्तर प्रदेशचा पहिला डाव अवघ्या 183 धावांत गुंडाळून पाहुण्यांना पहिल्याच दिवशी "जोर का झटका' दिला. टकले व जुगादेने प्रत्येकी तीन आणि गवते व ठाकरे यांनी दोन-दोन गडी बाद करून चहापानापूर्वीच पाहुण्यांची दाणादाण उडविली.  हेही वाचा : निर्णय चुकल्याने कसा हिरावला विदर्भाचा विजय   विदर्भानेही सुरुवातीलाच 54 धावांमध्ये तीन गडी गमावले. त्यामुळे आपलीही उत्तर प्रदेशसारखीच अवस्था होणार की काय? अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, सुहास फडकर यांनी संघावर ती वेळ येऊ दिली नाही. एका टोकाने पटापट गडी बाद होत असताना त्यांनी संघाला तीनशेपार पोहोचविले. फडकर यांच्या 128 धावांमुळेच विदर्भाला पहिल्या डावात 126 धावांची मोठी आघाडी मिळू शकली. के. के. शर्मा यांचे आठ बळीही विदर्भाला रोखू शकले नाहीत. सलामीवीर एस. पी. सिंग यांच्या 116 धावांच्या जोरावर उत्तर प्रदेशने दुसऱ्या डावात 284 धावा काढून सामन्यात रंगत आणली खरी, पण पराभवाचे सावट अद्याप दूर झाले नव्हते.  हेही वाचा : प्रेक्षकांनी 25 वर्षांपूर्वी अनुभवला होता नीरस सामन्यात रोमांच अन्‌ विदर्भाने सोडला विजयाचा नाद  विदर्भाला विजयासाठी 33 षट्‌कांत 159 धावा खूप मोठ्या नव्हत्या. संघात अनेक "मॅचविनर' असल्यामुळे ते प्रतिषटक पाच धावा सहज काढू शकले असते. त्यासाठी सुरुवात चांगली होणे आवश्‍यक होते. दुर्दैवाने 34 धावांमध्येच हिंगणीकर (14 धावा), कावरे (2 धावा) व पनकुले (6 धावा) हे आघाडीचे तीन फलंदाज बाद झाल्याने विदर्भाने विजयाचा नाद सोडून दिला. त्यानंतर उर्वरित षटके निमूटपणे खेळून काढत सामना पहिल्या डावाच्या आघाडीवर जिंकून दुधाची तहान ताकावर भागविली. अनिर्णीत राहिलेल्या सामन्यात विदर्भाने सर्वाधिक 13 गुणांची कमाई केली. तर, उत्तर प्रदेशला 8 गुणांवर समाधान मानावे लागले. फडकर यांच्या शतकाखेरीज ठाकरे यांचे दुसऱ्या डावातील पाच बळी विदर्भासाठी समाधानाची बाब ठरली.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3ii7mfH
Read More

Monday, June 29, 2020

देशात ३१ जुलैपर्यंत निर्बंध कायम; पंतप्रधान आज संबोधित करणार

नवी दिल्ली - देशभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा साडेपाच लाखांवर झेपावत असताना केंद्र सरकारने येत्या १ ते ३१ जुलै कालावधीसाठी ‘अनलॉक २’चे नियम - निर्देश जारी केले. केंद्रीय गृहमंत्रालयाने रात्री दहाच्या सुमारास जारी केलेल्या या दिशानिर्देशानुसार दिल्ली आणि मुंबईसह कोरोना कहर कायम असलेल्या ‘कंटेनमेंट झोन’ भागांमध्ये ‘लॉकडाउन’चे नियम यापुढेही सक्तीने लागू राहतील. सध्या सुरू असलेले कोणतेही उपक्रम सुरू करायचे असतील तर त्यासाठी त्या - त्या वेळी स्वतंत्र सूचना जारी करण्यात येतील. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

शाळा महाविद्यालय आणि शिक्षण संस्था बंद राहणार असल्या तरी ऑनलाइन तासिका सुरू राहतील. लक्षावधी दिल्लीकरांची जीवनवाहिनी असलेली दिल्ली मेट्रो बंदच राहणार असली तरी या नियमाला जोडून ‘पुढील निर्देश येईपर्यंत’ अशी सावध सूचना लिहिलेली आहे. 

आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद राहणार आहे. मात्र गृह मंत्रालयाची परवानगी असलेली उड्डाणे सुरू राहतील. अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठीच्या वंदे भारत मिशनचा अपवाद करण्यात आला आहे. संचारबंदीची वेळ घटवून रात्री १० ते पहाटे ५ इतकी मर्यादित करण्यात आली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पंतप्रधान आज संबोधित करणार 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (ता. ३०) दुपारी चार वाजता देशाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली. ‘अनलॉक’ सुरू झाल्यापासून पंतप्रधान मोदी प्रथमच देशाला संबोधित करणार आहेत. 

हे सुरू राहणार : 
- ऑनलाइन शिक्षण 
- देशांतर्गत विमानसेवा 
- मर्यादित प्रवासी रेल्वे वाहतूक 
- केंद्र आणि राज्य सरकारांच्या प्रशिक्षण संस्था 
- विवाह समारंभ आणि अंत्यसंस्कारांसाठी ठरावीक उपस्थितीची यापुढेही कायम. 
- आंतरराज्य मालवाहतुकीचे नियम अधिक शिथिल 

हे बंदच राहणार 
- शाळा, महाविद्यालये, शिक्षणसंस्था. 
- आंतरराष्ट्रीय विमानसेवा. 
- दिल्लीसह इतर शहरांमधील मेट्रो. 
- धार्मिक सभा, समारंभ. 
- सुरू असलेल्या विशेष गाड्या वगळता रेल्वे प्रवासी वाहतूक. 
- चित्रपटगृहे, मॉल, 
- व्यायामशाळा, जिम, जलतरण तलाव. 
- सभागृहे, मनोरंजन पार्क, सार्वजनिक ठिकाणे. 
- सामाजिक, राजकीय सभा - समारंभ मेळावे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

देशात ३१ जुलैपर्यंत निर्बंध कायम; पंतप्रधान आज संबोधित करणार नवी दिल्ली - देशभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा साडेपाच लाखांवर झेपावत असताना केंद्र सरकारने येत्या १ ते ३१ जुलै कालावधीसाठी ‘अनलॉक २’चे नियम - निर्देश जारी केले. केंद्रीय गृहमंत्रालयाने रात्री दहाच्या सुमारास जारी केलेल्या या दिशानिर्देशानुसार दिल्ली आणि मुंबईसह कोरोना कहर कायम असलेल्या ‘कंटेनमेंट झोन’ भागांमध्ये ‘लॉकडाउन’चे नियम यापुढेही सक्तीने लागू राहतील. सध्या सुरू असलेले कोणतेही उपक्रम सुरू करायचे असतील तर त्यासाठी त्या - त्या वेळी स्वतंत्र सूचना जारी करण्यात येतील.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  शाळा महाविद्यालय आणि शिक्षण संस्था बंद राहणार असल्या तरी ऑनलाइन तासिका सुरू राहतील. लक्षावधी दिल्लीकरांची जीवनवाहिनी असलेली दिल्ली मेट्रो बंदच राहणार असली तरी या नियमाला जोडून ‘पुढील निर्देश येईपर्यंत’ अशी सावध सूचना लिहिलेली आहे.  आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद राहणार आहे. मात्र गृह मंत्रालयाची परवानगी असलेली उड्डाणे सुरू राहतील. अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठीच्या वंदे भारत मिशनचा अपवाद करण्यात आला आहे. संचारबंदीची वेळ घटवून रात्री १० ते पहाटे ५ इतकी मर्यादित करण्यात आली आहे.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा पंतप्रधान आज संबोधित करणार  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (ता. ३०) दुपारी चार वाजता देशाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली. ‘अनलॉक’ सुरू झाल्यापासून पंतप्रधान मोदी प्रथमच देशाला संबोधित करणार आहेत.  हे सुरू राहणार :  - ऑनलाइन शिक्षण  - देशांतर्गत विमानसेवा  - मर्यादित प्रवासी रेल्वे वाहतूक  - केंद्र आणि राज्य सरकारांच्या प्रशिक्षण संस्था  - विवाह समारंभ आणि अंत्यसंस्कारांसाठी ठरावीक उपस्थितीची यापुढेही कायम.  - आंतरराज्य मालवाहतुकीचे नियम अधिक शिथिल  हे बंदच राहणार  - शाळा, महाविद्यालये, शिक्षणसंस्था.  - आंतरराष्ट्रीय विमानसेवा.  - दिल्लीसह इतर शहरांमधील मेट्रो.  - धार्मिक सभा, समारंभ.  - सुरू असलेल्या विशेष गाड्या वगळता रेल्वे प्रवासी वाहतूक.  - चित्रपटगृहे, मॉल,  - व्यायामशाळा, जिम, जलतरण तलाव.  - सभागृहे, मनोरंजन पार्क, सार्वजनिक ठिकाणे.  - सामाजिक, राजकीय सभा - समारंभ मेळावे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/31ssgCM
Read More
पुणेकरांच्या रोगप्रतिकारशक्तीवर होणार संशोधन 

पुणे - एकीकडे कोरोनाच्या चाचण्यांमधून नव्या रुग्णांचे निदान होत असताना दुसरीकडे पुणेकरांच्या रोगप्रतिकारशक्तीवरही संशोधन केले जाणार आहे. त्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह शहरातील विविध संशोधन संस्था, खासगी उद्योग, शास्त्रज्ज्ञ "नॉलेज क्‍लस्टर'च्या माध्यमातून काम करत आहेत. 

लॉकडाऊनच्या काळात केंद्र सरकारने देशात पुण्यासह बंगळुरु, हैद्राबाद आणि दिल्ली या चार शहरांना "नॉलेज क्‍लस्टर'ची मान्यता दिली आहे. त्यामध्ये पुणे विद्यीपीठासह भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर), आयुका, लष्करी वैद्यकीय महाविद्यालय, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, लष्करी संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) यांच्यासह काही खासगी कंपन्या एकत्र काम करत आहेत, अशी माहिती पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

महापालिकेने कोरोना संसर्गातील वेगवेगळ्या प्रकारची माहिती दिली आहे.त्याचे विश्‍लेषण करण्यात येत आहे. कोरोनाचा प्रसार समजून घेण्यासाठी रोगप्रतिकारशक्तीचा अभ्यास केला जात आहे. या "इम्युनॉलॉजी सर्व्हे' मध्ये ज्यांची कोरोनाबाधित म्हणून नोंद झालेली नाही, अशा शहरातील विविध भागांमधील नागरिकांचे रॅंडम पद्धतीने रक्ताचे नमूने घेतले जात आहेत. त्यातून नागरिकांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत का? हे तपासले जाईल. अँटीबॉडीज आढळल्यास त्यांना कोरोनाची लागण झाली होती हे देखील स्पष्ट होईल. त्यामुळे संसर्गाचा प्रसार कशा पद्धतीने, कोणत्या भागांमध्ये झाला हे समजून घेता येईल. तसेच कचऱ्यातून संसर्ग होतो का यावरही अभ्यास केला जाणार आहे, असे डॉ. करमळकर यांनी सांगितले. 

"नॉलेज क्‍लस्टर'च्या सूचनेनुसार नियोजन 
पुण्यात कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी पुणे महापालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासह महापालिकेने कोरोना संदर्भातील माहिती, आकडेवारी "नॉलेज क्‍लस्टर'साठी उपलब्ध करून दिली आहे. या टीममधील शास्त्रज्ज्ञ, तज्ज्ञ त्याचे विश्‍लेषण करून कोरोनाचा शहरातील प्रसार कसा वाढत आहे, कोणत्या भागात कमी होतोय, प्रतिबंधित क्षेत्राचे स्वरूप कसे असावे, त्यासाठीचे निकष कोणते असतील, अंमलबजावणी कशी करावी याबाबत पुणे महापालिकेला आराखडा तयार करून दिला जात आहे. यानुसार महापालिका नियोजन करत आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पुणेकरांच्या रोगप्रतिकारशक्तीवर होणार संशोधन  पुणे - एकीकडे कोरोनाच्या चाचण्यांमधून नव्या रुग्णांचे निदान होत असताना दुसरीकडे पुणेकरांच्या रोगप्रतिकारशक्तीवरही संशोधन केले जाणार आहे. त्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह शहरातील विविध संशोधन संस्था, खासगी उद्योग, शास्त्रज्ज्ञ "नॉलेज क्‍लस्टर'च्या माध्यमातून काम करत आहेत.  लॉकडाऊनच्या काळात केंद्र सरकारने देशात पुण्यासह बंगळुरु, हैद्राबाद आणि दिल्ली या चार शहरांना "नॉलेज क्‍लस्टर'ची मान्यता दिली आहे. त्यामध्ये पुणे विद्यीपीठासह भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर), आयुका, लष्करी वैद्यकीय महाविद्यालय, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, लष्करी संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) यांच्यासह काही खासगी कंपन्या एकत्र काम करत आहेत, अशी माहिती पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिली.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  महापालिकेने कोरोना संसर्गातील वेगवेगळ्या प्रकारची माहिती दिली आहे.त्याचे विश्‍लेषण करण्यात येत आहे. कोरोनाचा प्रसार समजून घेण्यासाठी रोगप्रतिकारशक्तीचा अभ्यास केला जात आहे. या "इम्युनॉलॉजी सर्व्हे' मध्ये ज्यांची कोरोनाबाधित म्हणून नोंद झालेली नाही, अशा शहरातील विविध भागांमधील नागरिकांचे रॅंडम पद्धतीने रक्ताचे नमूने घेतले जात आहेत. त्यातून नागरिकांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत का? हे तपासले जाईल. अँटीबॉडीज आढळल्यास त्यांना कोरोनाची लागण झाली होती हे देखील स्पष्ट होईल. त्यामुळे संसर्गाचा प्रसार कशा पद्धतीने, कोणत्या भागांमध्ये झाला हे समजून घेता येईल. तसेच कचऱ्यातून संसर्ग होतो का यावरही अभ्यास केला जाणार आहे, असे डॉ. करमळकर यांनी सांगितले.  "नॉलेज क्‍लस्टर'च्या सूचनेनुसार नियोजन  पुण्यात कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी पुणे महापालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासह महापालिकेने कोरोना संदर्भातील माहिती, आकडेवारी "नॉलेज क्‍लस्टर'साठी उपलब्ध करून दिली आहे. या टीममधील शास्त्रज्ज्ञ, तज्ज्ञ त्याचे विश्‍लेषण करून कोरोनाचा शहरातील प्रसार कसा वाढत आहे, कोणत्या भागात कमी होतोय, प्रतिबंधित क्षेत्राचे स्वरूप कसे असावे, त्यासाठीचे निकष कोणते असतील, अंमलबजावणी कशी करावी याबाबत पुणे महापालिकेला आराखडा तयार करून दिला जात आहे. यानुसार महापालिका नियोजन करत आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2VuYxVQ
Read More
आता महाविद्यालयांमध्ये पदवी प्रवेश होणार ऑनलाइन

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्रवेशाप्रमाणेच आता महाविद्यालयांमध्ये होणारे पदवी प्रवेश ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. विशेष म्हणजे, ऑनलाइन प्रवेशासाठी विद्यापीठाने आराखडा तयार केला आहे. 

दरवर्षी विद्यापीठाच्या विविध विभागांतील प्रवेश ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येतात. यासाठी विद्यापीठस्तरावर समिती तयार करण्यात येते. विद्यापीठाशी 504 महाविद्यालये संलग्नित आहेत. यामध्ये विविध शाखा आणि अभ्यासक्रमांचा समावेश आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी विद्यापीठाकडून पदवी अभ्यासक्रमाचे ऑनलाइन प्रवेश करण्यावर बरीच चर्चा रंगली होती. मात्र, त्या वेळी महाविद्यालयांचा विरोध आणि इतक्‍या प्रमाणात असलेल्या विषयांमुळे ही प्रक्रिया थंडबस्त्यात पडली. 

दरम्यान, आता प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. एस. आर. चौधरी यांनी याबाबत आराखडा तयार केला आहे. मात्र, अद्याप यावर निर्णय व्हायचा असून व्यवस्थापन आणि विद्वत परिषदेची परवानगी मिळायची आहे. मात्र, ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविल्यास कमी प्रमाणात कर्मचारी वापरता येणे शक्‍य होणार आहे. 

अशी होईल प्रवेश प्रक्रिया 
बारावीचा निकाल लागताच पदवी प्रवेश सुरू होतात. यासाठी विद्यापीठाच्या पोर्टलवर विद्यार्थ्यांना नोंदणी करावी लागणार आहे. पंधरा दिवस विद्यार्थ्यांना नोंदणी करता येईल. नोंदणी करताना विद्यार्थ्यांना त्यासाठी लागणारी सर्वच कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहे. नोंदणी होताच विद्यार्थ्यांना एक नोंदणी क्रमांक मिळेल. नोंदणी संपल्यावर दोन दिवसांनी गुणवत्ता यादी प्रकाशित करण्यात येईल.

या यादीनुसार त्या-त्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावयाचा आहे. तत्पूर्वी, महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आणि ऑनलाइन पद्धतीने कागदपत्राची तपासणी करावी लागणार आहे. तपासणी होताच, विद्यार्थ्याचा प्रवेश निश्‍चित होऊन त्याला प्रवेश देण्यात येईल. यासाठी फेरीची पद्धतही विद्यापीठाकडून राबविण्यात येईल. 

हेही वाचा : अगर जिंदा छोडा तो तेरा गेम कर दूंगा...आणि नंतर घडले हे... 

असा होईल फायदा 
विद्यापीठाद्वारे राबविण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत बराच वेळ वाचणार असून कमी प्रमाणात मनुष्यबळाचा उपयोग होईल. याशिवाय प्रवेशाचे लाइव्ह अपडेट विद्यापीठाला मिळेल. तसेच एका महिन्यात इनरॉलमेंटची प्रक्रिया होईल. 
     

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आता महाविद्यालयांमध्ये पदवी प्रवेश होणार ऑनलाइन नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्रवेशाप्रमाणेच आता महाविद्यालयांमध्ये होणारे पदवी प्रवेश ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. विशेष म्हणजे, ऑनलाइन प्रवेशासाठी विद्यापीठाने आराखडा तयार केला आहे.  दरवर्षी विद्यापीठाच्या विविध विभागांतील प्रवेश ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येतात. यासाठी विद्यापीठस्तरावर समिती तयार करण्यात येते. विद्यापीठाशी 504 महाविद्यालये संलग्नित आहेत. यामध्ये विविध शाखा आणि अभ्यासक्रमांचा समावेश आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी विद्यापीठाकडून पदवी अभ्यासक्रमाचे ऑनलाइन प्रवेश करण्यावर बरीच चर्चा रंगली होती. मात्र, त्या वेळी महाविद्यालयांचा विरोध आणि इतक्‍या प्रमाणात असलेल्या विषयांमुळे ही प्रक्रिया थंडबस्त्यात पडली.  दरम्यान, आता प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. एस. आर. चौधरी यांनी याबाबत आराखडा तयार केला आहे. मात्र, अद्याप यावर निर्णय व्हायचा असून व्यवस्थापन आणि विद्वत परिषदेची परवानगी मिळायची आहे. मात्र, ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविल्यास कमी प्रमाणात कर्मचारी वापरता येणे शक्‍य होणार आहे.  अशी होईल प्रवेश प्रक्रिया  बारावीचा निकाल लागताच पदवी प्रवेश सुरू होतात. यासाठी विद्यापीठाच्या पोर्टलवर विद्यार्थ्यांना नोंदणी करावी लागणार आहे. पंधरा दिवस विद्यार्थ्यांना नोंदणी करता येईल. नोंदणी करताना विद्यार्थ्यांना त्यासाठी लागणारी सर्वच कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहे. नोंदणी होताच विद्यार्थ्यांना एक नोंदणी क्रमांक मिळेल. नोंदणी संपल्यावर दोन दिवसांनी गुणवत्ता यादी प्रकाशित करण्यात येईल. या यादीनुसार त्या-त्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावयाचा आहे. तत्पूर्वी, महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आणि ऑनलाइन पद्धतीने कागदपत्राची तपासणी करावी लागणार आहे. तपासणी होताच, विद्यार्थ्याचा प्रवेश निश्‍चित होऊन त्याला प्रवेश देण्यात येईल. यासाठी फेरीची पद्धतही विद्यापीठाकडून राबविण्यात येईल.  हेही वाचा : अगर जिंदा छोडा तो तेरा गेम कर दूंगा...आणि नंतर घडले हे...  असा होईल फायदा  विद्यापीठाद्वारे राबविण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत बराच वेळ वाचणार असून कमी प्रमाणात मनुष्यबळाचा उपयोग होईल. याशिवाय प्रवेशाचे लाइव्ह अपडेट विद्यापीठाला मिळेल. तसेच एका महिन्यात इनरॉलमेंटची प्रक्रिया होईल.        News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3gmWI5J
Read More
नागपूरकरांना करावी लागणार मेट्रो प्रवासासाठी प्रतीक्षा; हे आहे कारण...

नागपूर : शहर बसमधील गर्दीची शक्‍यता लक्षात घेता मेट्रोतून प्रवासासाठी उत्सुक असलेल्या चाकरमान्यांना पुन्हा महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. लॉकडाउनचा अवधी 31 जुलैपर्यंत वाढविल्याने मेट्रोने केलेल्या प्रवासी सेवेच्या तयारीवर विरजण पडले. मेट्रो प्रशासनाने प्रवाशांसाठी मेट्रो डब्याच्या सॅनिटायझेशनसह कंट्रोल रूम आदी उपाययोजना केल्या होत्या. 

मेट्रोला जुलैपासून प्रवासी सेवेच्या परवानगीची अपेक्षा होती. त्यामुळे मेट्रो डब्याचे निर्जंतुकीकरण आदी केले होते. याशिवाय प्रवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने गर्दीच्या मेट्रो स्थानकावरील क्रू कंट्रोल रूम, बेबी केअर रूम, स्टेशन कंट्रोल रूमसह विविध खोल्या स्वच्छ करण्यात आल्या होत्या. परंतु, आज राज्य सरकारने लॉकडाउनचा अवधी 31 जुलैपर्यंत वाढविला. त्यामुळे या तयारीवर विरजण पडले. 
मात्र, स्वच्छता, निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया दररोज सुरू राहणार आहे. याशिवाय मेट्रो सुरू होताच पीपीई किट, मास्क, हॅंडग्लोव्हजसह कर्मचारी दिसून येणार आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने वेळोवेळी घोषित केलेल्या निर्देशाचे पालन करण्यात येणार असल्याचे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी नमूद केले. शासनाच्या निर्देशाबाबत जनजागृती केली जाणार असून प्रवाशांची भीती दूर करण्याबाबतही उपाययोजना अमलात आणल्या जाणार आहे. मेट्रो स्टेशन परिसरातील उपाययोजनाबाबत महामेट्रोच्या कर्मचाऱ्यांनाही जागृत करण्यात आले आहे. मेट्रो प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची खात्री करून देण्यासाठी मेट्रो अधिकारी विविध उपाययोजनांवर भर देत आहेत. 

हेही वाचा : अगर जिंदा छोडा तो तेरा गेम कर दूंगा...आणि नंतर घडले हे...

नागरिकांचीही पसंती मेट्रोला 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मेट्रोने केलेल्या उपाययोजना शहरातील आपली बसच्या तुलनेत आरोग्यदायी असल्याचे दिसून येत आहे. आपली बसमधील स्वच्छता आदीबाबत काही नागरिकांनी शंका उपस्थित केली. मेट्रोतून आरोग्यदायी व सुखरूप प्रवासालाच पसंती राहील, असे काही नागरिकांनी नमूद केले. 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

नागपूरकरांना करावी लागणार मेट्रो प्रवासासाठी प्रतीक्षा; हे आहे कारण... नागपूर : शहर बसमधील गर्दीची शक्‍यता लक्षात घेता मेट्रोतून प्रवासासाठी उत्सुक असलेल्या चाकरमान्यांना पुन्हा महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. लॉकडाउनचा अवधी 31 जुलैपर्यंत वाढविल्याने मेट्रोने केलेल्या प्रवासी सेवेच्या तयारीवर विरजण पडले. मेट्रो प्रशासनाने प्रवाशांसाठी मेट्रो डब्याच्या सॅनिटायझेशनसह कंट्रोल रूम आदी उपाययोजना केल्या होत्या.  मेट्रोला जुलैपासून प्रवासी सेवेच्या परवानगीची अपेक्षा होती. त्यामुळे मेट्रो डब्याचे निर्जंतुकीकरण आदी केले होते. याशिवाय प्रवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने गर्दीच्या मेट्रो स्थानकावरील क्रू कंट्रोल रूम, बेबी केअर रूम, स्टेशन कंट्रोल रूमसह विविध खोल्या स्वच्छ करण्यात आल्या होत्या. परंतु, आज राज्य सरकारने लॉकडाउनचा अवधी 31 जुलैपर्यंत वाढविला. त्यामुळे या तयारीवर विरजण पडले.  मात्र, स्वच्छता, निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया दररोज सुरू राहणार आहे. याशिवाय मेट्रो सुरू होताच पीपीई किट, मास्क, हॅंडग्लोव्हजसह कर्मचारी दिसून येणार आहे.  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने वेळोवेळी घोषित केलेल्या निर्देशाचे पालन करण्यात येणार असल्याचे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी नमूद केले. शासनाच्या निर्देशाबाबत जनजागृती केली जाणार असून प्रवाशांची भीती दूर करण्याबाबतही उपाययोजना अमलात आणल्या जाणार आहे. मेट्रो स्टेशन परिसरातील उपाययोजनाबाबत महामेट्रोच्या कर्मचाऱ्यांनाही जागृत करण्यात आले आहे. मेट्रो प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची खात्री करून देण्यासाठी मेट्रो अधिकारी विविध उपाययोजनांवर भर देत आहेत.  हेही वाचा : अगर जिंदा छोडा तो तेरा गेम कर दूंगा...आणि नंतर घडले हे... नागरिकांचीही पसंती मेट्रोला  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मेट्रोने केलेल्या उपाययोजना शहरातील आपली बसच्या तुलनेत आरोग्यदायी असल्याचे दिसून येत आहे. आपली बसमधील स्वच्छता आदीबाबत काही नागरिकांनी शंका उपस्थित केली. मेट्रोतून आरोग्यदायी व सुखरूप प्रवासालाच पसंती राहील, असे काही नागरिकांनी नमूद केले.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2VtuHRI
Read More
पहले चीनी कंपनियों के ठेकों पर वार, अब 59 ऐप बैन, गलवान पर भारत ने चीन को ऐसे दी चोट https://ift.tt/2NIKE2h
ECB का ऐलान- 1 अगस्त से खेली जाएगी इंग्लिश काउंटी चैम्पियनशिप https://ift.tt/38bYSlC
पेट्रोल-डीजल के चढ़ते भाव थमे, देशव्यापी विरोध के बाद थमी रफ्तार https://ift.tt/3g9QFRF
Horoscope Today, 30 जून: जानें कैसा रहेगा आज आपका दिन? https://ift.tt/2Vv9B5H
4 बजे राष्ट्र के नाम मोदी का संदेश, कोरोना की रफ्तार-चीन विवाद किसपर होगी बात? https://ift.tt/2NIGd7s
कश्मीर के अनंतनाग में एनकाउंटर शुरू, दो आतंकियों को सुरक्षाबलों ने घेरा https://ift.tt/2Vxg1B5
विशाखापत्तनम: दवा कंपनी में गैस लीक, 2 लोगों की मौत, इलाके में अफरा-तफरी https://ift.tt/3g8pqab
जिन यूजर्स के पास पहले से ही टिक टॉक मौजूद, क्या वो इसे यूज कर पाएंगे? https://ift.tt/3eIW2qQ
बैन के बावजूद अब तक पर क्यों दिख रहे हैं ये चाइनीज ऐप्स? https://ift.tt/38jzJp9
क्या चिराग की एंट्री महागठबंधन में हो सकती है? तेजस्वी बोले- विचार किया जाएगा https://ift.tt/2ZmACsX
खाने की थाली तक चीन, दिल्ली में बिकने वाला 50 फीसदी राजमा चायनीज https://ift.tt/31umeS0
रणबीर संग इस फिल्म में काम कर चुकी है सुशांत की आखिरी फिल्म की एक्ट्रेस https://ift.tt/2YHQ7MU
अनलॉक-2 की गाइडलाइंस जारी, जानिए कहां-कहां मिलेगी छूट और क्या होगी सख्ती https://ift.tt/2BpHEFt
कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या का वाढते आहे?
कुजलेला मृतदेह कुणाचा? शवागारातील दुर्गंधीने उपस्थित केला प्रश्‍न 

अमरावती : पाच दिवसांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवागारात पडून असलेला मृतदेह कुजल्याने दुर्गंधी पसरली. हा कुजलेला मृतदेह कुणाचा? या प्रश्‍नाने इर्विन प्रशासन भांबावून गेले होते. शवागारातील कोल्ड स्टोअरेज निकामी झाल्याची बाब आता पुढे आली. 

ओपीडीत 23 जून रोजी दाखल व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर पोलिस चौकीत मेमो न पाठविल्याने हा पेच निर्माण झाल्याचे निदर्शनात आले. सोमवारी (ता. 29) शहर कोतवाली पोलिसांनी बेवारस मृतदेह म्हणून त्यावर अंत्यसंस्कार केले. 23 जून रोजी शहरातील दीपक चौकात वाहनाने धडक दिल्याने अनोळखी व्यक्ती गंभीर जखमी झाली होती. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी जखमी व्यक्तीला उपचारासाठी दुपारी साडेबाराच्या सुमारास इर्विनच्या ओपीडीमध्ये दाखल केले.

जखमी असल्यापासून प्रकृती गंभीर असल्याने त्याचे नाव समजू शकले नाही. दाखल व्यक्तीला कुणी व केव्हा आणले, पहिल्या दिवसाची पोलिस इन्फॉर्म (मेमो)ची नोंद आहे. इर्विन चौकीने कोतवाली ठाण्यात कळविलेसुद्धा होते. परंतु, त्याच दिवशी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास जखमी व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर ड्यूटीवरील डॉक्‍टरांनी मृतदेह वॉर्डबॉयच्या माध्यमातून शवागारात ठेवला. परंतु, मृत पावलेल्या व्यक्तीची माहिती तत्काळ पुन्हा मेमोद्वारे इर्विनच्या पोलिस चौकीत दिली नाही.

अखेर पाच दिवस शवागारात कोल्ड स्टोअरेजची मशिनरी उत्तम स्थितीत नसल्याने दुर्गंधी पसरली होती. पाचव्या दिवशी रविवारी (ता. 28) मृतदेह कुणाचा? याबाबत इर्विन प्रशासन भांबावून गेले. उशिरा रात्री मृत झालेली व्यक्ती 23 जून रोजी दाखल झालेली असल्याचे कळले. त्यामुळे इर्विन प्रशासनाने शहर कोतवाली ठाण्यास पत्र लिहून माहिती दिली. आज अंत्यसंस्कार होईपर्यंतही मृत व्यक्तीची ओळख पटू शकली नाही. ज्यांनी मृतदेह आणला त्या वाहतूक पोलिसांनी किंवा इर्विन ओपीडीमधील डॉक्‍टरांपैकी कुणीही शहर कोतवाली पोलिस किंवा इर्विन चौकीत मृत्यूनंतरच्या दस्तऐवजांसह माहिती न दिल्याने हा पेच निर्माण झाल्याचे इर्विन प्रशासनाने सांगितले. 

हेही वाचा : अगर जिंदा छोडा तो तेरा गेम कर दूंगा...आणि नंतर घडले हे...  

शवागारात कोल्डरूम नाही, फक्त कोल्ड स्टोअरेज म्हणून वापर होतो. तेथील मशीनरी जुनी झाली आहे. वारंवार दुरुस्ती करून काम चालविले जात आहे. संबंधित यंत्रणेला तशी माहिती दिली आहे. स्टोअरेज वारंवार उघडावे लागते किंवा वीजपुरवठा खंडित झाल्याने जास्त दिवस झालेल्या मृतदेहाची दुर्गंधी येऊ शकते. 
-डॉ. सतीश हुमने, निवासी जिल्हा शल्यचिकित्सक, इर्विन रुग्णालय 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कुजलेला मृतदेह कुणाचा? शवागारातील दुर्गंधीने उपस्थित केला प्रश्‍न  अमरावती : पाच दिवसांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवागारात पडून असलेला मृतदेह कुजल्याने दुर्गंधी पसरली. हा कुजलेला मृतदेह कुणाचा? या प्रश्‍नाने इर्विन प्रशासन भांबावून गेले होते. शवागारातील कोल्ड स्टोअरेज निकामी झाल्याची बाब आता पुढे आली.  ओपीडीत 23 जून रोजी दाखल व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर पोलिस चौकीत मेमो न पाठविल्याने हा पेच निर्माण झाल्याचे निदर्शनात आले. सोमवारी (ता. 29) शहर कोतवाली पोलिसांनी बेवारस मृतदेह म्हणून त्यावर अंत्यसंस्कार केले. 23 जून रोजी शहरातील दीपक चौकात वाहनाने धडक दिल्याने अनोळखी व्यक्ती गंभीर जखमी झाली होती. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी जखमी व्यक्तीला उपचारासाठी दुपारी साडेबाराच्या सुमारास इर्विनच्या ओपीडीमध्ये दाखल केले. जखमी असल्यापासून प्रकृती गंभीर असल्याने त्याचे नाव समजू शकले नाही. दाखल व्यक्तीला कुणी व केव्हा आणले, पहिल्या दिवसाची पोलिस इन्फॉर्म (मेमो)ची नोंद आहे. इर्विन चौकीने कोतवाली ठाण्यात कळविलेसुद्धा होते. परंतु, त्याच दिवशी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास जखमी व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर ड्यूटीवरील डॉक्‍टरांनी मृतदेह वॉर्डबॉयच्या माध्यमातून शवागारात ठेवला. परंतु, मृत पावलेल्या व्यक्तीची माहिती तत्काळ पुन्हा मेमोद्वारे इर्विनच्या पोलिस चौकीत दिली नाही. अखेर पाच दिवस शवागारात कोल्ड स्टोअरेजची मशिनरी उत्तम स्थितीत नसल्याने दुर्गंधी पसरली होती. पाचव्या दिवशी रविवारी (ता. 28) मृतदेह कुणाचा? याबाबत इर्विन प्रशासन भांबावून गेले. उशिरा रात्री मृत झालेली व्यक्ती 23 जून रोजी दाखल झालेली असल्याचे कळले. त्यामुळे इर्विन प्रशासनाने शहर कोतवाली ठाण्यास पत्र लिहून माहिती दिली. आज अंत्यसंस्कार होईपर्यंतही मृत व्यक्तीची ओळख पटू शकली नाही. ज्यांनी मृतदेह आणला त्या वाहतूक पोलिसांनी किंवा इर्विन ओपीडीमधील डॉक्‍टरांपैकी कुणीही शहर कोतवाली पोलिस किंवा इर्विन चौकीत मृत्यूनंतरच्या दस्तऐवजांसह माहिती न दिल्याने हा पेच निर्माण झाल्याचे इर्विन प्रशासनाने सांगितले.  हेही वाचा : अगर जिंदा छोडा तो तेरा गेम कर दूंगा...आणि नंतर घडले हे...   शवागारात कोल्डरूम नाही, फक्त कोल्ड स्टोअरेज म्हणून वापर होतो. तेथील मशीनरी जुनी झाली आहे. वारंवार दुरुस्ती करून काम चालविले जात आहे. संबंधित यंत्रणेला तशी माहिती दिली आहे. स्टोअरेज वारंवार उघडावे लागते किंवा वीजपुरवठा खंडित झाल्याने जास्त दिवस झालेल्या मृतदेहाची दुर्गंधी येऊ शकते.  -डॉ. सतीश हुमने, निवासी जिल्हा शल्यचिकित्सक, इर्विन रुग्णालय  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Bfvkro
Read More
भारत-चीन तणाव : सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये 2 महिन्यांसाठी एलपीजी सिलिंडर साठवून ठेवण्याचे आदेश का दिले?
विद्यार्थ्यांना मिळेल ऑनलाईन गुणपत्रिका व पदवी, वाचा कसे...

नागपूर  : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने पदवी आणि गुणपत्रिकांचे डिजिटलायझेशन करण्यात येत आहे. याबाबत युजीसीने देशभरातील सर्वच विद्यापीठांना निर्देश दिले आहे. यामुळे "डिजिलॉकर' ऍपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑनलाइन कागदपत्रे बघता येणे शक्‍य होणार आहे.

देशभरात बोगस शैक्षणिक प्रमाणपत्रांची प्रकरणे वाढली आहे. अशा प्रकारे कुणाचीही फसवणूक होऊ नये व विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाची अशी ही कागदपत्रे सुरक्षित राहावीत यासाठी केंद्र शासनाने "एनएडी' (नॅशनल ऍकेडमीक डिपॉझिटरी) यांच्यासोबत सेवा सुरू करण्याची घोषणा केली.

वर्ष लोटूनही रखडली विद्यापीठांमधील पदभरती?, ही आहेत कारणे...

राज्य शासनाच्या अग्रवाल समितीच्या "ई-रिफॉर्म्स'च्या बऱ्याच शिफारशींची अंमलबजावणी विद्यापीठात झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांची विविध कागदपत्रे डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्याबाबतचा कार्यक्रम सुरू झाला होता. यासंदर्भात एनएसडीएल व सीडीएल या केंद्र शासनाने नेमलेल्या दोन कंपन्यांसोबत प्रशासनाचे बोलणे झाले होते व त्यांचे सादरीकरणदेखील झाले होते. आयोगाने या दोघांपैकी कुणाशीही सामंजस्य करार करण्याची सूट दिली होती. विद्यापीठाने 2017 मध्ये "एनएसडीएल' सामंजस्य करार होता. मात्र, केंद्र सरकारने हा करार रद्द केला आहे. आता "डिजिलॉकर' ऍपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पदवी आणि गुणपत्रिका बघता येणार आहे.

दोन वर्षांपासून थंडबस्त्यात
2017 मध्ये विद्यापीठाद्वारे "एनएसडीएल' सोबत करार केला होता. त्यात 2007 पासूनच्या कागदपत्रे डिजिटल करण्यास सुरुवात झाली होती. एक वर्ष हे काम सुरू केल्यानंतर हे काम थंडबस्त्यात पडले. याबाबत प्रशासनाने कुठलेच पाऊल उचलले नसल्याचेही समजते.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

विद्यार्थ्यांना मिळेल ऑनलाईन गुणपत्रिका व पदवी, वाचा कसे... नागपूर  : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने पदवी आणि गुणपत्रिकांचे डिजिटलायझेशन करण्यात येत आहे. याबाबत युजीसीने देशभरातील सर्वच विद्यापीठांना निर्देश दिले आहे. यामुळे "डिजिलॉकर' ऍपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑनलाइन कागदपत्रे बघता येणे शक्‍य होणार आहे. देशभरात बोगस शैक्षणिक प्रमाणपत्रांची प्रकरणे वाढली आहे. अशा प्रकारे कुणाचीही फसवणूक होऊ नये व विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाची अशी ही कागदपत्रे सुरक्षित राहावीत यासाठी केंद्र शासनाने "एनएडी' (नॅशनल ऍकेडमीक डिपॉझिटरी) यांच्यासोबत सेवा सुरू करण्याची घोषणा केली. वर्ष लोटूनही रखडली विद्यापीठांमधील पदभरती?, ही आहेत कारणे... राज्य शासनाच्या अग्रवाल समितीच्या "ई-रिफॉर्म्स'च्या बऱ्याच शिफारशींची अंमलबजावणी विद्यापीठात झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांची विविध कागदपत्रे डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्याबाबतचा कार्यक्रम सुरू झाला होता. यासंदर्भात एनएसडीएल व सीडीएल या केंद्र शासनाने नेमलेल्या दोन कंपन्यांसोबत प्रशासनाचे बोलणे झाले होते व त्यांचे सादरीकरणदेखील झाले होते. आयोगाने या दोघांपैकी कुणाशीही सामंजस्य करार करण्याची सूट दिली होती. विद्यापीठाने 2017 मध्ये "एनएसडीएल' सामंजस्य करार होता. मात्र, केंद्र सरकारने हा करार रद्द केला आहे. आता "डिजिलॉकर' ऍपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पदवी आणि गुणपत्रिका बघता येणार आहे. दोन वर्षांपासून थंडबस्त्यात 2017 मध्ये विद्यापीठाद्वारे "एनएसडीएल' सोबत करार केला होता. त्यात 2007 पासूनच्या कागदपत्रे डिजिटल करण्यास सुरुवात झाली होती. एक वर्ष हे काम सुरू केल्यानंतर हे काम थंडबस्त्यात पडले. याबाबत प्रशासनाने कुठलेच पाऊल उचलले नसल्याचेही समजते. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38e9TD0
Read More
नागपुरातील या भागातील नागरिकांना दिलासा; हे परिसर केले सील

नागपूर : कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने बैद्यनाथ चौक ते मेडिकल चौक रस्त्यावरील टाटा कॅपिटल हाइट, सोमलवाडा, खामला, दक्षिण अंबाझरी रोडवरील माधवनगरातील काही परिसर सील करण्यात आला. प्रतिबंधित क्षेत्रातून वगळून न्यू नंदनवनमधील परिसरातील नागरिकांना दिलासा देण्यात आला. 

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज चार वेगवेगळ्या भागांतील क्षेत्र प्रतिबंधित घोषित केले. यात लक्ष्मीनगर झोनअंतर्गत प्रभाग 36 मधील सोमलवाड्यातील जयप्रकाशनगरातील परिसर सील करण्यात आला. जयप्रकाशनगरातील पूर्वेस रस्ता, उत्तरेस रस्ता, पश्‍चिमेस रस्ता आणि दक्षिणेस रस्ता व हनुमान मंदिर परिसर सील करण्यात आला. 

प्रभाग 37 मधील खामला येथील टेलिकॉमनगराच्या पूर्वेस कला अपार्टमेंट ते निखारे यांचे घर, उत्तरेस निखारे यांचे घर ते व्यवहारे यांच्या घरापर्यंत, पश्‍चिमेस व्यवहारे यांचे घर ते म्हात्रे यांच्या घरापर्यंत तर दक्षिणेस म्हात्रे यांच्या घरापासून ते कला अपार्टमेंटपर्यंत निर्बंध लावण्यात आले. धरमपेठ झोनअंतर्गत प्रभाग 13 येथील माधवनगराच्या पूर्वेस दक्षिण अंबाझरी रोड, उत्तरेस प्रसाद हॉस्पिटल, उत्तर-पश्‍चिमेस वसंत वाकोर्डीकर यांचे घर, पश्‍चिमेस बी. सराफ यांचे घर, दक्षिणेस डॉ. पुष्पराज गडकरी यांच्या घरापर्यंतचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले. 

हेही वाचा : अगर जिंदा छोडा तो तेरा गेम कर दूंगा...आणि नंतर घडले हे... 

धंतोली झोनअंतर्गत प्रभाग 17 मधील मेडिकल चौक ते बैद्यनाथ चौक रस्त्यावरील टाटा कॅपिटल हाइट्‌सच्या उत्तरेस एनएनडीएल संरक्षक भिंत, टाटा कॅपिटल हाईटची संरक्षक भिंत, दक्षिण-पूर्वेस मोकळी जागा व व्हीआर मॉल, दक्षिण-पश्‍चिमेस मोकळी जागा व व्हीआर मॉल, पश्‍चिमेस रामबाग गल्ली, उत्तरे-पश्‍चिमेस एनएनडीएल कार्यालयाची संरक्षक भिंतपर्यंत निर्बंध लावण्यात आले आहे. नेहरूनगर झोनमधील प्रभाग 27 मधील न्यू नंदनवन हा परिसर कोरोनामुक्त झाल्याने हा परिसर प्रतिबंधित क्षेत्रातून वगळण्यात आला आहे.  

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

नागपुरातील या भागातील नागरिकांना दिलासा; हे परिसर केले सील नागपूर : कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने बैद्यनाथ चौक ते मेडिकल चौक रस्त्यावरील टाटा कॅपिटल हाइट, सोमलवाडा, खामला, दक्षिण अंबाझरी रोडवरील माधवनगरातील काही परिसर सील करण्यात आला. प्रतिबंधित क्षेत्रातून वगळून न्यू नंदनवनमधील परिसरातील नागरिकांना दिलासा देण्यात आला.  मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज चार वेगवेगळ्या भागांतील क्षेत्र प्रतिबंधित घोषित केले. यात लक्ष्मीनगर झोनअंतर्गत प्रभाग 36 मधील सोमलवाड्यातील जयप्रकाशनगरातील परिसर सील करण्यात आला. जयप्रकाशनगरातील पूर्वेस रस्ता, उत्तरेस रस्ता, पश्‍चिमेस रस्ता आणि दक्षिणेस रस्ता व हनुमान मंदिर परिसर सील करण्यात आला.  प्रभाग 37 मधील खामला येथील टेलिकॉमनगराच्या पूर्वेस कला अपार्टमेंट ते निखारे यांचे घर, उत्तरेस निखारे यांचे घर ते व्यवहारे यांच्या घरापर्यंत, पश्‍चिमेस व्यवहारे यांचे घर ते म्हात्रे यांच्या घरापर्यंत तर दक्षिणेस म्हात्रे यांच्या घरापासून ते कला अपार्टमेंटपर्यंत निर्बंध लावण्यात आले. धरमपेठ झोनअंतर्गत प्रभाग 13 येथील माधवनगराच्या पूर्वेस दक्षिण अंबाझरी रोड, उत्तरेस प्रसाद हॉस्पिटल, उत्तर-पश्‍चिमेस वसंत वाकोर्डीकर यांचे घर, पश्‍चिमेस बी. सराफ यांचे घर, दक्षिणेस डॉ. पुष्पराज गडकरी यांच्या घरापर्यंतचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले.  हेही वाचा : अगर जिंदा छोडा तो तेरा गेम कर दूंगा...आणि नंतर घडले हे...  धंतोली झोनअंतर्गत प्रभाग 17 मधील मेडिकल चौक ते बैद्यनाथ चौक रस्त्यावरील टाटा कॅपिटल हाइट्‌सच्या उत्तरेस एनएनडीएल संरक्षक भिंत, टाटा कॅपिटल हाईटची संरक्षक भिंत, दक्षिण-पूर्वेस मोकळी जागा व व्हीआर मॉल, दक्षिण-पश्‍चिमेस मोकळी जागा व व्हीआर मॉल, पश्‍चिमेस रामबाग गल्ली, उत्तरे-पश्‍चिमेस एनएनडीएल कार्यालयाची संरक्षक भिंतपर्यंत निर्बंध लावण्यात आले आहे. नेहरूनगर झोनमधील प्रभाग 27 मधील न्यू नंदनवन हा परिसर कोरोनामुक्त झाल्याने हा परिसर प्रतिबंधित क्षेत्रातून वगळण्यात आला आहे.   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3eJ9MBK
Read More
नियम सांगणारे मुंढे 'नियमबाह्य' का वागतात?, महापौरांचा सवाल; वाचा विशेष मुलाखत 

नागपूर : निविदांचे तुकडे पाडणे, सभागृहाला माहिती न देणे, स्थायी समितीच्या परवानगीशिवाय सुट्यांवर जाणे, अधिकाऱ्यांना धाकात ठेवणे हे महापालिकेच्या कोणत्या नियमांत बसते? तुम्ही काम करीत असाल तर नगरसेवक काय गप्प मारायला वेळ मागतात काय? आजवर झालेल्या शहराच्या विकासात लोकप्रतिनिधींचे  योगदान काहीच नाही का, असा रोखठोक सवाल करून महापौर संदीप जोशी यांनी नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढेना नियमांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. 

महापौरांनी सोमवारी "सकाळ' कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. आयुक्त नियमांनुसार चालत असतील तर आम्हालाच आनंद आहे, असे सांगताना महापौर म्हणाले की, मुंढे सोयीने नियम बदलवतात. प्रत्येकासाठी त्यांचे नियम आणि त्याचा अर्थ वेगळा असतो. कोविड आणि आर्थिक परिस्थिती बघता अत्यावश्‍यक कामेच करण्याचे सरकारचे आदेश असतील तर आयुक्तांनी तसे आम्हाला लेखी दिले पाहिजे. कुठली कामे थांबवली त्याची प्रत उपलब्ध करून द्यावी. इस्पितळाच्या कामांचे तुकडे कुठल्या नियमानुसार केले, कोरोनाच्या संदर्भात काय केले, हे सभागृहाला सांगावे, असे "जीआर'मध्ये म्हटलेले असताना माहिती का दिली जात नाही? घोटाळ्याचे सर्व पुरावे देऊन एखाद्या अधिकाऱ्यास पाठीशी घालणे, हे कुठल्या नियमात बसते हे आयुक्तांनी सांगावे. 

महापालिकेकडे यंत्रणा तोकडी आहे. नगरसेवकांकडे कार्यकर्त्यांची फौज असून कोरोनाचा काळात त्यांचा वापर करता आला असता. उपाययोजना करताना महापौरांना विश्‍वासात घ्यायला हवे होते. जनतेच्या हिताचे रक्षण करण्यासंबंधी प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांची जबाबदारी, कर्तव्ये आहेत. मग नगरसेवकांची जबाबदारी, कर्तव्ये नाहीत काय? एकही काम चुकीचे करणार नाही, असे आयुक्त म्हणत असतील तर यापूर्वीच्या आयुक्तांच्या काळात चुकीची कामे झाली आहेत काय?, असे अनेक प्रश्‍न महापौरांनी उपस्थित केले. 

नगरसेवकांनाही अत्यावश्‍यक कामेच अपेक्षित असून आयुक्तांनी तसे आश्‍वासनही दिले होते. परंतु, त्यांची वक्तव्ये आश्‍वासनांच्या विपरीत आहेत. कुठल्याही अधिकाऱ्यांशी आमचे वैर नाही. परंतु, आयुक्तांची वागणूक वैरत्वाची आहे. कामे रोखल्यामुळे जनता नगरसेवकांच्या अंगावर येत आहे. यात आयुक्तांना आनंद मिळतो, असा आरोपही महापौरांनी केला. आयुक्तांनी शहराच्या हितासाठी रोडमॅप तयार केला. पण, ते याबाबत नगरसेवकांना विश्‍वासात घेत नाहीत. या वृत्तीलाच आमचा विरोध आहे, असे महापौर म्हणाले. 

 
नगरसेवकांच्या बदनामीला आयुक्तांचे समर्थन 

आयुक्तांचे फेजबुक पेज व ट्‌विटरव्यतिरिक्त सोशल मीडिया अकाउंट नसेलही. परंतु, आयुक्तांच्या समर्थकांनी पेज सुरू करून त्यावर नगरसेवकांची बदनामी केली. या नेटकऱ्यांना समजावणे त्यांचे कर्तव्य आहेत. याबाबत आयुक्तांचे मौन नगरसेवकांच्या बदनामीला समर्थन करणारे आहे. 

गडकरींचे केंद्राला पत्र 

स्मार्ट सिटीमध्ये 1000 टक्के गडबड असून, त्यावरील कारवाईसाठी आपण कोर्टात जाणार आहोत. केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी आज याप्रकरणी केंद्राला पत्र पाठविले आहे. गडकरी, माजी मंत्री विलास मुत्तेमवार, पालकमंत्री नितीन राऊत यांनी पुढे आणलेल्या शहराला बदनाम करू नका. 

बेकायदेशीररीत्या दोन क्वार्टर 

शासकीय अधिकाऱ्यांना नियमानुसार एकच सरकारी क्वार्टर वापरता येते. मात्र, मुंढे यांनी मुंबईतील 1700 वर्गफुटांचे सरकारी क्वार्टर अद्याप सोडलेले नाही. नागपूरमध्ये सुरुवातीला रविभवन व आता ते सरकारी बंगल्यात राहत आहेत. नियमाप्रमाणे त्यांनी मुंबईतल्या क्वार्टरचा दीडशे रुपये प्रतिवर्ग फूट दंड भरावा लागू शकतो. 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

नियम सांगणारे मुंढे 'नियमबाह्य' का वागतात?, महापौरांचा सवाल; वाचा विशेष मुलाखत  नागपूर : निविदांचे तुकडे पाडणे, सभागृहाला माहिती न देणे, स्थायी समितीच्या परवानगीशिवाय सुट्यांवर जाणे, अधिकाऱ्यांना धाकात ठेवणे हे महापालिकेच्या कोणत्या नियमांत बसते? तुम्ही काम करीत असाल तर नगरसेवक काय गप्प मारायला वेळ मागतात काय? आजवर झालेल्या शहराच्या विकासात लोकप्रतिनिधींचे  योगदान काहीच नाही का, असा रोखठोक सवाल करून महापौर संदीप जोशी यांनी नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढेना नियमांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे.  महापौरांनी सोमवारी "सकाळ' कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. आयुक्त नियमांनुसार चालत असतील तर आम्हालाच आनंद आहे, असे सांगताना महापौर म्हणाले की, मुंढे सोयीने नियम बदलवतात. प्रत्येकासाठी त्यांचे नियम आणि त्याचा अर्थ वेगळा असतो. कोविड आणि आर्थिक परिस्थिती बघता अत्यावश्‍यक कामेच करण्याचे सरकारचे आदेश असतील तर आयुक्तांनी तसे आम्हाला लेखी दिले पाहिजे. कुठली कामे थांबवली त्याची प्रत उपलब्ध करून द्यावी. इस्पितळाच्या कामांचे तुकडे कुठल्या नियमानुसार केले, कोरोनाच्या संदर्भात काय केले, हे सभागृहाला सांगावे, असे "जीआर'मध्ये म्हटलेले असताना माहिती का दिली जात नाही? घोटाळ्याचे सर्व पुरावे देऊन एखाद्या अधिकाऱ्यास पाठीशी घालणे, हे कुठल्या नियमात बसते हे आयुक्तांनी सांगावे.  महापालिकेकडे यंत्रणा तोकडी आहे. नगरसेवकांकडे कार्यकर्त्यांची फौज असून कोरोनाचा काळात त्यांचा वापर करता आला असता. उपाययोजना करताना महापौरांना विश्‍वासात घ्यायला हवे होते. जनतेच्या हिताचे रक्षण करण्यासंबंधी प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांची जबाबदारी, कर्तव्ये आहेत. मग नगरसेवकांची जबाबदारी, कर्तव्ये नाहीत काय? एकही काम चुकीचे करणार नाही, असे आयुक्त म्हणत असतील तर यापूर्वीच्या आयुक्तांच्या काळात चुकीची कामे झाली आहेत काय?, असे अनेक प्रश्‍न महापौरांनी उपस्थित केले.  नगरसेवकांनाही अत्यावश्‍यक कामेच अपेक्षित असून आयुक्तांनी तसे आश्‍वासनही दिले होते. परंतु, त्यांची वक्तव्ये आश्‍वासनांच्या विपरीत आहेत. कुठल्याही अधिकाऱ्यांशी आमचे वैर नाही. परंतु, आयुक्तांची वागणूक वैरत्वाची आहे. कामे रोखल्यामुळे जनता नगरसेवकांच्या अंगावर येत आहे. यात आयुक्तांना आनंद मिळतो, असा आरोपही महापौरांनी केला. आयुक्तांनी शहराच्या हितासाठी रोडमॅप तयार केला. पण, ते याबाबत नगरसेवकांना विश्‍वासात घेत नाहीत. या वृत्तीलाच आमचा विरोध आहे, असे महापौर म्हणाले.    नगरसेवकांच्या बदनामीला आयुक्तांचे समर्थन  आयुक्तांचे फेजबुक पेज व ट्‌विटरव्यतिरिक्त सोशल मीडिया अकाउंट नसेलही. परंतु, आयुक्तांच्या समर्थकांनी पेज सुरू करून त्यावर नगरसेवकांची बदनामी केली. या नेटकऱ्यांना समजावणे त्यांचे कर्तव्य आहेत. याबाबत आयुक्तांचे मौन नगरसेवकांच्या बदनामीला समर्थन करणारे आहे.  गडकरींचे केंद्राला पत्र  स्मार्ट सिटीमध्ये 1000 टक्के गडबड असून, त्यावरील कारवाईसाठी आपण कोर्टात जाणार आहोत. केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी आज याप्रकरणी केंद्राला पत्र पाठविले आहे. गडकरी, माजी मंत्री विलास मुत्तेमवार, पालकमंत्री नितीन राऊत यांनी पुढे आणलेल्या शहराला बदनाम करू नका.  बेकायदेशीररीत्या दोन क्वार्टर  शासकीय अधिकाऱ्यांना नियमानुसार एकच सरकारी क्वार्टर वापरता येते. मात्र, मुंढे यांनी मुंबईतील 1700 वर्गफुटांचे सरकारी क्वार्टर अद्याप सोडलेले नाही. नागपूरमध्ये सुरुवातीला रविभवन व आता ते सरकारी बंगल्यात राहत आहेत. नियमाप्रमाणे त्यांनी मुंबईतल्या क्वार्टरचा दीडशे रुपये प्रतिवर्ग फूट दंड भरावा लागू शकतो.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38cWHOy
Read More

Sunday, June 28, 2020

J-K: सेना के साथ मुठभेड़ में 3 आतंकी ढेर, सिर्फ जून महीने में मारे गए 38 दहशतगर्द https://ift.tt/3ibMEOw
29 जून की शाम लाइव होंगे बॉलीवुड के बड़े सितारे, करेंगे बड़ा ऐलान https://ift.tt/3i9HiDm
दिल्ली: 30 जून तक एक लाख कोरोना केस, सिसोदिया के दावे में कितना दम? https://ift.tt/2BiPjoY
टिड्डी दल पर कांग्रेस ने मोदी सरकार को घेरा, 'सिर्फ ताली-थाली है समाधान' https://ift.tt/3dAXmKY
जब निशाने पर आया बॉलीवुड, फिल्मों के नाम से लेकर कंटेंट पर मचा बवाल https://ift.tt/2NFwQFA
राजस्थान में फिर उठा पद्मावत का मुद्दा, अब 10वीं की किताब पर बवाल https://ift.tt/2YI29G0
कोरोना के बाद बाढ़ की चुनौती, असम-बिहार के सीएम से शाह ने की बात https://ift.tt/38apSSt