दोन दिवस बाजारपेठ बंद, पण कोणती? सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सावंतवाडी तालुका बाजारपेठ शनिवार (ता.21) आणि रविवारी (ता.22) संपूर्ण दिवस बंद राहील. यानंतर दिवसआड बाजारपेठ बंद ठेवली जाणार आहे. तालुका व्यापारी, उद्योजक व व्यावसायिक संघाने उत्स्फूर्तपणे हा निर्णय घेतल्याचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर यांनी आज सांगितले.  कोरोनामुळे खळबळ उडाली आहे. प्रादूर्भाव रोखणे हाच त्यावरचा उपाय आहे. यासाठी गर्दी टाळणे आवश्‍यक आहे. या पार्श्‍वभूमीवर व्यापारी संघाने तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याशी चर्चा केली. तहसीलदारांनी शनिवार, रविवार व त्यापुढील म्हणजेच सोमवारपासून एक दिवस आड बाजारपेठ बंद ठेवण्याबाबत मुद्दा मांडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी "जनता कर्फ्यू'चा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रविवारी बाजारपेठ बंद ठेवण्याबाबत तहसीलदार म्हात्रे आणि व्यापारी उद्योजक यांच्याशी चर्चा झाल्यावर निर्णय घेण्यात आला आहे, असे ेमांजरेकर यांनी सांगितले. यावेळी बाळासाहेब बोडेकर, सुमंगल कालेकर, श्रीपाद चोडणकर, अभय पंडित आदी उपस्थित होते.  तालुक्‍यातील बाजारपेठ सोमवारी (ता. 23) सुरू राहील व त्यानंतर एक दिवस आड संपूर्ण बाजारपेठ बंद राहील. याची सर्व व्यापारी बांधवांनी व नागरिकांनी नोंद घ्यावी. व्यापारी बांधवांनी सरकारला सहकार्य करावे, कारण ही राष्ट्रीय आपत्ती आहे, असे श्री. मांजरेकर यांनी सांगितले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, March 20, 2020

दोन दिवस बाजारपेठ बंद, पण कोणती? सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सावंतवाडी तालुका बाजारपेठ शनिवार (ता.21) आणि रविवारी (ता.22) संपूर्ण दिवस बंद राहील. यानंतर दिवसआड बाजारपेठ बंद ठेवली जाणार आहे. तालुका व्यापारी, उद्योजक व व्यावसायिक संघाने उत्स्फूर्तपणे हा निर्णय घेतल्याचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर यांनी आज सांगितले.  कोरोनामुळे खळबळ उडाली आहे. प्रादूर्भाव रोखणे हाच त्यावरचा उपाय आहे. यासाठी गर्दी टाळणे आवश्‍यक आहे. या पार्श्‍वभूमीवर व्यापारी संघाने तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याशी चर्चा केली. तहसीलदारांनी शनिवार, रविवार व त्यापुढील म्हणजेच सोमवारपासून एक दिवस आड बाजारपेठ बंद ठेवण्याबाबत मुद्दा मांडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी "जनता कर्फ्यू'चा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रविवारी बाजारपेठ बंद ठेवण्याबाबत तहसीलदार म्हात्रे आणि व्यापारी उद्योजक यांच्याशी चर्चा झाल्यावर निर्णय घेण्यात आला आहे, असे ेमांजरेकर यांनी सांगितले. यावेळी बाळासाहेब बोडेकर, सुमंगल कालेकर, श्रीपाद चोडणकर, अभय पंडित आदी उपस्थित होते.  तालुक्‍यातील बाजारपेठ सोमवारी (ता. 23) सुरू राहील व त्यानंतर एक दिवस आड संपूर्ण बाजारपेठ बंद राहील. याची सर्व व्यापारी बांधवांनी व नागरिकांनी नोंद घ्यावी. व्यापारी बांधवांनी सरकारला सहकार्य करावे, कारण ही राष्ट्रीय आपत्ती आहे, असे श्री. मांजरेकर यांनी सांगितले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/33BUyd9

No comments:

Post a Comment