‘एनआरसी’ लागू करण्याचा निर्णय नाही नवी दिल्ली - देशभरात सुधारित नागरिकत्व कायदा आणि प्रस्तावित राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिकेबाबत (एनआरसी) गदारोळ सुरू असताना, सध्या ‘एनआरसी’ लागू करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही, असे गृह खात्याने आज लोकसभेत स्पष्ट केले. विरोधकांनी या मुद्द्यावर सातत्याने सरकारला लक्ष्य करणे चालविले आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप लोकसभेत गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज लेखी प्रश्‍नाच्या उत्तरात ही माहिती दिली. गोंधळामुळे आज प्रश्‍नोत्तराचा तास होऊ शकला नाही. त्यामुळे लेखी उत्तरे सभापटलावर मांडण्यात आली होती. खासदार चंदनसिंह, नमनागेश्‍वर राव यांनी, देशात राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी पुस्तिका (एनआरसी) लागू करण्याचा विचार आहे काय?, त्यासाठी कोणती कार्यवाही सुरू आहे? असा प्रश्‍न विचारला होता. उत्तरादाखल गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी देशभरात एनआरसी लागू करण्याबाबत अद्याप सरकारने काहीही निर्णय केलेला नाही, असे स्पष्ट केले.  मोदींच्या क्लिन चीटवरील याचिकेवर होणार सुनावणी गेल्या काही दिवसांपासून या मुद्‌द्‌यांवर विरोधकांकडून आक्षेप घेतले जात आहे. त्यामुळे प्रश्‍नोत्तराच्या तासात गृहमंत्री अमित शाह हे एनआरसीवर सरकारची भूमिका स्पष्ट करणार होते. परंतु गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज अध्यक्षांनी तहकूब केल्याने या लेखी उत्तरातूनच सरकारची बाजू पुढे आली.  राज्यांचा विरोध कायम वाढत्या विरोधानंतर काँग्रेसशासीत पंजाब, मध्य प्रदेश, केरळ, राजस्थान तसेच तृणमूल काँग्रेस शासीत पश्‍चिम बंगाल, या राज्यांनी सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसी लागू करण्यास नकार दिला आहे. तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकत्व कायद्याबाबत मवाळ पवित्रा आणि एनआरसीला विरोधाची भूमिका घेतली आहे. तर, काँग्रेस आणि विरोधी पक्ष एनआरसीवरून जाणीवपूर्वक भ्रम वाढवत असल्याचा आरोप सत्ताधारी भाजपकडून केला जात आहे. News Item ID:  599-news_story-1580839596 Mobile Device Headline:  ‘एनआरसी’ लागू करण्याचा निर्णय नाही Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली - देशभरात सुधारित नागरिकत्व कायदा आणि प्रस्तावित राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिकेबाबत (एनआरसी) गदारोळ सुरू असताना, सध्या ‘एनआरसी’ लागू करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही, असे गृह खात्याने आज लोकसभेत स्पष्ट केले. विरोधकांनी या मुद्द्यावर सातत्याने सरकारला लक्ष्य करणे चालविले आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप लोकसभेत गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज लेखी प्रश्‍नाच्या उत्तरात ही माहिती दिली. गोंधळामुळे आज प्रश्‍नोत्तराचा तास होऊ शकला नाही. त्यामुळे लेखी उत्तरे सभापटलावर मांडण्यात आली होती. खासदार चंदनसिंह, नमनागेश्‍वर राव यांनी, देशात राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी पुस्तिका (एनआरसी) लागू करण्याचा विचार आहे काय?, त्यासाठी कोणती कार्यवाही सुरू आहे? असा प्रश्‍न विचारला होता. उत्तरादाखल गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी देशभरात एनआरसी लागू करण्याबाबत अद्याप सरकारने काहीही निर्णय केलेला नाही, असे स्पष्ट केले.  मोदींच्या क्लिन चीटवरील याचिकेवर होणार सुनावणी गेल्या काही दिवसांपासून या मुद्‌द्‌यांवर विरोधकांकडून आक्षेप घेतले जात आहे. त्यामुळे प्रश्‍नोत्तराच्या तासात गृहमंत्री अमित शाह हे एनआरसीवर सरकारची भूमिका स्पष्ट करणार होते. परंतु गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज अध्यक्षांनी तहकूब केल्याने या लेखी उत्तरातूनच सरकारची बाजू पुढे आली.  राज्यांचा विरोध कायम वाढत्या विरोधानंतर काँग्रेसशासीत पंजाब, मध्य प्रदेश, केरळ, राजस्थान तसेच तृणमूल काँग्रेस शासीत पश्‍चिम बंगाल, या राज्यांनी सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसी लागू करण्यास नकार दिला आहे. तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकत्व कायद्याबाबत मवाळ पवित्रा आणि एनआरसीला विरोधाची भूमिका घेतली आहे. तर, काँग्रेस आणि विरोधी पक्ष एनआरसीवरून जाणीवपूर्वक भ्रम वाढवत असल्याचा आरोप सत्ताधारी भाजपकडून केला जात आहे. Vertical Image:  English Headline:  No decision to enforce NRC सकाळ न्यूज नेटवर्क Author Type:  Agency एनआरसी nrc ऍप खासदार काँग्रेस पंजाब madhya pradesh केरळ राजस्थान पश्‍चिम बंगाल maharashtra मुख्यमंत्री uddhav thakare Search Functional Tags:  एनआरसी, NRC, ऍप, खासदार, काँग्रेस, पंजाब, Madhya Pradesh, केरळ, राजस्थान, पश्‍चिम बंगाल, Maharashtra, मुख्यमंत्री, Uddhav Thakare Twitter Publish:  Meta Description:  No decision to enforce NRC लोकसभेत गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज लेखी प्रश्‍नाच्या उत्तरात ही माहिती दिली. गोंधळामुळे आज प्रश्‍नोत्तराचा तास होऊ शकला नाही. त्यामुळे लेखी उत्तरे सभापटलावर मांडण्यात आली होती. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, February 4, 2020

‘एनआरसी’ लागू करण्याचा निर्णय नाही नवी दिल्ली - देशभरात सुधारित नागरिकत्व कायदा आणि प्रस्तावित राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिकेबाबत (एनआरसी) गदारोळ सुरू असताना, सध्या ‘एनआरसी’ लागू करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही, असे गृह खात्याने आज लोकसभेत स्पष्ट केले. विरोधकांनी या मुद्द्यावर सातत्याने सरकारला लक्ष्य करणे चालविले आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप लोकसभेत गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज लेखी प्रश्‍नाच्या उत्तरात ही माहिती दिली. गोंधळामुळे आज प्रश्‍नोत्तराचा तास होऊ शकला नाही. त्यामुळे लेखी उत्तरे सभापटलावर मांडण्यात आली होती. खासदार चंदनसिंह, नमनागेश्‍वर राव यांनी, देशात राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी पुस्तिका (एनआरसी) लागू करण्याचा विचार आहे काय?, त्यासाठी कोणती कार्यवाही सुरू आहे? असा प्रश्‍न विचारला होता. उत्तरादाखल गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी देशभरात एनआरसी लागू करण्याबाबत अद्याप सरकारने काहीही निर्णय केलेला नाही, असे स्पष्ट केले.  मोदींच्या क्लिन चीटवरील याचिकेवर होणार सुनावणी गेल्या काही दिवसांपासून या मुद्‌द्‌यांवर विरोधकांकडून आक्षेप घेतले जात आहे. त्यामुळे प्रश्‍नोत्तराच्या तासात गृहमंत्री अमित शाह हे एनआरसीवर सरकारची भूमिका स्पष्ट करणार होते. परंतु गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज अध्यक्षांनी तहकूब केल्याने या लेखी उत्तरातूनच सरकारची बाजू पुढे आली.  राज्यांचा विरोध कायम वाढत्या विरोधानंतर काँग्रेसशासीत पंजाब, मध्य प्रदेश, केरळ, राजस्थान तसेच तृणमूल काँग्रेस शासीत पश्‍चिम बंगाल, या राज्यांनी सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसी लागू करण्यास नकार दिला आहे. तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकत्व कायद्याबाबत मवाळ पवित्रा आणि एनआरसीला विरोधाची भूमिका घेतली आहे. तर, काँग्रेस आणि विरोधी पक्ष एनआरसीवरून जाणीवपूर्वक भ्रम वाढवत असल्याचा आरोप सत्ताधारी भाजपकडून केला जात आहे. News Item ID:  599-news_story-1580839596 Mobile Device Headline:  ‘एनआरसी’ लागू करण्याचा निर्णय नाही Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली - देशभरात सुधारित नागरिकत्व कायदा आणि प्रस्तावित राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिकेबाबत (एनआरसी) गदारोळ सुरू असताना, सध्या ‘एनआरसी’ लागू करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही, असे गृह खात्याने आज लोकसभेत स्पष्ट केले. विरोधकांनी या मुद्द्यावर सातत्याने सरकारला लक्ष्य करणे चालविले आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप लोकसभेत गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज लेखी प्रश्‍नाच्या उत्तरात ही माहिती दिली. गोंधळामुळे आज प्रश्‍नोत्तराचा तास होऊ शकला नाही. त्यामुळे लेखी उत्तरे सभापटलावर मांडण्यात आली होती. खासदार चंदनसिंह, नमनागेश्‍वर राव यांनी, देशात राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी पुस्तिका (एनआरसी) लागू करण्याचा विचार आहे काय?, त्यासाठी कोणती कार्यवाही सुरू आहे? असा प्रश्‍न विचारला होता. उत्तरादाखल गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी देशभरात एनआरसी लागू करण्याबाबत अद्याप सरकारने काहीही निर्णय केलेला नाही, असे स्पष्ट केले.  मोदींच्या क्लिन चीटवरील याचिकेवर होणार सुनावणी गेल्या काही दिवसांपासून या मुद्‌द्‌यांवर विरोधकांकडून आक्षेप घेतले जात आहे. त्यामुळे प्रश्‍नोत्तराच्या तासात गृहमंत्री अमित शाह हे एनआरसीवर सरकारची भूमिका स्पष्ट करणार होते. परंतु गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज अध्यक्षांनी तहकूब केल्याने या लेखी उत्तरातूनच सरकारची बाजू पुढे आली.  राज्यांचा विरोध कायम वाढत्या विरोधानंतर काँग्रेसशासीत पंजाब, मध्य प्रदेश, केरळ, राजस्थान तसेच तृणमूल काँग्रेस शासीत पश्‍चिम बंगाल, या राज्यांनी सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसी लागू करण्यास नकार दिला आहे. तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकत्व कायद्याबाबत मवाळ पवित्रा आणि एनआरसीला विरोधाची भूमिका घेतली आहे. तर, काँग्रेस आणि विरोधी पक्ष एनआरसीवरून जाणीवपूर्वक भ्रम वाढवत असल्याचा आरोप सत्ताधारी भाजपकडून केला जात आहे. Vertical Image:  English Headline:  No decision to enforce NRC सकाळ न्यूज नेटवर्क Author Type:  Agency एनआरसी nrc ऍप खासदार काँग्रेस पंजाब madhya pradesh केरळ राजस्थान पश्‍चिम बंगाल maharashtra मुख्यमंत्री uddhav thakare Search Functional Tags:  एनआरसी, NRC, ऍप, खासदार, काँग्रेस, पंजाब, Madhya Pradesh, केरळ, राजस्थान, पश्‍चिम बंगाल, Maharashtra, मुख्यमंत्री, Uddhav Thakare Twitter Publish:  Meta Description:  No decision to enforce NRC लोकसभेत गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज लेखी प्रश्‍नाच्या उत्तरात ही माहिती दिली. गोंधळामुळे आज प्रश्‍नोत्तराचा तास होऊ शकला नाही. त्यामुळे लेखी उत्तरे सभापटलावर मांडण्यात आली होती. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/36YzJsr

No comments:

Post a Comment