November 2019 - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, November 30, 2019

डिंपल कपाड़ि‍या की मां का निधन, कुछ दिनों पहले मनाया था 80वां बर्थडे https://ift.tt/35OmwSF
BCCI एजीएम में 12 मुद्दों पर होगी चर्चा, उठ सकता है जौहरी का 'मी टू' मामला https://ift.tt/2OCwf90
Box Office पर ऋतिक रोशन का तहलका, 300 करोड़ रिकॅार्ड तोड़, सलमान- अक्षय को मात !

Box Office पर ऋतिक रोशन का तहलका, 300 करोड़ रिकॅार्ड तोड़, सलमान- अक्षय को मात !

November 30, 2019 0 Comments
साल 2019 अपने अंत की तरफ है। ऐसे में ऋतिक रोशन इस साल के सबसे बड़े कमाऊ सुपरस्टार साबित हुए हैं। इस साल ऋतिक रोशन की दो फिल्में रिलीज हुईं स...
Read More
Box office: अक्षय कुमार ने बनाया साल का तगड़ा रिकॅार्ड, अजय देवगन- सलमान को झटका !

Box office: अक्षय कुमार ने बनाया साल का तगड़ा रिकॅार्ड, अजय देवगन- सलमान को झटका !

November 30, 2019 0 Comments
ये साल पूरी तरह से अक्षय कुमार के नाम रहा है। इस साल केसरी, मिशन मंगल, हाउसफुल 4 और अंत में उनकी गुड न्यूज रिलीज हो रही है। आने वाले साल के ...
Read More
बैक टू बैक तीसरी फिल्म टॉप 10 में शामिल- आयुष्मान खुराना बने 2019 के सबसे मुनाफेदार हीरो

बैक टू बैक तीसरी फिल्म टॉप 10 में शामिल- आयुष्मान खुराना बने 2019 के सबसे मुनाफेदार हीरो

November 30, 2019 0 Comments
6 महीनों में तीन फिल्में, और तीनों फिल्में बॉक्स ऑफिस पर हिट। आयुष्मान खुराना इन दिनों तहलका मचा रहे हैं। आर्टिकल 15, ड्रीम गर्ल के बाद अब आ...
Read More
BOX OFFICE: जॉन अब्राहम की 'पागलपंती' का बुरा हाल- वीकेंड में सिर्फ इतना रहा कलेक्शन!

BOX OFFICE: जॉन अब्राहम की 'पागलपंती' का बुरा हाल- वीकेंड में सिर्फ इतना रहा कलेक्शन!

November 30, 2019 0 Comments
अनीस बज़्मी के निर्देशन में बनी फिल्म पागलपंती ने शुक्रवार को 7 करोड़ की कमाई के साथ ऐवरेज शुरुआत की थी। लेकिन वीकेंड पर फिल्म की कमाई बढ़ने...
Read More
भाजप सरकार भीतीचं वातावरण तयार करतंय: उद्योगपती राहुल बजाज
कभी बापू ने रखी थी नींव, उस स्कूल से मिला शराब का जखीरा https://ift.tt/2stm3Hb
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे साऱ्यांचं लक्ष
दिल्ली में रफ्तार का कहर, स्कूटी सवार 3 लड़कों की मौत https://ift.tt/2Y4yy7Y
ब्राजील के राष्ट्रपति का आरोप- अमेजन की आग के लिए लियोनार्डो जिम्मेदार https://ift.tt/2R8nRja
जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 1 ते 7 डिसेंबर

असं उत्थान करा! 
राहू ही एक छाया आहे. राहू हा एक कर्मविपाक आहे. राहू ही एक गर्भबीजांना गोठवून ठेवणारी वर्ल्ड बॅंकच होय. असा हा गर्भबीजांचं एम्प्लॉयमेंट एक्‍स्चेंज असलेला राहू गर्भबीजांचे जन्मजन्मांतरीच्या कर्मफलांचे रिटर्न्स साठवून ठेवतो; किंबहुना या कर्मफलांचं कॅरी फॉर्वर्ड करणाऱ्या नाळेशी राहूचा संबंध असतो आणि ही नाळ जन्मजन्मांतरीच्या ऋणात अडकवते किंवा त्यातून जीवाला मुक्तसुद्धा करते. 

काळभैरव आणि राहू यांचा अगदी निकटचा संबंध आहे. नियतीचं वस्त्र विणणारा राहू काळभैरवांची मदत घेत काल, कर्म आणि कारण यांची गुंफण करत फलद्रूप होत असतो. पृथ्वी हा एक मोठा भूखंड आहे आणि या पृथ्वीनामक भूखंडाचा जणू सातबाराच राहू या ग्रहाजवळ आहे. या पृथ्वीनामक भूखंडावर मालकी हक्क गाजवणारे पृथक्‌ पृथक्‌ जीव जणू काही सर्प होऊन अशा पृथक्‌ पृथक्‌ भूखंडावर वासनारूपी बिळात किंवा वारुळात राहत असतात आणि हे सर्प म्हणजेच राहू! ज्योतिष ही माणसांशी संबंधित विद्या आहे आणि ही विद्या कर्मसिद्धान्ताच्या खोलात शिरू पाहते! त्यामुळेच ज्योतिषशास्त्र हे राहूशीच संबंधित आहे; किंबहुना ते राहूचं एक प्रकारचं छायाशास्त्रच होय! 

पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते. पृथ्वीवर देहरूपानं जन्माला आलेल्या जीवाच्या देहाची सावली ही पृथ्वीवर पडतच असते. ज्या माणसाची सावली (छाया) सूर्योदय-सूर्यास्ताप्रमाणे लांब किंवा रुंद होत असते त्या प्रत्येक माणसाचा किंवा जीवाचा किंवा त्याच्या देहखंडाचा सातबाराच राहूच्या तहसीलदार कार्यालयात कायमस्वरूपी नोंदला जात असतो! किंवा त्याच्या भोगासक्तीनुसार त्याच्यात फेरफार केले जातात. ज्या जीवाची किंवा मनुष्याची पृथ्वीवर छायाच पडत नसते तो जीवनमुक्त असा महायोगी असतो! 

माणूस आणि माणसाच्या कर्मच्छायेचा प्रवास हा अत्यंत गूढ विषय आहे. मार्तंडभैरवांचा नागदेवतेशी फार जवळचा संबंध आहे. जीवाचं आणि शिवाचं ऐक्‍य घडवणाऱ्या कुंडलिनीला सर्पाची उपमा दिली जाते. आसक्तीला कवटाळून बसलेली कुंडलिनी ज्या वेळी आसक्तीचा विळखा सोडून फणा काढते त्या वेळी तिला 
सहस्र रुद्रगणांची शक्ती प्राप्त होऊन ती शिवाशी लीन होते आणि हीच ती चंपाषष्ठी किंवा हेच ते भैरवोत्थापन होय! 
=========== 
व्यावसायिक प्राप्ती वाढेल 
मेष : या सप्ताहात चंद्रबळ वाढतं राहील. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींच्या सप्ताहाची सुरवात शुभ ग्रहांच्या माध्यमातून आश्‍वासकच. व्यावसायिक प्राप्तीत वाढ होईल. सरकारी कामं मार्गी लागतील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी शुक्रवारचा दिवस घरातल्या हृद्य प्रसंगांचा. घरातल्या तरुणांची विवाहकार्यं ठरतील. 
=========== 
वास्तुव्यवहारांतून लाभ 
वृषभ : या सप्ताहात तरुणांनी कुसंगतीपासून सावध राहावं. प्रवासात प्रकृती जपा. ता. पाच व सहा डिसेंबर हे दिवस अतिशय प्रवाही. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींच्या मोठ्या व्यावसायिक उलाढाली होतील. बॅंकेची कर्जमंजुरी मिळेल. वास्तुविषयक व्यवहारांतून लाभ. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना हरवलेलं गवसेल! 
=========== 
नोकरीतील विरोध मावळेल 
मिथुन : पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींसाठी सप्ताहाचा शेवट अतिशय अप्रतिम. अवघड कामं फत्ते होतील. नोकरीतला विरोध मावळेल. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना हा सप्ताह शुक्रभ्रमणातून जबरदस्त फलदायी होणारा. व्यावसायिक समेट होतील. वैवाहिक जीवनातले प्रश्‍न संपतील. पतीला वा पत्नीला नोकरीचा लाभ. 
=========== 
हेव्यादाव्यांपासून सावध! 
कर्क : सप्ताहाची सुरवात जरा कटकटीची. काहींना सरकारी प्रकरणांतून त्रास. काहींचे व्यावसायिक हेवेदावे डोकं वर काढतील. सावध राहा. बाकी, ता. पाच व सहा डिसेंबर हे दिवस एकूणच शुभलक्षणी. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना धनलाभ. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुविषयक लाभ. 
=========== 
कौटुंबिक विसंवाद संपतील 
सिंह : नोकरी-व्यवसायासंदर्भात हा सप्ताह उत्तमच! शुभ ग्रहांच्या पार्श्वभूमीवर जिथं जाल तिथं आगतस्वागत होईल. काहींचे कौटुंबिक विसंवाद संपतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी गुरुवार सुवार्तांचा. मघा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी शुक्रवार मोठ्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांचा राहील. 
=========== 
नोकरीच्या मुलाखतींना यश 
कन्या : सप्ताहाचा एक फास्ट ट्रॅक राहील. प्रवासातील कामं होतील. विवाहेच्छूंचा विवाह ठरेल. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना फॉर्म गवसेल. ता. पाच व सहा हे दिवस तरुणांच्या संदर्भातून विजयी चौकार-षटकारांचे. नोकरीच्या मुलाखतींना यश. वास्तुविषयक कर्ज मिळेल. 
=========== 
तरुणांना प्रेरक ग्रहमान 
तूळ : या सप्ताहात चंद्रबळातून शुभग्रहांचं आधिपत्य वाढेल. तरुणांना अतिशय प्रेरक ग्रहमान. परदेशी व्हिसाचे प्रश्‍न सुटतील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्ती या सप्ताहात शुभ घटनांद्वारे चर्चेत राहतील. ता. चार व पाच हे दिवस तुमच्या राशीसाठी एकूणच लयबद्ध. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी शनिवार वेदनायुक्त. 
=========== 
महत्त्वाची कामं होतील 
वृश्‍चिक : हा सप्ताह अतिशय प्रवाही राहील. महत्त्वाच्या कामाला हात घालाच. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठं प्रेरक ग्रहमान. विवाहेच्छूंनी आपले अँटिने रोखून ठेवावेत. ता. पाच व सहा हे दिवस तुमच्या राशीला शुभघटनांद्वारे सद्गदित करणारे. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना धनलाभ. 
=========== 
ओळखीतून नोकरीचा लाभ 
धनू : हा सप्ताह तरुणांना अनुकूलच. सतत ऑनलाईन राहा! विवाहासाठीचे प्रयत्न सुरू ठेवा. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना गॉडफादर भेटेल. ओळखी-मध्यस्थींतून नोकरीचा लाभ. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींचं वास्तुस्वप्न साकारेल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी शनिवार विचित्र वेदनेचा. 
=========== 
परदेशगमनाची संधी 
मकर : हा सप्ताह चंद्रबळातून फलदायी होईल. घरात धार्मिक कार्यांमुळे वातावरण प्रसन्न राहील. काहींना तीर्थाटनाचा योग. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना ता. पाच व सहा हे दिवस अतिशय शुभलक्षणी. व्यावसायिक प्राप्ती होईल. नोकरीसाठीच्या मुलाखतींना यश. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशगमनाचा योग. 
=========== 
जीवनसाधना सफल होईल 
कुंभ : सप्ताहाचा शेवट अतिशय शुभलक्षणी व तरुणांना प्रकाशात आणणारा. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सन्मान लाभेल. जीवनातली साधना सफल होईल. काहींना सामाजिक बहुमान मिळेल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी शनिवारी सावध राहावं. फसवणुकीची शक्यता. 
=========== 
नवी स्थिती लाभदायक 
मीन : सप्ताहाचा आरंभ आणि शेवट गोड बातम्यांचाच. स्वतंत्र व्यावसायिकांना मोठे लाभ. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना मोकळं आकाश लाभेल. घ्या टेक ऑफ! नोकरीतल्या नव्या जडणघडणीचा तरुणांना लाभ. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवारी वाहतूककोंडीचा त्रास शक्य.

News Item ID: 

599-news_story-1575133367

Mobile Device Headline: 

जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 1 ते 7 डिसेंबर

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Saptarang

Mobile Body: 

असं उत्थान करा! 
राहू ही एक छाया आहे. राहू हा एक कर्मविपाक आहे. राहू ही एक गर्भबीजांना गोठवून ठेवणारी वर्ल्ड बॅंकच होय. असा हा गर्भबीजांचं एम्प्लॉयमेंट एक्‍स्चेंज असलेला राहू गर्भबीजांचे जन्मजन्मांतरीच्या कर्मफलांचे रिटर्न्स साठवून ठेवतो; किंबहुना या कर्मफलांचं कॅरी फॉर्वर्ड करणाऱ्या नाळेशी राहूचा संबंध असतो आणि ही नाळ जन्मजन्मांतरीच्या ऋणात अडकवते किंवा त्यातून जीवाला मुक्तसुद्धा करते. 

काळभैरव आणि राहू यांचा अगदी निकटचा संबंध आहे. नियतीचं वस्त्र विणणारा राहू काळभैरवांची मदत घेत काल, कर्म आणि कारण यांची गुंफण करत फलद्रूप होत असतो. पृथ्वी हा एक मोठा भूखंड आहे आणि या पृथ्वीनामक भूखंडाचा जणू सातबाराच राहू या ग्रहाजवळ आहे. या पृथ्वीनामक भूखंडावर मालकी हक्क गाजवणारे पृथक्‌ पृथक्‌ जीव जणू काही सर्प होऊन अशा पृथक्‌ पृथक्‌ भूखंडावर वासनारूपी बिळात किंवा वारुळात राहत असतात आणि हे सर्प म्हणजेच राहू! ज्योतिष ही माणसांशी संबंधित विद्या आहे आणि ही विद्या कर्मसिद्धान्ताच्या खोलात शिरू पाहते! त्यामुळेच ज्योतिषशास्त्र हे राहूशीच संबंधित आहे; किंबहुना ते राहूचं एक प्रकारचं छायाशास्त्रच होय! 

पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते. पृथ्वीवर देहरूपानं जन्माला आलेल्या जीवाच्या देहाची सावली ही पृथ्वीवर पडतच असते. ज्या माणसाची सावली (छाया) सूर्योदय-सूर्यास्ताप्रमाणे लांब किंवा रुंद होत असते त्या प्रत्येक माणसाचा किंवा जीवाचा किंवा त्याच्या देहखंडाचा सातबाराच राहूच्या तहसीलदार कार्यालयात कायमस्वरूपी नोंदला जात असतो! किंवा त्याच्या भोगासक्तीनुसार त्याच्यात फेरफार केले जातात. ज्या जीवाची किंवा मनुष्याची पृथ्वीवर छायाच पडत नसते तो जीवनमुक्त असा महायोगी असतो! 

माणूस आणि माणसाच्या कर्मच्छायेचा प्रवास हा अत्यंत गूढ विषय आहे. मार्तंडभैरवांचा नागदेवतेशी फार जवळचा संबंध आहे. जीवाचं आणि शिवाचं ऐक्‍य घडवणाऱ्या कुंडलिनीला सर्पाची उपमा दिली जाते. आसक्तीला कवटाळून बसलेली कुंडलिनी ज्या वेळी आसक्तीचा विळखा सोडून फणा काढते त्या वेळी तिला 
सहस्र रुद्रगणांची शक्ती प्राप्त होऊन ती शिवाशी लीन होते आणि हीच ती चंपाषष्ठी किंवा हेच ते भैरवोत्थापन होय! 
=========== 
व्यावसायिक प्राप्ती वाढेल 
मेष : या सप्ताहात चंद्रबळ वाढतं राहील. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींच्या सप्ताहाची सुरवात शुभ ग्रहांच्या माध्यमातून आश्‍वासकच. व्यावसायिक प्राप्तीत वाढ होईल. सरकारी कामं मार्गी लागतील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी शुक्रवारचा दिवस घरातल्या हृद्य प्रसंगांचा. घरातल्या तरुणांची विवाहकार्यं ठरतील. 
=========== 
वास्तुव्यवहारांतून लाभ 
वृषभ : या सप्ताहात तरुणांनी कुसंगतीपासून सावध राहावं. प्रवासात प्रकृती जपा. ता. पाच व सहा डिसेंबर हे दिवस अतिशय प्रवाही. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींच्या मोठ्या व्यावसायिक उलाढाली होतील. बॅंकेची कर्जमंजुरी मिळेल. वास्तुविषयक व्यवहारांतून लाभ. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना हरवलेलं गवसेल! 
=========== 
नोकरीतील विरोध मावळेल 
मिथुन : पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींसाठी सप्ताहाचा शेवट अतिशय अप्रतिम. अवघड कामं फत्ते होतील. नोकरीतला विरोध मावळेल. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना हा सप्ताह शुक्रभ्रमणातून जबरदस्त फलदायी होणारा. व्यावसायिक समेट होतील. वैवाहिक जीवनातले प्रश्‍न संपतील. पतीला वा पत्नीला नोकरीचा लाभ. 
=========== 
हेव्यादाव्यांपासून सावध! 
कर्क : सप्ताहाची सुरवात जरा कटकटीची. काहींना सरकारी प्रकरणांतून त्रास. काहींचे व्यावसायिक हेवेदावे डोकं वर काढतील. सावध राहा. बाकी, ता. पाच व सहा डिसेंबर हे दिवस एकूणच शुभलक्षणी. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना धनलाभ. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुविषयक लाभ. 
=========== 
कौटुंबिक विसंवाद संपतील 
सिंह : नोकरी-व्यवसायासंदर्भात हा सप्ताह उत्तमच! शुभ ग्रहांच्या पार्श्वभूमीवर जिथं जाल तिथं आगतस्वागत होईल. काहींचे कौटुंबिक विसंवाद संपतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी गुरुवार सुवार्तांचा. मघा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी शुक्रवार मोठ्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांचा राहील. 
=========== 
नोकरीच्या मुलाखतींना यश 
कन्या : सप्ताहाचा एक फास्ट ट्रॅक राहील. प्रवासातील कामं होतील. विवाहेच्छूंचा विवाह ठरेल. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना फॉर्म गवसेल. ता. पाच व सहा हे दिवस तरुणांच्या संदर्भातून विजयी चौकार-षटकारांचे. नोकरीच्या मुलाखतींना यश. वास्तुविषयक कर्ज मिळेल. 
=========== 
तरुणांना प्रेरक ग्रहमान 
तूळ : या सप्ताहात चंद्रबळातून शुभग्रहांचं आधिपत्य वाढेल. तरुणांना अतिशय प्रेरक ग्रहमान. परदेशी व्हिसाचे प्रश्‍न सुटतील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्ती या सप्ताहात शुभ घटनांद्वारे चर्चेत राहतील. ता. चार व पाच हे दिवस तुमच्या राशीसाठी एकूणच लयबद्ध. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी शनिवार वेदनायुक्त. 
=========== 
महत्त्वाची कामं होतील 
वृश्‍चिक : हा सप्ताह अतिशय प्रवाही राहील. महत्त्वाच्या कामाला हात घालाच. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठं प्रेरक ग्रहमान. विवाहेच्छूंनी आपले अँटिने रोखून ठेवावेत. ता. पाच व सहा हे दिवस तुमच्या राशीला शुभघटनांद्वारे सद्गदित करणारे. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना धनलाभ. 
=========== 
ओळखीतून नोकरीचा लाभ 
धनू : हा सप्ताह तरुणांना अनुकूलच. सतत ऑनलाईन राहा! विवाहासाठीचे प्रयत्न सुरू ठेवा. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना गॉडफादर भेटेल. ओळखी-मध्यस्थींतून नोकरीचा लाभ. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींचं वास्तुस्वप्न साकारेल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी शनिवार विचित्र वेदनेचा. 
=========== 
परदेशगमनाची संधी 
मकर : हा सप्ताह चंद्रबळातून फलदायी होईल. घरात धार्मिक कार्यांमुळे वातावरण प्रसन्न राहील. काहींना तीर्थाटनाचा योग. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना ता. पाच व सहा हे दिवस अतिशय शुभलक्षणी. व्यावसायिक प्राप्ती होईल. नोकरीसाठीच्या मुलाखतींना यश. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशगमनाचा योग. 
=========== 
जीवनसाधना सफल होईल 
कुंभ : सप्ताहाचा शेवट अतिशय शुभलक्षणी व तरुणांना प्रकाशात आणणारा. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सन्मान लाभेल. जीवनातली साधना सफल होईल. काहींना सामाजिक बहुमान मिळेल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी शनिवारी सावध राहावं. फसवणुकीची शक्यता. 
=========== 
नवी स्थिती लाभदायक 
मीन : सप्ताहाचा आरंभ आणि शेवट गोड बातम्यांचाच. स्वतंत्र व्यावसायिकांना मोठे लाभ. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना मोकळं आकाश लाभेल. घ्या टेक ऑफ! नोकरीतल्या नव्या जडणघडणीचा तरुणांना लाभ. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवारी वाहतूककोंडीचा त्रास शक्य.

Vertical Image: 

English Headline: 

weekly horoscope 1 December to 7 December 2019

Author Type: 

External Author

श्रीराम भट 

राशिभविष्य

Search Functional Tags: 

राशिभविष्य

Twitter Publish: 

Meta Description: 

पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते. पृथ्वीवर देहरूपानं जन्माला आलेल्या जीवाच्या देहाची सावली ही पृथ्वीवर पडतच असते. ज्या माणसाची सावली (छाया) सूर्योदय-सूर्यास्ताप्रमाणे लांब किंवा रुंद होत असते त्या प्रत्येक माणसाचा किंवा जीवाचा किंवा त्याच्या देहखंडाचा सातबाराच राहूच्या तहसीलदार कार्यालयात कायमस्वरूपी नोंदला जात असतो! किंवा त्याच्या भोगासक्तीनुसार त्याच्यात फेरफार केले जातात. ज्या जीवाची किंवा मनुष्याची पृथ्वीवर छायाच पडत नसते तो जीवनमुक्त असा महायोगी असतो! 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 1 ते 7 डिसेंबर असं उत्थान करा!  राहू ही एक छाया आहे. राहू हा एक कर्मविपाक आहे. राहू ही एक गर्भबीजांना गोठवून ठेवणारी वर्ल्ड बॅंकच होय. असा हा गर्भबीजांचं एम्प्लॉयमेंट एक्‍स्चेंज असलेला राहू गर्भबीजांचे जन्मजन्मांतरीच्या कर्मफलांचे रिटर्न्स साठवून ठेवतो; किंबहुना या कर्मफलांचं कॅरी फॉर्वर्ड करणाऱ्या नाळेशी राहूचा संबंध असतो आणि ही नाळ जन्मजन्मांतरीच्या ऋणात अडकवते किंवा त्यातून जीवाला मुक्तसुद्धा करते.  काळभैरव आणि राहू यांचा अगदी निकटचा संबंध आहे. नियतीचं वस्त्र विणणारा राहू काळभैरवांची मदत घेत काल, कर्म आणि कारण यांची गुंफण करत फलद्रूप होत असतो. पृथ्वी हा एक मोठा भूखंड आहे आणि या पृथ्वीनामक भूखंडाचा जणू सातबाराच राहू या ग्रहाजवळ आहे. या पृथ्वीनामक भूखंडावर मालकी हक्क गाजवणारे पृथक्‌ पृथक्‌ जीव जणू काही सर्प होऊन अशा पृथक्‌ पृथक्‌ भूखंडावर वासनारूपी बिळात किंवा वारुळात राहत असतात आणि हे सर्प म्हणजेच राहू! ज्योतिष ही माणसांशी संबंधित विद्या आहे आणि ही विद्या कर्मसिद्धान्ताच्या खोलात शिरू पाहते! त्यामुळेच ज्योतिषशास्त्र हे राहूशीच संबंधित आहे; किंबहुना ते राहूचं एक प्रकारचं छायाशास्त्रच होय!  पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते. पृथ्वीवर देहरूपानं जन्माला आलेल्या जीवाच्या देहाची सावली ही पृथ्वीवर पडतच असते. ज्या माणसाची सावली (छाया) सूर्योदय-सूर्यास्ताप्रमाणे लांब किंवा रुंद होत असते त्या प्रत्येक माणसाचा किंवा जीवाचा किंवा त्याच्या देहखंडाचा सातबाराच राहूच्या तहसीलदार कार्यालयात कायमस्वरूपी नोंदला जात असतो! किंवा त्याच्या भोगासक्तीनुसार त्याच्यात फेरफार केले जातात. ज्या जीवाची किंवा मनुष्याची पृथ्वीवर छायाच पडत नसते तो जीवनमुक्त असा महायोगी असतो!  माणूस आणि माणसाच्या कर्मच्छायेचा प्रवास हा अत्यंत गूढ विषय आहे. मार्तंडभैरवांचा नागदेवतेशी फार जवळचा संबंध आहे. जीवाचं आणि शिवाचं ऐक्‍य घडवणाऱ्या कुंडलिनीला सर्पाची उपमा दिली जाते. आसक्तीला कवटाळून बसलेली कुंडलिनी ज्या वेळी आसक्तीचा विळखा सोडून फणा काढते त्या वेळी तिला  सहस्र रुद्रगणांची शक्ती प्राप्त होऊन ती शिवाशी लीन होते आणि हीच ती चंपाषष्ठी किंवा हेच ते भैरवोत्थापन होय!  ===========  व्यावसायिक प्राप्ती वाढेल  मेष : या सप्ताहात चंद्रबळ वाढतं राहील. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींच्या सप्ताहाची सुरवात शुभ ग्रहांच्या माध्यमातून आश्‍वासकच. व्यावसायिक प्राप्तीत वाढ होईल. सरकारी कामं मार्गी लागतील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी शुक्रवारचा दिवस घरातल्या हृद्य प्रसंगांचा. घरातल्या तरुणांची विवाहकार्यं ठरतील.  ===========  वास्तुव्यवहारांतून लाभ  वृषभ : या सप्ताहात तरुणांनी कुसंगतीपासून सावध राहावं. प्रवासात प्रकृती जपा. ता. पाच व सहा डिसेंबर हे दिवस अतिशय प्रवाही. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींच्या मोठ्या व्यावसायिक उलाढाली होतील. बॅंकेची कर्जमंजुरी मिळेल. वास्तुविषयक व्यवहारांतून लाभ. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना हरवलेलं गवसेल!  ===========  नोकरीतील विरोध मावळेल  मिथुन : पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींसाठी सप्ताहाचा शेवट अतिशय अप्रतिम. अवघड कामं फत्ते होतील. नोकरीतला विरोध मावळेल. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना हा सप्ताह शुक्रभ्रमणातून जबरदस्त फलदायी होणारा. व्यावसायिक समेट होतील. वैवाहिक जीवनातले प्रश्‍न संपतील. पतीला वा पत्नीला नोकरीचा लाभ.  ===========  हेव्यादाव्यांपासून सावध!  कर्क : सप्ताहाची सुरवात जरा कटकटीची. काहींना सरकारी प्रकरणांतून त्रास. काहींचे व्यावसायिक हेवेदावे डोकं वर काढतील. सावध राहा. बाकी, ता. पाच व सहा डिसेंबर हे दिवस एकूणच शुभलक्षणी. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना धनलाभ. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुविषयक लाभ.  ===========  कौटुंबिक विसंवाद संपतील  सिंह : नोकरी-व्यवसायासंदर्भात हा सप्ताह उत्तमच! शुभ ग्रहांच्या पार्श्वभूमीवर जिथं जाल तिथं आगतस्वागत होईल. काहींचे कौटुंबिक विसंवाद संपतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी गुरुवार सुवार्तांचा. मघा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी शुक्रवार मोठ्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांचा राहील.  ===========  नोकरीच्या मुलाखतींना यश  कन्या : सप्ताहाचा एक फास्ट ट्रॅक राहील. प्रवासातील कामं होतील. विवाहेच्छूंचा विवाह ठरेल. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना फॉर्म गवसेल. ता. पाच व सहा हे दिवस तरुणांच्या संदर्भातून विजयी चौकार-षटकारांचे. नोकरीच्या मुलाखतींना यश. वास्तुविषयक कर्ज मिळेल.  ===========  तरुणांना प्रेरक ग्रहमान  तूळ : या सप्ताहात चंद्रबळातून शुभग्रहांचं आधिपत्य वाढेल. तरुणांना अतिशय प्रेरक ग्रहमान. परदेशी व्हिसाचे प्रश्‍न सुटतील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्ती या सप्ताहात शुभ घटनांद्वारे चर्चेत राहतील. ता. चार व पाच हे दिवस तुमच्या राशीसाठी एकूणच लयबद्ध. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी शनिवार वेदनायुक्त.  ===========  महत्त्वाची कामं होतील  वृश्‍चिक : हा सप्ताह अतिशय प्रवाही राहील. महत्त्वाच्या कामाला हात घालाच. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठं प्रेरक ग्रहमान. विवाहेच्छूंनी आपले अँटिने रोखून ठेवावेत. ता. पाच व सहा हे दिवस तुमच्या राशीला शुभघटनांद्वारे सद्गदित करणारे. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना धनलाभ.  ===========  ओळखीतून नोकरीचा लाभ  धनू : हा सप्ताह तरुणांना अनुकूलच. सतत ऑनलाईन राहा! विवाहासाठीचे प्रयत्न सुरू ठेवा. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना गॉडफादर भेटेल. ओळखी-मध्यस्थींतून नोकरीचा लाभ. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींचं वास्तुस्वप्न साकारेल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी शनिवार विचित्र वेदनेचा.  ===========  परदेशगमनाची संधी  मकर : हा सप्ताह चंद्रबळातून फलदायी होईल. घरात धार्मिक कार्यांमुळे वातावरण प्रसन्न राहील. काहींना तीर्थाटनाचा योग. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना ता. पाच व सहा हे दिवस अतिशय शुभलक्षणी. व्यावसायिक प्राप्ती होईल. नोकरीसाठीच्या मुलाखतींना यश. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशगमनाचा योग.  ===========  जीवनसाधना सफल होईल  कुंभ : सप्ताहाचा शेवट अतिशय शुभलक्षणी व तरुणांना प्रकाशात आणणारा. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सन्मान लाभेल. जीवनातली साधना सफल होईल. काहींना सामाजिक बहुमान मिळेल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी शनिवारी सावध राहावं. फसवणुकीची शक्यता.  ===========  नवी स्थिती लाभदायक  मीन : सप्ताहाचा आरंभ आणि शेवट गोड बातम्यांचाच. स्वतंत्र व्यावसायिकांना मोठे लाभ. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना मोकळं आकाश लाभेल. घ्या टेक ऑफ! नोकरीतल्या नव्या जडणघडणीचा तरुणांना लाभ. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवारी वाहतूककोंडीचा त्रास शक्य. News Item ID:  599-news_story-1575133367 Mobile Device Headline:  जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 1 ते 7 डिसेंबर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  असं उत्थान करा!  राहू ही एक छाया आहे. राहू हा एक कर्मविपाक आहे. राहू ही एक गर्भबीजांना गोठवून ठेवणारी वर्ल्ड बॅंकच होय. असा हा गर्भबीजांचं एम्प्लॉयमेंट एक्‍स्चेंज असलेला राहू गर्भबीजांचे जन्मजन्मांतरीच्या कर्मफलांचे रिटर्न्स साठवून ठेवतो; किंबहुना या कर्मफलांचं कॅरी फॉर्वर्ड करणाऱ्या नाळेशी राहूचा संबंध असतो आणि ही नाळ जन्मजन्मांतरीच्या ऋणात अडकवते किंवा त्यातून जीवाला मुक्तसुद्धा करते.  काळभैरव आणि राहू यांचा अगदी निकटचा संबंध आहे. नियतीचं वस्त्र विणणारा राहू काळभैरवांची मदत घेत काल, कर्म आणि कारण यांची गुंफण करत फलद्रूप होत असतो. पृथ्वी हा एक मोठा भूखंड आहे आणि या पृथ्वीनामक भूखंडाचा जणू सातबाराच राहू या ग्रहाजवळ आहे. या पृथ्वीनामक भूखंडावर मालकी हक्क गाजवणारे पृथक्‌ पृथक्‌ जीव जणू काही सर्प होऊन अशा पृथक्‌ पृथक्‌ भूखंडावर वासनारूपी बिळात किंवा वारुळात राहत असतात आणि हे सर्प म्हणजेच राहू! ज्योतिष ही माणसांशी संबंधित विद्या आहे आणि ही विद्या कर्मसिद्धान्ताच्या खोलात शिरू पाहते! त्यामुळेच ज्योतिषशास्त्र हे राहूशीच संबंधित आहे; किंबहुना ते राहूचं एक प्रकारचं छायाशास्त्रच होय!  पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते. पृथ्वीवर देहरूपानं जन्माला आलेल्या जीवाच्या देहाची सावली ही पृथ्वीवर पडतच असते. ज्या माणसाची सावली (छाया) सूर्योदय-सूर्यास्ताप्रमाणे लांब किंवा रुंद होत असते त्या प्रत्येक माणसाचा किंवा जीवाचा किंवा त्याच्या देहखंडाचा सातबाराच राहूच्या तहसीलदार कार्यालयात कायमस्वरूपी नोंदला जात असतो! किंवा त्याच्या भोगासक्तीनुसार त्याच्यात फेरफार केले जातात. ज्या जीवाची किंवा मनुष्याची पृथ्वीवर छायाच पडत नसते तो जीवनमुक्त असा महायोगी असतो!  माणूस आणि माणसाच्या कर्मच्छायेचा प्रवास हा अत्यंत गूढ विषय आहे. मार्तंडभैरवांचा नागदेवतेशी फार जवळचा संबंध आहे. जीवाचं आणि शिवाचं ऐक्‍य घडवणाऱ्या कुंडलिनीला सर्पाची उपमा दिली जाते. आसक्तीला कवटाळून बसलेली कुंडलिनी ज्या वेळी आसक्तीचा विळखा सोडून फणा काढते त्या वेळी तिला  सहस्र रुद्रगणांची शक्ती प्राप्त होऊन ती शिवाशी लीन होते आणि हीच ती चंपाषष्ठी किंवा हेच ते भैरवोत्थापन होय!  ===========  व्यावसायिक प्राप्ती वाढेल  मेष : या सप्ताहात चंद्रबळ वाढतं राहील. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींच्या सप्ताहाची सुरवात शुभ ग्रहांच्या माध्यमातून आश्‍वासकच. व्यावसायिक प्राप्तीत वाढ होईल. सरकारी कामं मार्गी लागतील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी शुक्रवारचा दिवस घरातल्या हृद्य प्रसंगांचा. घरातल्या तरुणांची विवाहकार्यं ठरतील.  ===========  वास्तुव्यवहारांतून लाभ  वृषभ : या सप्ताहात तरुणांनी कुसंगतीपासून सावध राहावं. प्रवासात प्रकृती जपा. ता. पाच व सहा डिसेंबर हे दिवस अतिशय प्रवाही. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींच्या मोठ्या व्यावसायिक उलाढाली होतील. बॅंकेची कर्जमंजुरी मिळेल. वास्तुविषयक व्यवहारांतून लाभ. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना हरवलेलं गवसेल!  ===========  नोकरीतील विरोध मावळेल  मिथुन : पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींसाठी सप्ताहाचा शेवट अतिशय अप्रतिम. अवघड कामं फत्ते होतील. नोकरीतला विरोध मावळेल. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना हा सप्ताह शुक्रभ्रमणातून जबरदस्त फलदायी होणारा. व्यावसायिक समेट होतील. वैवाहिक जीवनातले प्रश्‍न संपतील. पतीला वा पत्नीला नोकरीचा लाभ.  ===========  हेव्यादाव्यांपासून सावध!  कर्क : सप्ताहाची सुरवात जरा कटकटीची. काहींना सरकारी प्रकरणांतून त्रास. काहींचे व्यावसायिक हेवेदावे डोकं वर काढतील. सावध राहा. बाकी, ता. पाच व सहा डिसेंबर हे दिवस एकूणच शुभलक्षणी. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना धनलाभ. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुविषयक लाभ.  ===========  कौटुंबिक विसंवाद संपतील  सिंह : नोकरी-व्यवसायासंदर्भात हा सप्ताह उत्तमच! शुभ ग्रहांच्या पार्श्वभूमीवर जिथं जाल तिथं आगतस्वागत होईल. काहींचे कौटुंबिक विसंवाद संपतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी गुरुवार सुवार्तांचा. मघा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी शुक्रवार मोठ्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांचा राहील.  ===========  नोकरीच्या मुलाखतींना यश  कन्या : सप्ताहाचा एक फास्ट ट्रॅक राहील. प्रवासातील कामं होतील. विवाहेच्छूंचा विवाह ठरेल. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना फॉर्म गवसेल. ता. पाच व सहा हे दिवस तरुणांच्या संदर्भातून विजयी चौकार-षटकारांचे. नोकरीच्या मुलाखतींना यश. वास्तुविषयक कर्ज मिळेल.  ===========  तरुणांना प्रेरक ग्रहमान  तूळ : या सप्ताहात चंद्रबळातून शुभग्रहांचं आधिपत्य वाढेल. तरुणांना अतिशय प्रेरक ग्रहमान. परदेशी व्हिसाचे प्रश्‍न सुटतील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्ती या सप्ताहात शुभ घटनांद्वारे चर्चेत राहतील. ता. चार व पाच हे दिवस तुमच्या राशीसाठी एकूणच लयबद्ध. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी शनिवार वेदनायुक्त.  ===========  महत्त्वाची कामं होतील  वृश्‍चिक : हा सप्ताह अतिशय प्रवाही राहील. महत्त्वाच्या कामाला हात घालाच. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठं प्रेरक ग्रहमान. विवाहेच्छूंनी आपले अँटिने रोखून ठेवावेत. ता. पाच व सहा हे दिवस तुमच्या राशीला शुभघटनांद्वारे सद्गदित करणारे. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना धनलाभ.  ===========  ओळखीतून नोकरीचा लाभ  धनू : हा सप्ताह तरुणांना अनुकूलच. सतत ऑनलाईन राहा! विवाहासाठीचे प्रयत्न सुरू ठेवा. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना गॉडफादर भेटेल. ओळखी-मध्यस्थींतून नोकरीचा लाभ. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींचं वास्तुस्वप्न साकारेल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी शनिवार विचित्र वेदनेचा.  ===========  परदेशगमनाची संधी  मकर : हा सप्ताह चंद्रबळातून फलदायी होईल. घरात धार्मिक कार्यांमुळे वातावरण प्रसन्न राहील. काहींना तीर्थाटनाचा योग. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना ता. पाच व सहा हे दिवस अतिशय शुभलक्षणी. व्यावसायिक प्राप्ती होईल. नोकरीसाठीच्या मुलाखतींना यश. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशगमनाचा योग.  ===========  जीवनसाधना सफल होईल  कुंभ : सप्ताहाचा शेवट अतिशय शुभलक्षणी व तरुणांना प्रकाशात आणणारा. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सन्मान लाभेल. जीवनातली साधना सफल होईल. काहींना सामाजिक बहुमान मिळेल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी शनिवारी सावध राहावं. फसवणुकीची शक्यता.  ===========  नवी स्थिती लाभदायक  मीन : सप्ताहाचा आरंभ आणि शेवट गोड बातम्यांचाच. स्वतंत्र व्यावसायिकांना मोठे लाभ. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना मोकळं आकाश लाभेल. घ्या टेक ऑफ! नोकरीतल्या नव्या जडणघडणीचा तरुणांना लाभ. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवारी वाहतूककोंडीचा त्रास शक्य. Vertical Image:  English Headline:  weekly horoscope 1 December to 7 December 2019 Author Type:  External Author श्रीराम भट  राशिभविष्य Search Functional Tags:  राशिभविष्य Twitter Publish:  Meta Description:  पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते. पृथ्वीवर देहरूपानं जन्माला आलेल्या जीवाच्या देहाची सावली ही पृथ्वीवर पडतच असते. ज्या माणसाची सावली (छाया) सूर्योदय-सूर्यास्ताप्रमाणे लांब किंवा रुंद होत असते त्या प्रत्येक माणसाचा किंवा जीवाचा किंवा त्याच्या देहखंडाचा सातबाराच राहूच्या तहसीलदार कार्यालयात कायमस्वरूपी नोंदला जात असतो! किंवा त्याच्या भोगासक्तीनुसार त्याच्यात फेरफार केले जातात. ज्या जीवाची किंवा मनुष्याची पृथ्वीवर छायाच पडत नसते तो जीवनमुक्त असा महायोगी असतो!  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 30, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2L9BLh4
Read More
देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे सरकारला विरोधी पक्षनेते म्हणून सळो की पळो करून सोडणार?
महाराष्ट्र में आज होगा स्पीकर का चुनाव, कांग्रेस और बीजेपी के बीच जंग https://ift.tt/2R7x3oc
एक टेक में की थी कार्तिक ने 'धीमे धीमे' सॉन्ग की शूटिंग, वजह है दिलचस्प https://ift.tt/2L7Lsg6
अगस्त क्रांति की एटेंडेंट सीट पर लेटे संजय मिश्रा, वीडियो वायरल https://ift.tt/33GzH73
Box Office पर ऋतिक रोशन का तहलका, 300 करोड़ रिकॅार्ड तोड़, सलमान- अक्षय को मात !

Box Office पर ऋतिक रोशन का तहलका, 300 करोड़ रिकॅार्ड तोड़, सलमान- अक्षय को मात !

November 30, 2019 0 Comments
साल 2019 अपने अंत की तरफ है। ऐसे में ऋतिक रोशन इस साल के सबसे बड़े कमाऊ सुपरस्टार साबित हुए हैं। इस साल ऋतिक रोशन की दो फिल्में रिलीज हुईं स...
Read More
मीन : आर्थिक लाभ, बढतीची शक्‍यता; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य

मीन : 

व्यापार, व्यवसाय, उद्योगधंदा, कारखानदारी, आर्थिक लाभ या दृष्टीने हे वर्ष सौख्यकारक ठरणार आहे. उद्योगधंद्यामध्ये वाढ होईल. व्यवसायाच्या नव्या शाखा निर्माण करू शकाल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे.

- 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

विशेषत: 24 जानेवारी 2020 नंतर व्यवसायातील कटकटी संपतील. रखडलेली कामे मार्गी लागतील. या राशीच्या व्यक्‍तींना वर्षभर गुरू अत्यंत चांगला आहे. व्यवसायाची उलाढाल वाढेल. आर्थिक लाभ होतील. व्यवसायात नव्या संधी मिळतील. नवीन व्यवसाय सुरू करू शकाल.

- कुंभ : अनेक मार्गांनी आर्थिक आवक; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य

नोकरीतील व्यक्‍तींना हे वर्ष चांगले जाणार आहे. नोकरीत काहींना बढतीची शक्‍यता आहे, तर काहींना पगारवाढीची शक्‍यता आहे. सहकारीवर्गाचे अपेक्षित सहकार्य लाभेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. महिलांना हे वर्ष अत्यंत यशदायक व भाग्यकारक आहे. संततिसौख्याला चांगले आहे, आरोग्याला चांगले आहे.

- मकर : नवी दिशा, मार्ग सापडेल; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य

राजकारणात, समाजकारणात, निवडणुकीत यश मिळेल, प्रतिष्ठा मिळेल. आर्थिक लाभ भरपूर होणार आहेत. धाडस करायला हरकत नाही. गुंतवणुकीला संपूर्ण वर्ष चांगले आहे. या राशीच्या व्यक्‍तींना हे संपूर्ण वर्ष अभूतपूर्व संधीचे, यशाचे, प्रसिद्धीचे, भरभराटीचे आहे. तुमचे आरोग्य, मानसिक स्थिती चांगली राहील.

- धनु : धाडस करताना जागरूक राहा; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य

तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. तुम्ही आपल्या कार्याचा ठसा उमटवू शकाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आपणाला निश्‍चित बढती मिळणार आहे. आर्थिक स्थिती अत्यंत चांगली राहणार आहे. या वर्षाकडे आपण अत्यंत अपेक्षेने, आशेने पाहावयास हरकत नाही. आपल्या सर्व आशाआकांक्षा यावर्षी पूर्ण होणार आहेत.

- देशाची आर्थिक स्थिती चिंताजनक; विकास दर सहा वर्षांतील निचांकी पातळीवर

News Item ID: 

599-news_story-1575051076

Mobile Device Headline: 

मीन : आर्थिक लाभ, बढतीची शक्‍यता; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Arthavishwa

Mobile Body: 

मीन : 

व्यापार, व्यवसाय, उद्योगधंदा, कारखानदारी, आर्थिक लाभ या दृष्टीने हे वर्ष सौख्यकारक ठरणार आहे. उद्योगधंद्यामध्ये वाढ होईल. व्यवसायाच्या नव्या शाखा निर्माण करू शकाल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे.

- 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

विशेषत: 24 जानेवारी 2020 नंतर व्यवसायातील कटकटी संपतील. रखडलेली कामे मार्गी लागतील. या राशीच्या व्यक्‍तींना वर्षभर गुरू अत्यंत चांगला आहे. व्यवसायाची उलाढाल वाढेल. आर्थिक लाभ होतील. व्यवसायात नव्या संधी मिळतील. नवीन व्यवसाय सुरू करू शकाल.

- कुंभ : अनेक मार्गांनी आर्थिक आवक; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य

नोकरीतील व्यक्‍तींना हे वर्ष चांगले जाणार आहे. नोकरीत काहींना बढतीची शक्‍यता आहे, तर काहींना पगारवाढीची शक्‍यता आहे. सहकारीवर्गाचे अपेक्षित सहकार्य लाभेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. महिलांना हे वर्ष अत्यंत यशदायक व भाग्यकारक आहे. संततिसौख्याला चांगले आहे, आरोग्याला चांगले आहे.

- मकर : नवी दिशा, मार्ग सापडेल; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य

राजकारणात, समाजकारणात, निवडणुकीत यश मिळेल, प्रतिष्ठा मिळेल. आर्थिक लाभ भरपूर होणार आहेत. धाडस करायला हरकत नाही. गुंतवणुकीला संपूर्ण वर्ष चांगले आहे. या राशीच्या व्यक्‍तींना हे संपूर्ण वर्ष अभूतपूर्व संधीचे, यशाचे, प्रसिद्धीचे, भरभराटीचे आहे. तुमचे आरोग्य, मानसिक स्थिती चांगली राहील.

- धनु : धाडस करताना जागरूक राहा; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य

तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. तुम्ही आपल्या कार्याचा ठसा उमटवू शकाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आपणाला निश्‍चित बढती मिळणार आहे. आर्थिक स्थिती अत्यंत चांगली राहणार आहे. या वर्षाकडे आपण अत्यंत अपेक्षेने, आशेने पाहावयास हरकत नाही. आपल्या सर्व आशाआकांक्षा यावर्षी पूर्ण होणार आहेत.

- देशाची आर्थिक स्थिती चिंताजनक; विकास दर सहा वर्षांतील निचांकी पातळीवर

Vertical Image: 

English Headline: 

financial horoscope for Pisces information in marathi

Author Type: 

External Author

प्रा. रमणलाल शहा

व्यापार

व्यवसाय

profession

नोकरी

पगारवाढ

महिला

women

आरोग्य

health

राजकारण

politics

Search Functional Tags: 

व्यापार, व्यवसाय, Profession, नोकरी, पगारवाढ, महिला, women, आरोग्य, Health, राजकारण, Politics

Twitter Publish: 

Meta Description: 

financial horoscope for Pisces information in marathi: व्यापार, व्यवसाय, उद्योगधंदा, कारखानदारी, आर्थिक लाभ या दृष्टीने हे वर्ष सौख्यकारक ठरणार आहे. उद्योगधंद्यामध्ये वाढ होईल. व्यवसायाच्या नव्या शाखा निर्माण करू शकाल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

व्यापार

News Story Feeds https://ift.tt/2OAwwJs

मीन : आर्थिक लाभ, बढतीची शक्‍यता; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य मीन :  व्यापार, व्यवसाय, उद्योगधंदा, कारखानदारी, आर्थिक लाभ या दृष्टीने हे वर्ष सौख्यकारक ठरणार आहे. उद्योगधंद्यामध्ये वाढ होईल. व्यवसायाच्या नव्या शाखा निर्माण करू शकाल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. - 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा  विशेषत: 24 जानेवारी 2020 नंतर व्यवसायातील कटकटी संपतील. रखडलेली कामे मार्गी लागतील. या राशीच्या व्यक्‍तींना वर्षभर गुरू अत्यंत चांगला आहे. व्यवसायाची उलाढाल वाढेल. आर्थिक लाभ होतील. व्यवसायात नव्या संधी मिळतील. नवीन व्यवसाय सुरू करू शकाल. - कुंभ : अनेक मार्गांनी आर्थिक आवक; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य नोकरीतील व्यक्‍तींना हे वर्ष चांगले जाणार आहे. नोकरीत काहींना बढतीची शक्‍यता आहे, तर काहींना पगारवाढीची शक्‍यता आहे. सहकारीवर्गाचे अपेक्षित सहकार्य लाभेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. महिलांना हे वर्ष अत्यंत यशदायक व भाग्यकारक आहे. संततिसौख्याला चांगले आहे, आरोग्याला चांगले आहे. - मकर : नवी दिशा, मार्ग सापडेल; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य राजकारणात, समाजकारणात, निवडणुकीत यश मिळेल, प्रतिष्ठा मिळेल. आर्थिक लाभ भरपूर होणार आहेत. धाडस करायला हरकत नाही. गुंतवणुकीला संपूर्ण वर्ष चांगले आहे. या राशीच्या व्यक्‍तींना हे संपूर्ण वर्ष अभूतपूर्व संधीचे, यशाचे, प्रसिद्धीचे, भरभराटीचे आहे. तुमचे आरोग्य, मानसिक स्थिती चांगली राहील. - धनु : धाडस करताना जागरूक राहा; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. तुम्ही आपल्या कार्याचा ठसा उमटवू शकाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आपणाला निश्‍चित बढती मिळणार आहे. आर्थिक स्थिती अत्यंत चांगली राहणार आहे. या वर्षाकडे आपण अत्यंत अपेक्षेने, आशेने पाहावयास हरकत नाही. आपल्या सर्व आशाआकांक्षा यावर्षी पूर्ण होणार आहेत. - देशाची आर्थिक स्थिती चिंताजनक; विकास दर सहा वर्षांतील निचांकी पातळीवर News Item ID:  599-news_story-1575051076 Mobile Device Headline:  मीन : आर्थिक लाभ, बढतीची शक्‍यता; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Arthavishwa Mobile Body:  मीन :  व्यापार, व्यवसाय, उद्योगधंदा, कारखानदारी, आर्थिक लाभ या दृष्टीने हे वर्ष सौख्यकारक ठरणार आहे. उद्योगधंद्यामध्ये वाढ होईल. व्यवसायाच्या नव्या शाखा निर्माण करू शकाल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. - 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा  विशेषत: 24 जानेवारी 2020 नंतर व्यवसायातील कटकटी संपतील. रखडलेली कामे मार्गी लागतील. या राशीच्या व्यक्‍तींना वर्षभर गुरू अत्यंत चांगला आहे. व्यवसायाची उलाढाल वाढेल. आर्थिक लाभ होतील. व्यवसायात नव्या संधी मिळतील. नवीन व्यवसाय सुरू करू शकाल. - कुंभ : अनेक मार्गांनी आर्थिक आवक; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य नोकरीतील व्यक्‍तींना हे वर्ष चांगले जाणार आहे. नोकरीत काहींना बढतीची शक्‍यता आहे, तर काहींना पगारवाढीची शक्‍यता आहे. सहकारीवर्गाचे अपेक्षित सहकार्य लाभेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. महिलांना हे वर्ष अत्यंत यशदायक व भाग्यकारक आहे. संततिसौख्याला चांगले आहे, आरोग्याला चांगले आहे. - मकर : नवी दिशा, मार्ग सापडेल; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य राजकारणात, समाजकारणात, निवडणुकीत यश मिळेल, प्रतिष्ठा मिळेल. आर्थिक लाभ भरपूर होणार आहेत. धाडस करायला हरकत नाही. गुंतवणुकीला संपूर्ण वर्ष चांगले आहे. या राशीच्या व्यक्‍तींना हे संपूर्ण वर्ष अभूतपूर्व संधीचे, यशाचे, प्रसिद्धीचे, भरभराटीचे आहे. तुमचे आरोग्य, मानसिक स्थिती चांगली राहील. - धनु : धाडस करताना जागरूक राहा; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. तुम्ही आपल्या कार्याचा ठसा उमटवू शकाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आपणाला निश्‍चित बढती मिळणार आहे. आर्थिक स्थिती अत्यंत चांगली राहणार आहे. या वर्षाकडे आपण अत्यंत अपेक्षेने, आशेने पाहावयास हरकत नाही. आपल्या सर्व आशाआकांक्षा यावर्षी पूर्ण होणार आहेत. - देशाची आर्थिक स्थिती चिंताजनक; विकास दर सहा वर्षांतील निचांकी पातळीवर Vertical Image:  English Headline:  financial horoscope for Pisces information in marathi Author Type:  External Author प्रा. रमणलाल शहा व्यापार व्यवसाय profession नोकरी पगारवाढ महिला women आरोग्य health राजकारण politics Search Functional Tags:  व्यापार, व्यवसाय, Profession, नोकरी, पगारवाढ, महिला, women, आरोग्य, Health, राजकारण, Politics Twitter Publish:  Meta Description:  financial horoscope for Pisces information in marathi: व्यापार, व्यवसाय, उद्योगधंदा, कारखानदारी, आर्थिक लाभ या दृष्टीने हे वर्ष सौख्यकारक ठरणार आहे. उद्योगधंद्यामध्ये वाढ होईल. व्यवसायाच्या नव्या शाखा निर्माण करू शकाल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. Send as Notification:  Topic Tags:  व्यापार News Story Feeds https://ift.tt/2OAwwJs

November 30, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/34FqVao
Read More
'कुलगुरूंनो, निधी वापरा, पण शिक्षणाचा दर्जा वाढवा'; प्रकल्प संचालकांचे आदेश

पुणे : शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी राज्यातील सर्व अकृषीक विद्यापीठांमध्ये कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत, सरकारची मदत कशी घ्यावी, यावरील चर्चेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापाठात कुलगुरूंची बैठक झाली. त्यामध्ये राज्यातील 21 कुलगुरू उपस्थित होते.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

या वेळी राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत (रूसा) दिलेल्या निधीचा डिसेंबरपर्यंत पूर्ण वापर करावा आणि केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची अंमलबजावणी करावी, असे निर्देश कुलगुरूंना 'रूसा'चे प्रकल्प संचालक पंकज कुमार यांनी दिले.

- अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प 'रॉकी'च्या रूपात

या बैठकीला विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन, राज्याचे उच्च व तंत्र सचिव सौरभ विजय, उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्यासह अकृषीक विद्यापीठांचे कुलगुरू, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार उपस्थित होते. 

- अजित पवार सभागृहातच भडकले; जितेंद्र आव्हाडांची 'सिंपल मिस्टेक'

सर्व विद्यापीठांनी एकात्म संगणकप्रणाली अमलात आणावी, शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर, शैक्षणिक संस्थांच्या शैक्षणिक व प्रशासकीय कामाचे मूल्यमापन करणे, 'एआयसीटीई'च्या गुणवत्ता निर्देशांची अंमलबजावणी करणे याचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार काम करण्याच्या सूचना कुलगुरूंना दिल्या.

- फ्युचर प्लॅनविषयी विचारले असता धोनी म्हणाला,...

15 विद्यापीठांतील रिक्त पदांच्या भरतीबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. शैक्षणिक गुणवत्ता व विद्यापीठात पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी 'रूसा'तर्फे विद्यापीठांना कोट्यवधींचा निधी दिला जातो; परंतु काही विद्यापीठांनी तो वापरला नाही. त्यामुळे डिसेंबरपर्यंत हा निधी मार्गी लावावा, अशी सूचना दिली आहे. 

- शास्त्रज्ञांना सापडला तब्बल 18 हजार वर्षे जुना श्वान 

पुणे विद्यापीठ अग्रेसर 
दरम्यान, एका कार्यक्रमामध्ये कुलगुरू डॉ. नितीन करमळकर म्हणाले, ''सरकारतर्फे पुणे विद्यापीठात राज्यातील कुलगुरूंची बैठक झाली. त्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता व इतर मुद्यांवर चर्चा झाली. इतर विद्यापीठांच्या तुलनेत पुणे विद्यापीठ अग्रेसर आहे.''

News Item ID: 

599-news_story-1575135187

Mobile Device Headline: 

'कुलगुरूंनो, निधी वापरा, पण शिक्षणाचा दर्जा वाढवा'; प्रकल्प संचालकांचे आदेश

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे : शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी राज्यातील सर्व अकृषीक विद्यापीठांमध्ये कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत, सरकारची मदत कशी घ्यावी, यावरील चर्चेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापाठात कुलगुरूंची बैठक झाली. त्यामध्ये राज्यातील 21 कुलगुरू उपस्थित होते.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

या वेळी राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत (रूसा) दिलेल्या निधीचा डिसेंबरपर्यंत पूर्ण वापर करावा आणि केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची अंमलबजावणी करावी, असे निर्देश कुलगुरूंना 'रूसा'चे प्रकल्प संचालक पंकज कुमार यांनी दिले.

- अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प 'रॉकी'च्या रूपात

या बैठकीला विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन, राज्याचे उच्च व तंत्र सचिव सौरभ विजय, उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्यासह अकृषीक विद्यापीठांचे कुलगुरू, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार उपस्थित होते. 

- अजित पवार सभागृहातच भडकले; जितेंद्र आव्हाडांची 'सिंपल मिस्टेक'

सर्व विद्यापीठांनी एकात्म संगणकप्रणाली अमलात आणावी, शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर, शैक्षणिक संस्थांच्या शैक्षणिक व प्रशासकीय कामाचे मूल्यमापन करणे, 'एआयसीटीई'च्या गुणवत्ता निर्देशांची अंमलबजावणी करणे याचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार काम करण्याच्या सूचना कुलगुरूंना दिल्या.

- फ्युचर प्लॅनविषयी विचारले असता धोनी म्हणाला,...

15 विद्यापीठांतील रिक्त पदांच्या भरतीबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. शैक्षणिक गुणवत्ता व विद्यापीठात पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी 'रूसा'तर्फे विद्यापीठांना कोट्यवधींचा निधी दिला जातो; परंतु काही विद्यापीठांनी तो वापरला नाही. त्यामुळे डिसेंबरपर्यंत हा निधी मार्गी लावावा, अशी सूचना दिली आहे. 

- शास्त्रज्ञांना सापडला तब्बल 18 हजार वर्षे जुना श्वान 

पुणे विद्यापीठ अग्रेसर 
दरम्यान, एका कार्यक्रमामध्ये कुलगुरू डॉ. नितीन करमळकर म्हणाले, ''सरकारतर्फे पुणे विद्यापीठात राज्यातील कुलगुरूंची बैठक झाली. त्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता व इतर मुद्यांवर चर्चा झाली. इतर विद्यापीठांच्या तुलनेत पुणे विद्यापीठ अग्रेसर आहे.''

Vertical Image: 

English Headline: 

Rusa project director Pankaj Kumar ordered to vice chancellors for fund utilisation

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पुणे

शिक्षण

education

सावित्रीबाई फुले

डॉ. नितीन करमळकर

पायाभूत सुविधा

infrastructure

Search Functional Tags: 

पुणे, शिक्षण, Education, सावित्रीबाई फुले, डॉ. नितीन करमळकर, पायाभूत सुविधा, Infrastructure

Twitter Publish: 

Meta Description: 

Marathi News about Education: शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी राज्यातील सर्व अकृषीक विद्यापीठांमध्ये कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत, सरकारची मदत कशी घ्यावी, यावरील चर्चेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापाठात कुलगुरूंची बैठक झाली. त्यामध्ये राज्यातील 21 कुलगुरू उपस्थित होते.

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

'कुलगुरूंनो, निधी वापरा, पण शिक्षणाचा दर्जा वाढवा'; प्रकल्प संचालकांचे आदेश पुणे : शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी राज्यातील सर्व अकृषीक विद्यापीठांमध्ये कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत, सरकारची मदत कशी घ्यावी, यावरील चर्चेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापाठात कुलगुरूंची बैठक झाली. त्यामध्ये राज्यातील 21 कुलगुरू उपस्थित होते. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप या वेळी राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत (रूसा) दिलेल्या निधीचा डिसेंबरपर्यंत पूर्ण वापर करावा आणि केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची अंमलबजावणी करावी, असे निर्देश कुलगुरूंना 'रूसा'चे प्रकल्प संचालक पंकज कुमार यांनी दिले. - अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प 'रॉकी'च्या रूपात या बैठकीला विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन, राज्याचे उच्च व तंत्र सचिव सौरभ विजय, उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्यासह अकृषीक विद्यापीठांचे कुलगुरू, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार उपस्थित होते.  - अजित पवार सभागृहातच भडकले; जितेंद्र आव्हाडांची 'सिंपल मिस्टेक' सर्व विद्यापीठांनी एकात्म संगणकप्रणाली अमलात आणावी, शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर, शैक्षणिक संस्थांच्या शैक्षणिक व प्रशासकीय कामाचे मूल्यमापन करणे, 'एआयसीटीई'च्या गुणवत्ता निर्देशांची अंमलबजावणी करणे याचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार काम करण्याच्या सूचना कुलगुरूंना दिल्या. - फ्युचर प्लॅनविषयी विचारले असता धोनी म्हणाला,... 15 विद्यापीठांतील रिक्त पदांच्या भरतीबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. शैक्षणिक गुणवत्ता व विद्यापीठात पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी 'रूसा'तर्फे विद्यापीठांना कोट्यवधींचा निधी दिला जातो; परंतु काही विद्यापीठांनी तो वापरला नाही. त्यामुळे डिसेंबरपर्यंत हा निधी मार्गी लावावा, अशी सूचना दिली आहे.  - शास्त्रज्ञांना सापडला तब्बल 18 हजार वर्षे जुना श्वान  पुणे विद्यापीठ अग्रेसर  दरम्यान, एका कार्यक्रमामध्ये कुलगुरू डॉ. नितीन करमळकर म्हणाले, ''सरकारतर्फे पुणे विद्यापीठात राज्यातील कुलगुरूंची बैठक झाली. त्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता व इतर मुद्यांवर चर्चा झाली. इतर विद्यापीठांच्या तुलनेत पुणे विद्यापीठ अग्रेसर आहे.'' News Item ID:  599-news_story-1575135187 Mobile Device Headline:  'कुलगुरूंनो, निधी वापरा, पण शिक्षणाचा दर्जा वाढवा'; प्रकल्प संचालकांचे आदेश Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे : शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी राज्यातील सर्व अकृषीक विद्यापीठांमध्ये कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत, सरकारची मदत कशी घ्यावी, यावरील चर्चेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापाठात कुलगुरूंची बैठक झाली. त्यामध्ये राज्यातील 21 कुलगुरू उपस्थित होते. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप या वेळी राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत (रूसा) दिलेल्या निधीचा डिसेंबरपर्यंत पूर्ण वापर करावा आणि केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची अंमलबजावणी करावी, असे निर्देश कुलगुरूंना 'रूसा'चे प्रकल्प संचालक पंकज कुमार यांनी दिले. - अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प 'रॉकी'च्या रूपात या बैठकीला विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन, राज्याचे उच्च व तंत्र सचिव सौरभ विजय, उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्यासह अकृषीक विद्यापीठांचे कुलगुरू, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार उपस्थित होते.  - अजित पवार सभागृहातच भडकले; जितेंद्र आव्हाडांची 'सिंपल मिस्टेक' सर्व विद्यापीठांनी एकात्म संगणकप्रणाली अमलात आणावी, शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर, शैक्षणिक संस्थांच्या शैक्षणिक व प्रशासकीय कामाचे मूल्यमापन करणे, 'एआयसीटीई'च्या गुणवत्ता निर्देशांची अंमलबजावणी करणे याचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार काम करण्याच्या सूचना कुलगुरूंना दिल्या. - फ्युचर प्लॅनविषयी विचारले असता धोनी म्हणाला,... 15 विद्यापीठांतील रिक्त पदांच्या भरतीबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. शैक्षणिक गुणवत्ता व विद्यापीठात पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी 'रूसा'तर्फे विद्यापीठांना कोट्यवधींचा निधी दिला जातो; परंतु काही विद्यापीठांनी तो वापरला नाही. त्यामुळे डिसेंबरपर्यंत हा निधी मार्गी लावावा, अशी सूचना दिली आहे.  - शास्त्रज्ञांना सापडला तब्बल 18 हजार वर्षे जुना श्वान  पुणे विद्यापीठ अग्रेसर  दरम्यान, एका कार्यक्रमामध्ये कुलगुरू डॉ. नितीन करमळकर म्हणाले, ''सरकारतर्फे पुणे विद्यापीठात राज्यातील कुलगुरूंची बैठक झाली. त्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता व इतर मुद्यांवर चर्चा झाली. इतर विद्यापीठांच्या तुलनेत पुणे विद्यापीठ अग्रेसर आहे.'' Vertical Image:  English Headline:  Rusa project director Pankaj Kumar ordered to vice chancellors for fund utilisation Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे शिक्षण education सावित्रीबाई फुले डॉ. नितीन करमळकर पायाभूत सुविधा infrastructure Search Functional Tags:  पुणे, शिक्षण, Education, सावित्रीबाई फुले, डॉ. नितीन करमळकर, पायाभूत सुविधा, Infrastructure Twitter Publish:  Meta Description:  Marathi News about Education: शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी राज्यातील सर्व अकृषीक विद्यापीठांमध्ये कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत, सरकारची मदत कशी घ्यावी, यावरील चर्चेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापाठात कुलगुरूंची बैठक झाली. त्यामध्ये राज्यातील 21 कुलगुरू उपस्थित होते. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 30, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2rIimwS
Read More
मराठा-कुणबी उमेदवारांसाठी 'सारथी'तर्फे मोफत मार्गदर्शन वर्ग

पुणे : मराठा, कुणबी समाजातून नॉन क्रिमीलेअर गटाच्या उमेदवारांकरिता सारथीतर्फे 5 दिवसीय 'आयात निर्यात' व्यवस्थापन वर्ग पुणे येथे मोफत आयोजित करण्यात येते आहे. या प्रशिक्षणाचा पहिला वर्ग 18 नोव्हेंबरपासून सुरू झाला असून, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यानंतरची दुसरी बॅच चालू आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

आयात आणि निर्यात व्यवसायाची व्यापकता आणि त्यात असणाऱ्या सेवा व मालमत्ता क्षेत्रांच्या संधीचे महत्त्व लक्षात घेता सारथीद्वारे मराठा, कुणबी समाजातील नॉन क्रिमीलेअर गटातील उमेदवारांकरिता नावीन्यपूर्ण असा अनिवासी प्रशिक्षण कार्यक्रम विशेषज्ञ, कुशल व अनुभवी व्यक्‍तींद्वारे तयार केला आहे.

- शास्त्रज्ञांना सापडला तब्बल 18 हजार वर्षे जुना श्वान 

भारतातील सेवा आणि वस्तू विदेशात निर्यात करणे तसेच विदेशातील सेवा व वस्तू भारतात आयात करण्याकरिता देश विदेशातील व्यवसायासंबंधातील कायदे, तेथील बॅंकांचे नियम, कस्टम, लॉजिस्टिक, आरबीआय इ. संस्थांचा असणारा सहभाग अशा अनेक विषयासंदर्भात माहिती देण्यात येणार आहे.

- दादा म्हणाला, 'धोनीबाबत आमचं पण ठरलंय!'  

प्रत्येक आठवड्यातील 5 दिवसांच्या कार्यक्रमासाठी सुमारे 40 उमेदवारांची एक तुकडी याप्रमाणे सारथीचा अनिवासी प्रशिक्षण वर्ग पूर्णतः मोफत आहे. या प्रशिक्षणांतर्गत दुपारचे भोजन व दोन वेळचा चहा मोफत दिला जातो. सारथीच्या या अनिवासी प्रशिक्षणाच्या संधीचा पात्र उमेदवारांनी फायदा घ्यावा, असे आवाहन संस्थेचे संचालक डी. आर. परिहार यांनी केले आहे.

- सभात्यागासाठी भाजपला निव्वळ निमित्त हवं होतं

ऑनलाइन अर्जासाठी https://sarthi-maharashtragov.in>NoticeBoard>EXPORT-IMPORT लिंकवर अर्ज करता येतो. या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाल्यास पुणे येथे ऍडव्हान्स प्रशिक्षण देण्याचा सारथीचा विचार आहे. त्याअन्वये सुमारे दोन आठवड्यांचे प्रशिक्षण देण्यात येईल.

News Item ID: 

599-news_story-1575134384

Mobile Device Headline: 

मराठा-कुणबी उमेदवारांसाठी 'सारथी'तर्फे मोफत मार्गदर्शन वर्ग

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे : मराठा, कुणबी समाजातून नॉन क्रिमीलेअर गटाच्या उमेदवारांकरिता सारथीतर्फे 5 दिवसीय 'आयात निर्यात' व्यवस्थापन वर्ग पुणे येथे मोफत आयोजित करण्यात येते आहे. या प्रशिक्षणाचा पहिला वर्ग 18 नोव्हेंबरपासून सुरू झाला असून, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यानंतरची दुसरी बॅच चालू आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

आयात आणि निर्यात व्यवसायाची व्यापकता आणि त्यात असणाऱ्या सेवा व मालमत्ता क्षेत्रांच्या संधीचे महत्त्व लक्षात घेता सारथीद्वारे मराठा, कुणबी समाजातील नॉन क्रिमीलेअर गटातील उमेदवारांकरिता नावीन्यपूर्ण असा अनिवासी प्रशिक्षण कार्यक्रम विशेषज्ञ, कुशल व अनुभवी व्यक्‍तींद्वारे तयार केला आहे.

- शास्त्रज्ञांना सापडला तब्बल 18 हजार वर्षे जुना श्वान 

भारतातील सेवा आणि वस्तू विदेशात निर्यात करणे तसेच विदेशातील सेवा व वस्तू भारतात आयात करण्याकरिता देश विदेशातील व्यवसायासंबंधातील कायदे, तेथील बॅंकांचे नियम, कस्टम, लॉजिस्टिक, आरबीआय इ. संस्थांचा असणारा सहभाग अशा अनेक विषयासंदर्भात माहिती देण्यात येणार आहे.

- दादा म्हणाला, 'धोनीबाबत आमचं पण ठरलंय!'  

प्रत्येक आठवड्यातील 5 दिवसांच्या कार्यक्रमासाठी सुमारे 40 उमेदवारांची एक तुकडी याप्रमाणे सारथीचा अनिवासी प्रशिक्षण वर्ग पूर्णतः मोफत आहे. या प्रशिक्षणांतर्गत दुपारचे भोजन व दोन वेळचा चहा मोफत दिला जातो. सारथीच्या या अनिवासी प्रशिक्षणाच्या संधीचा पात्र उमेदवारांनी फायदा घ्यावा, असे आवाहन संस्थेचे संचालक डी. आर. परिहार यांनी केले आहे.

- सभात्यागासाठी भाजपला निव्वळ निमित्त हवं होतं

ऑनलाइन अर्जासाठी https://sarthi-maharashtragov.in>NoticeBoard>EXPORT-IMPORT लिंकवर अर्ज करता येतो. या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाल्यास पुणे येथे ऍडव्हान्स प्रशिक्षण देण्याचा सारथीचा विचार आहे. त्याअन्वये सुमारे दोन आठवड्यांचे प्रशिक्षण देण्यात येईल.

Vertical Image: 

English Headline: 

free mentoring classes for the Maratha and Kunbi candidates Organized by Sarathi Institute

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

भारत

पुणे

प्रशिक्षण

training

व्यवसाय

profession

export

import

उपक्रम

Search Functional Tags: 

भारत, पुणे, प्रशिक्षण, Training, व्यवसाय, Profession, export, import, उपक्रम

Twitter Publish: 

Meta Description: 

Marathi News about Saarathi: मराठा, कुणबी समाजातून नॉन क्रिमीलेअर गटाच्या उमेदवारांकरिता सारथीतर्फे 5 दिवसीय 'आयात निर्यात' व्यवस्थापन वर्ग पुणे येथे मोफत आयोजित करण्यात येते आहे. या प्रशिक्षणाचा पहिला वर्ग 18 नोव्हेंबरपासून सुरू झाला असून, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

भारत

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

मराठा-कुणबी उमेदवारांसाठी 'सारथी'तर्फे मोफत मार्गदर्शन वर्ग पुणे : मराठा, कुणबी समाजातून नॉन क्रिमीलेअर गटाच्या उमेदवारांकरिता सारथीतर्फे 5 दिवसीय 'आयात निर्यात' व्यवस्थापन वर्ग पुणे येथे मोफत आयोजित करण्यात येते आहे. या प्रशिक्षणाचा पहिला वर्ग 18 नोव्हेंबरपासून सुरू झाला असून, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यानंतरची दुसरी बॅच चालू आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप आयात आणि निर्यात व्यवसायाची व्यापकता आणि त्यात असणाऱ्या सेवा व मालमत्ता क्षेत्रांच्या संधीचे महत्त्व लक्षात घेता सारथीद्वारे मराठा, कुणबी समाजातील नॉन क्रिमीलेअर गटातील उमेदवारांकरिता नावीन्यपूर्ण असा अनिवासी प्रशिक्षण कार्यक्रम विशेषज्ञ, कुशल व अनुभवी व्यक्‍तींद्वारे तयार केला आहे. - शास्त्रज्ञांना सापडला तब्बल 18 हजार वर्षे जुना श्वान  भारतातील सेवा आणि वस्तू विदेशात निर्यात करणे तसेच विदेशातील सेवा व वस्तू भारतात आयात करण्याकरिता देश विदेशातील व्यवसायासंबंधातील कायदे, तेथील बॅंकांचे नियम, कस्टम, लॉजिस्टिक, आरबीआय इ. संस्थांचा असणारा सहभाग अशा अनेक विषयासंदर्भात माहिती देण्यात येणार आहे. - दादा म्हणाला, 'धोनीबाबत आमचं पण ठरलंय!'   प्रत्येक आठवड्यातील 5 दिवसांच्या कार्यक्रमासाठी सुमारे 40 उमेदवारांची एक तुकडी याप्रमाणे सारथीचा अनिवासी प्रशिक्षण वर्ग पूर्णतः मोफत आहे. या प्रशिक्षणांतर्गत दुपारचे भोजन व दोन वेळचा चहा मोफत दिला जातो. सारथीच्या या अनिवासी प्रशिक्षणाच्या संधीचा पात्र उमेदवारांनी फायदा घ्यावा, असे आवाहन संस्थेचे संचालक डी. आर. परिहार यांनी केले आहे. - सभात्यागासाठी भाजपला निव्वळ निमित्त हवं होतं ऑनलाइन अर्जासाठी https://sarthi-maharashtragov.in>NoticeBoard>EXPORT-IMPORT लिंकवर अर्ज करता येतो. या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाल्यास पुणे येथे ऍडव्हान्स प्रशिक्षण देण्याचा सारथीचा विचार आहे. त्याअन्वये सुमारे दोन आठवड्यांचे प्रशिक्षण देण्यात येईल. News Item ID:  599-news_story-1575134384 Mobile Device Headline:  मराठा-कुणबी उमेदवारांसाठी 'सारथी'तर्फे मोफत मार्गदर्शन वर्ग Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे : मराठा, कुणबी समाजातून नॉन क्रिमीलेअर गटाच्या उमेदवारांकरिता सारथीतर्फे 5 दिवसीय 'आयात निर्यात' व्यवस्थापन वर्ग पुणे येथे मोफत आयोजित करण्यात येते आहे. या प्रशिक्षणाचा पहिला वर्ग 18 नोव्हेंबरपासून सुरू झाला असून, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यानंतरची दुसरी बॅच चालू आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप आयात आणि निर्यात व्यवसायाची व्यापकता आणि त्यात असणाऱ्या सेवा व मालमत्ता क्षेत्रांच्या संधीचे महत्त्व लक्षात घेता सारथीद्वारे मराठा, कुणबी समाजातील नॉन क्रिमीलेअर गटातील उमेदवारांकरिता नावीन्यपूर्ण असा अनिवासी प्रशिक्षण कार्यक्रम विशेषज्ञ, कुशल व अनुभवी व्यक्‍तींद्वारे तयार केला आहे. - शास्त्रज्ञांना सापडला तब्बल 18 हजार वर्षे जुना श्वान  भारतातील सेवा आणि वस्तू विदेशात निर्यात करणे तसेच विदेशातील सेवा व वस्तू भारतात आयात करण्याकरिता देश विदेशातील व्यवसायासंबंधातील कायदे, तेथील बॅंकांचे नियम, कस्टम, लॉजिस्टिक, आरबीआय इ. संस्थांचा असणारा सहभाग अशा अनेक विषयासंदर्भात माहिती देण्यात येणार आहे. - दादा म्हणाला, 'धोनीबाबत आमचं पण ठरलंय!'   प्रत्येक आठवड्यातील 5 दिवसांच्या कार्यक्रमासाठी सुमारे 40 उमेदवारांची एक तुकडी याप्रमाणे सारथीचा अनिवासी प्रशिक्षण वर्ग पूर्णतः मोफत आहे. या प्रशिक्षणांतर्गत दुपारचे भोजन व दोन वेळचा चहा मोफत दिला जातो. सारथीच्या या अनिवासी प्रशिक्षणाच्या संधीचा पात्र उमेदवारांनी फायदा घ्यावा, असे आवाहन संस्थेचे संचालक डी. आर. परिहार यांनी केले आहे. - सभात्यागासाठी भाजपला निव्वळ निमित्त हवं होतं ऑनलाइन अर्जासाठी https://sarthi-maharashtragov.in>NoticeBoard>EXPORT-IMPORT लिंकवर अर्ज करता येतो. या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाल्यास पुणे येथे ऍडव्हान्स प्रशिक्षण देण्याचा सारथीचा विचार आहे. त्याअन्वये सुमारे दोन आठवड्यांचे प्रशिक्षण देण्यात येईल. Vertical Image:  English Headline:  free mentoring classes for the Maratha and Kunbi candidates Organized by Sarathi Institute Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा भारत पुणे प्रशिक्षण training व्यवसाय profession export import उपक्रम Search Functional Tags:  भारत, पुणे, प्रशिक्षण, Training, व्यवसाय, Profession, export, import, उपक्रम Twitter Publish:  Meta Description:  Marathi News about Saarathi: मराठा, कुणबी समाजातून नॉन क्रिमीलेअर गटाच्या उमेदवारांकरिता सारथीतर्फे 5 दिवसीय 'आयात निर्यात' व्यवस्थापन वर्ग पुणे येथे मोफत आयोजित करण्यात येते आहे. या प्रशिक्षणाचा पहिला वर्ग 18 नोव्हेंबरपासून सुरू झाला असून, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. Send as Notification:  Topic Tags:  पुणे भारत News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 30, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/33B3Nsr
Read More
लष्करात मराठी मुलांचे प्रमाण कमी; एनडीए टॉपरने व्यक्त केली खंत

पुणे : 'एनडीएच्या 137व्या तुकडीतील 285 विद्यार्थ्यांनी यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केले. परंतु, यामध्ये राज्यातील केवळ 14 मुलांनी प्रशिक्षण घेतले. उत्तर भारतातील मुलांचा कल लष्कराच्या क्षेत्रात जास्त आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

मात्र, मराठी मुले या प्रशिक्षण प्रणालीला कठीण मानतात आणि याच भीतीमुळे ते लष्करासारख्या क्षेत्राकडे दुर्लक्ष करतात. अनेक मुलांचा कल राज्यसेवेच्या परीक्षेकडे आहे,' असे मत एनडीएचा विद्यार्थी राहुल जालिंदर लाड याने व्यक्त केले. 

महाकाल (ता. जालना) या ग्रामीण भागातील राहुल लाड असून, त्याने अकरावी आणि बारावीचे प्रशिक्षण औरंगाबाद येथील सैनिकी शाळेतून पूर्ण केले. नंतर एनडीएमध्ये प्रवेश घेतला. लहानपणापासून त्याला लष्कराची आवड होती. 

- सियाचीनमधील हिमस्खलनात दोन जवान हुतात्मा

राहुल म्हणाला, ''माझे वडील समर्थ कारखान्यात क्‍लर्क होते. परंतु, मला काही वेगळे करायचे होते. लष्कराची आवड असल्याने मी सैनिकी शाळेत प्रवेश आणि एनडीएत प्रवेश मिळविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत होतो. माझ्याबरोबरच्या सगळ्या विद्यार्थ्यांची निवड झाली. पण, मला शेवटच्या प्रयत्नात यश मिळाले. माझ्या परिवारातून लष्करात जाणारा मी पहिलाच आहे. आई-वडील माझे आदर्श असून, त्यांचे स्वप्न मी पूर्ण केले.'' 

- VIDEO : 'रवी राणा का शपथ लेनेका स्टाईल थोडा अलग है रे बाबा,' एकदा पाहा तर..

लष्करात अधिकारी म्हणून मराठी मुलांची संख्या नेहमी कमी असते, याची मला खंत आहे. या क्षेत्रात संधी आणि उत्कृष्ट जीवनाच्या संधी असूनसुद्धा मराठी मुलांचे प्रमाण कमी दिसते. भविष्यात नौदलात प्रवेश करण्याची इच्छा आहे. त्यासाठी मी केरळातील नौदल अकादमीमध्ये पुढील प्रशिक्षण घेणार आहे, असे राहुल म्हणाला. 

- दादा म्हणाला, 'धोनीबाबत आमचं पण ठरलंय!'

प्रशिक्षणाचा भाग कठीण आहे. परंतु, संधी दवडणे अयोग्य आहे. मराठी मुलांनी लष्करात मोठ्या संख्येने सहभागी झाले पाहिजे. अधिकारी पद मिळवून देशाचे नाव मोठे करावे. मी जेव्हा लष्करात जाण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा आई-वडिलांनी आणि मित्रांनी मला खंबीर पाठिंबा दिला. त्यामुळे आज मी यशस्वी झालो आहे. 
- प्रसाद कोहिनकर 

News Item ID: 

599-news_story-1575133458

Mobile Device Headline: 

लष्करात मराठी मुलांचे प्रमाण कमी; एनडीए टॉपरने व्यक्त केली खंत

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे : 'एनडीएच्या 137व्या तुकडीतील 285 विद्यार्थ्यांनी यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केले. परंतु, यामध्ये राज्यातील केवळ 14 मुलांनी प्रशिक्षण घेतले. उत्तर भारतातील मुलांचा कल लष्कराच्या क्षेत्रात जास्त आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

मात्र, मराठी मुले या प्रशिक्षण प्रणालीला कठीण मानतात आणि याच भीतीमुळे ते लष्करासारख्या क्षेत्राकडे दुर्लक्ष करतात. अनेक मुलांचा कल राज्यसेवेच्या परीक्षेकडे आहे,' असे मत एनडीएचा विद्यार्थी राहुल जालिंदर लाड याने व्यक्त केले. 

महाकाल (ता. जालना) या ग्रामीण भागातील राहुल लाड असून, त्याने अकरावी आणि बारावीचे प्रशिक्षण औरंगाबाद येथील सैनिकी शाळेतून पूर्ण केले. नंतर एनडीएमध्ये प्रवेश घेतला. लहानपणापासून त्याला लष्कराची आवड होती. 

- सियाचीनमधील हिमस्खलनात दोन जवान हुतात्मा

राहुल म्हणाला, ''माझे वडील समर्थ कारखान्यात क्‍लर्क होते. परंतु, मला काही वेगळे करायचे होते. लष्कराची आवड असल्याने मी सैनिकी शाळेत प्रवेश आणि एनडीएत प्रवेश मिळविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत होतो. माझ्याबरोबरच्या सगळ्या विद्यार्थ्यांची निवड झाली. पण, मला शेवटच्या प्रयत्नात यश मिळाले. माझ्या परिवारातून लष्करात जाणारा मी पहिलाच आहे. आई-वडील माझे आदर्श असून, त्यांचे स्वप्न मी पूर्ण केले.'' 

- VIDEO : 'रवी राणा का शपथ लेनेका स्टाईल थोडा अलग है रे बाबा,' एकदा पाहा तर..

लष्करात अधिकारी म्हणून मराठी मुलांची संख्या नेहमी कमी असते, याची मला खंत आहे. या क्षेत्रात संधी आणि उत्कृष्ट जीवनाच्या संधी असूनसुद्धा मराठी मुलांचे प्रमाण कमी दिसते. भविष्यात नौदलात प्रवेश करण्याची इच्छा आहे. त्यासाठी मी केरळातील नौदल अकादमीमध्ये पुढील प्रशिक्षण घेणार आहे, असे राहुल म्हणाला. 

- दादा म्हणाला, 'धोनीबाबत आमचं पण ठरलंय!'

प्रशिक्षणाचा भाग कठीण आहे. परंतु, संधी दवडणे अयोग्य आहे. मराठी मुलांनी लष्करात मोठ्या संख्येने सहभागी झाले पाहिजे. अधिकारी पद मिळवून देशाचे नाव मोठे करावे. मी जेव्हा लष्करात जाण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा आई-वडिलांनी आणि मित्रांनी मला खंबीर पाठिंबा दिला. त्यामुळे आज मी यशस्वी झालो आहे. 
- प्रसाद कोहिनकर 

Vertical Image: 

English Headline: 

NDA topper Rahul Lad says the proportion of Marathi children in the military is low

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

भारत

पुणे

एनडीए

प्रशिक्षण

औरंगाबाद

स्वप्न

केरळ

प्रशासन

Search Functional Tags: 

भारत, पुणे, एनडीए, प्रशिक्षण, औरंगाबाद, स्वप्न, केरळ, प्रशासन

Twitter Publish: 

Meta Description: 

Marathi News about NDA: मराठी मुले या प्रशिक्षण प्रणालीला कठीण मानतात आणि याच भीतीमुळे ते लष्करासारख्या क्षेत्राकडे दुर्लक्ष करतात. अनेक मुलांचा कल राज्यसेवेच्या परीक्षेकडे आहे,' असे मत एनडीएचा विद्यार्थी राहुल जालिंदर लाड याने व्यक्त केले. 

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

भारत

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

लष्करात मराठी मुलांचे प्रमाण कमी; एनडीए टॉपरने व्यक्त केली खंत पुणे : 'एनडीएच्या 137व्या तुकडीतील 285 विद्यार्थ्यांनी यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केले. परंतु, यामध्ये राज्यातील केवळ 14 मुलांनी प्रशिक्षण घेतले. उत्तर भारतातील मुलांचा कल लष्कराच्या क्षेत्रात जास्त आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप मात्र, मराठी मुले या प्रशिक्षण प्रणालीला कठीण मानतात आणि याच भीतीमुळे ते लष्करासारख्या क्षेत्राकडे दुर्लक्ष करतात. अनेक मुलांचा कल राज्यसेवेच्या परीक्षेकडे आहे,' असे मत एनडीएचा विद्यार्थी राहुल जालिंदर लाड याने व्यक्त केले.  महाकाल (ता. जालना) या ग्रामीण भागातील राहुल लाड असून, त्याने अकरावी आणि बारावीचे प्रशिक्षण औरंगाबाद येथील सैनिकी शाळेतून पूर्ण केले. नंतर एनडीएमध्ये प्रवेश घेतला. लहानपणापासून त्याला लष्कराची आवड होती.  - सियाचीनमधील हिमस्खलनात दोन जवान हुतात्मा राहुल म्हणाला, ''माझे वडील समर्थ कारखान्यात क्‍लर्क होते. परंतु, मला काही वेगळे करायचे होते. लष्कराची आवड असल्याने मी सैनिकी शाळेत प्रवेश आणि एनडीएत प्रवेश मिळविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत होतो. माझ्याबरोबरच्या सगळ्या विद्यार्थ्यांची निवड झाली. पण, मला शेवटच्या प्रयत्नात यश मिळाले. माझ्या परिवारातून लष्करात जाणारा मी पहिलाच आहे. आई-वडील माझे आदर्श असून, त्यांचे स्वप्न मी पूर्ण केले.''  - VIDEO : 'रवी राणा का शपथ लेनेका स्टाईल थोडा अलग है रे बाबा,' एकदा पाहा तर.. लष्करात अधिकारी म्हणून मराठी मुलांची संख्या नेहमी कमी असते, याची मला खंत आहे. या क्षेत्रात संधी आणि उत्कृष्ट जीवनाच्या संधी असूनसुद्धा मराठी मुलांचे प्रमाण कमी दिसते. भविष्यात नौदलात प्रवेश करण्याची इच्छा आहे. त्यासाठी मी केरळातील नौदल अकादमीमध्ये पुढील प्रशिक्षण घेणार आहे, असे राहुल म्हणाला.  - दादा म्हणाला, 'धोनीबाबत आमचं पण ठरलंय!' प्रशिक्षणाचा भाग कठीण आहे. परंतु, संधी दवडणे अयोग्य आहे. मराठी मुलांनी लष्करात मोठ्या संख्येने सहभागी झाले पाहिजे. अधिकारी पद मिळवून देशाचे नाव मोठे करावे. मी जेव्हा लष्करात जाण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा आई-वडिलांनी आणि मित्रांनी मला खंबीर पाठिंबा दिला. त्यामुळे आज मी यशस्वी झालो आहे.  - प्रसाद कोहिनकर  News Item ID:  599-news_story-1575133458 Mobile Device Headline:  लष्करात मराठी मुलांचे प्रमाण कमी; एनडीए टॉपरने व्यक्त केली खंत Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे : 'एनडीएच्या 137व्या तुकडीतील 285 विद्यार्थ्यांनी यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केले. परंतु, यामध्ये राज्यातील केवळ 14 मुलांनी प्रशिक्षण घेतले. उत्तर भारतातील मुलांचा कल लष्कराच्या क्षेत्रात जास्त आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप मात्र, मराठी मुले या प्रशिक्षण प्रणालीला कठीण मानतात आणि याच भीतीमुळे ते लष्करासारख्या क्षेत्राकडे दुर्लक्ष करतात. अनेक मुलांचा कल राज्यसेवेच्या परीक्षेकडे आहे,' असे मत एनडीएचा विद्यार्थी राहुल जालिंदर लाड याने व्यक्त केले.  महाकाल (ता. जालना) या ग्रामीण भागातील राहुल लाड असून, त्याने अकरावी आणि बारावीचे प्रशिक्षण औरंगाबाद येथील सैनिकी शाळेतून पूर्ण केले. नंतर एनडीएमध्ये प्रवेश घेतला. लहानपणापासून त्याला लष्कराची आवड होती.  - सियाचीनमधील हिमस्खलनात दोन जवान हुतात्मा राहुल म्हणाला, ''माझे वडील समर्थ कारखान्यात क्‍लर्क होते. परंतु, मला काही वेगळे करायचे होते. लष्कराची आवड असल्याने मी सैनिकी शाळेत प्रवेश आणि एनडीएत प्रवेश मिळविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत होतो. माझ्याबरोबरच्या सगळ्या विद्यार्थ्यांची निवड झाली. पण, मला शेवटच्या प्रयत्नात यश मिळाले. माझ्या परिवारातून लष्करात जाणारा मी पहिलाच आहे. आई-वडील माझे आदर्श असून, त्यांचे स्वप्न मी पूर्ण केले.''  - VIDEO : 'रवी राणा का शपथ लेनेका स्टाईल थोडा अलग है रे बाबा,' एकदा पाहा तर.. लष्करात अधिकारी म्हणून मराठी मुलांची संख्या नेहमी कमी असते, याची मला खंत आहे. या क्षेत्रात संधी आणि उत्कृष्ट जीवनाच्या संधी असूनसुद्धा मराठी मुलांचे प्रमाण कमी दिसते. भविष्यात नौदलात प्रवेश करण्याची इच्छा आहे. त्यासाठी मी केरळातील नौदल अकादमीमध्ये पुढील प्रशिक्षण घेणार आहे, असे राहुल म्हणाला.  - दादा म्हणाला, 'धोनीबाबत आमचं पण ठरलंय!' प्रशिक्षणाचा भाग कठीण आहे. परंतु, संधी दवडणे अयोग्य आहे. मराठी मुलांनी लष्करात मोठ्या संख्येने सहभागी झाले पाहिजे. अधिकारी पद मिळवून देशाचे नाव मोठे करावे. मी जेव्हा लष्करात जाण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा आई-वडिलांनी आणि मित्रांनी मला खंबीर पाठिंबा दिला. त्यामुळे आज मी यशस्वी झालो आहे.  - प्रसाद कोहिनकर  Vertical Image:  English Headline:  NDA topper Rahul Lad says the proportion of Marathi children in the military is low Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा भारत पुणे एनडीए प्रशिक्षण औरंगाबाद स्वप्न केरळ प्रशासन Search Functional Tags:  भारत, पुणे, एनडीए, प्रशिक्षण, औरंगाबाद, स्वप्न, केरळ, प्रशासन Twitter Publish:  Meta Description:  Marathi News about NDA: मराठी मुले या प्रशिक्षण प्रणालीला कठीण मानतात आणि याच भीतीमुळे ते लष्करासारख्या क्षेत्राकडे दुर्लक्ष करतात. अनेक मुलांचा कल राज्यसेवेच्या परीक्षेकडे आहे,' असे मत एनडीएचा विद्यार्थी राहुल जालिंदर लाड याने व्यक्त केले.  Send as Notification:  Topic Tags:  पुणे भारत News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 30, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2R63uDl
Read More
देशातील सर्वांना भारतीयपण जपण्याचे शिक्षण द्यायला हवे : प्रभा अत्रे

पुणे : देशाची संस्कृती, कला शिकविणारे आणि चांगले-वाईट समजाविणाऱ्या शिक्षणाचा विचार आपल्याकडे झालेला नाही. आपण जगात भारतीय म्हणून ओळखले जातो. पण, आपले भारतीयपण जपण्याचे शिक्षण कुठे आहे? समाज सुसंस्कृत बनविण्यासाठी हेच शिक्षण दिले पाहिजे, असे मत ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी व्यक्त केले. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

दी रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजित 'अत्रे' पुरस्कार वितरण समारंभात त्या बोलत होत्या. या वेळी संस्थेचे मानद कार्याध्यक्ष संजीव महाजन, सचिव सुधन्वा बोडस आदी उपस्थित होते. वंचित घटकांसाठी अव्याहतपणे कार्य करणारे, जाणीव, वंचित विकास संस्थेचे संस्थापक विलास चाफेकर यांना 'गुरुवर्य आबासाहेब अत्रे' पुरस्कार, तर पुण्यात सांस्कृतिक चळवळ रुजविणारे स्वरानंद प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त प्रकाश भोंडे यांना 'इंदिरा आबासाहेब अत्रे' पुरस्कार डॉ. अत्रे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 

- पामेला अँडरसनचे पंतप्रधान मोदींना पत्र 

भोंडे म्हणाले, ''शिक्षकांनी केवळ शिक्षण देण्यापुरते मर्यादित राहू नये. त्यांनी सामाजिक कार्यात गुंतवून घेतले पाहिजे. त्यामुळे व्यक्तिमत्त्व अधिक खुलत राहते आणि समाजासाठीदेखील योगदान देता येते. मी स्वरानंदच्या माध्यमातून सुगम संगीताच्या प्रसारासाठी स्वत:ला गुंतवून घेतले. आता या संस्थेला पन्नास वर्षे होत आहेत.'' 

- दादा म्हणाला, 'धोनीबाबत आमचं पण ठरलंय!' 

चाफेकर म्हणाले, ''सामाजिक काम एकट्याचे नाही. त्यासाठी अनेकांना जोडण्याची गरज असते. हे कार्य सांघिक असते. त्याबरोबर स्वत:च्या आयुष्याचे हवन केल्याशिवाय कार्य सिद्धीस जात नाही.'' 

- युवा क्रिकेटपटूंनो, राहुल द्रविड सांगतोय मानसिक आरोग्याचे महत्त्व!

मी वेश्‍यांच्या उद्धारासाठी काम केले. मुलींसाठी निहार उपक्रम सुरू केले. अनेक मुलींना उभे केले. पण, रिंगरोडमुळे संस्थेची सर्व जमीन त्यासाठी द्यावी लागणार आहे. निहार बंद करावे लागणार आहे. परंतु, आम्ही थांबलो नाही. आता विधवांसाठी लातूरमध्ये काम सुरू केले आहे. साडेचारशे महिला घरातील कर्त्या झाल्या आहेत. 
- विलास चाफेकर, संस्थापक, वंचित विकास संस्था

News Item ID: 

599-news_story-1575135687

Mobile Device Headline: 

देशातील सर्वांना भारतीयपण जपण्याचे शिक्षण द्यायला हवे : प्रभा अत्रे

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे : देशाची संस्कृती, कला शिकविणारे आणि चांगले-वाईट समजाविणाऱ्या शिक्षणाचा विचार आपल्याकडे झालेला नाही. आपण जगात भारतीय म्हणून ओळखले जातो. पण, आपले भारतीयपण जपण्याचे शिक्षण कुठे आहे? समाज सुसंस्कृत बनविण्यासाठी हेच शिक्षण दिले पाहिजे, असे मत ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी व्यक्त केले. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

दी रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजित 'अत्रे' पुरस्कार वितरण समारंभात त्या बोलत होत्या. या वेळी संस्थेचे मानद कार्याध्यक्ष संजीव महाजन, सचिव सुधन्वा बोडस आदी उपस्थित होते. वंचित घटकांसाठी अव्याहतपणे कार्य करणारे, जाणीव, वंचित विकास संस्थेचे संस्थापक विलास चाफेकर यांना 'गुरुवर्य आबासाहेब अत्रे' पुरस्कार, तर पुण्यात सांस्कृतिक चळवळ रुजविणारे स्वरानंद प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त प्रकाश भोंडे यांना 'इंदिरा आबासाहेब अत्रे' पुरस्कार डॉ. अत्रे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 

- पामेला अँडरसनचे पंतप्रधान मोदींना पत्र 

भोंडे म्हणाले, ''शिक्षकांनी केवळ शिक्षण देण्यापुरते मर्यादित राहू नये. त्यांनी सामाजिक कार्यात गुंतवून घेतले पाहिजे. त्यामुळे व्यक्तिमत्त्व अधिक खुलत राहते आणि समाजासाठीदेखील योगदान देता येते. मी स्वरानंदच्या माध्यमातून सुगम संगीताच्या प्रसारासाठी स्वत:ला गुंतवून घेतले. आता या संस्थेला पन्नास वर्षे होत आहेत.'' 

- दादा म्हणाला, 'धोनीबाबत आमचं पण ठरलंय!' 

चाफेकर म्हणाले, ''सामाजिक काम एकट्याचे नाही. त्यासाठी अनेकांना जोडण्याची गरज असते. हे कार्य सांघिक असते. त्याबरोबर स्वत:च्या आयुष्याचे हवन केल्याशिवाय कार्य सिद्धीस जात नाही.'' 

- युवा क्रिकेटपटूंनो, राहुल द्रविड सांगतोय मानसिक आरोग्याचे महत्त्व!

मी वेश्‍यांच्या उद्धारासाठी काम केले. मुलींसाठी निहार उपक्रम सुरू केले. अनेक मुलींना उभे केले. पण, रिंगरोडमुळे संस्थेची सर्व जमीन त्यासाठी द्यावी लागणार आहे. निहार बंद करावे लागणार आहे. परंतु, आम्ही थांबलो नाही. आता विधवांसाठी लातूरमध्ये काम सुरू केले आहे. साडेचारशे महिला घरातील कर्त्या झाल्या आहेत. 
- विलास चाफेकर, संस्थापक, वंचित विकास संस्था

Vertical Image: 

English Headline: 

Everyone should teach to became Indian first says Prabha Atre

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

भारत

पुणे

शिक्षण

education

गायिका

प्रभा अत्रे

prabha atre

पुरस्कार

awards

उपक्रम

Search Functional Tags: 

भारत, पुणे, शिक्षण, Education, गायिका, प्रभा अत्रे, Prabha Atre, पुरस्कार, Awards, उपक्रम

Twitter Publish: 

Meta Description: 

Marathi News about Prabha Atre: आपण जगात भारतीय म्हणून ओळखले जातो. पण, आपले भारतीयपण जपण्याचे शिक्षण कुठे आहे? समाज सुसंस्कृत बनविण्यासाठी हेच शिक्षण दिले पाहिजे, असे मत ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी व्यक्त केले. 

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

भारत

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

देशातील सर्वांना भारतीयपण जपण्याचे शिक्षण द्यायला हवे : प्रभा अत्रे पुणे : देशाची संस्कृती, कला शिकविणारे आणि चांगले-वाईट समजाविणाऱ्या शिक्षणाचा विचार आपल्याकडे झालेला नाही. आपण जगात भारतीय म्हणून ओळखले जातो. पण, आपले भारतीयपण जपण्याचे शिक्षण कुठे आहे? समाज सुसंस्कृत बनविण्यासाठी हेच शिक्षण दिले पाहिजे, असे मत ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी व्यक्त केले.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप दी रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजित 'अत्रे' पुरस्कार वितरण समारंभात त्या बोलत होत्या. या वेळी संस्थेचे मानद कार्याध्यक्ष संजीव महाजन, सचिव सुधन्वा बोडस आदी उपस्थित होते. वंचित घटकांसाठी अव्याहतपणे कार्य करणारे, जाणीव, वंचित विकास संस्थेचे संस्थापक विलास चाफेकर यांना 'गुरुवर्य आबासाहेब अत्रे' पुरस्कार, तर पुण्यात सांस्कृतिक चळवळ रुजविणारे स्वरानंद प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त प्रकाश भोंडे यांना 'इंदिरा आबासाहेब अत्रे' पुरस्कार डॉ. अत्रे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  - पामेला अँडरसनचे पंतप्रधान मोदींना पत्र  भोंडे म्हणाले, ''शिक्षकांनी केवळ शिक्षण देण्यापुरते मर्यादित राहू नये. त्यांनी सामाजिक कार्यात गुंतवून घेतले पाहिजे. त्यामुळे व्यक्तिमत्त्व अधिक खुलत राहते आणि समाजासाठीदेखील योगदान देता येते. मी स्वरानंदच्या माध्यमातून सुगम संगीताच्या प्रसारासाठी स्वत:ला गुंतवून घेतले. आता या संस्थेला पन्नास वर्षे होत आहेत.''  - दादा म्हणाला, 'धोनीबाबत आमचं पण ठरलंय!'  चाफेकर म्हणाले, ''सामाजिक काम एकट्याचे नाही. त्यासाठी अनेकांना जोडण्याची गरज असते. हे कार्य सांघिक असते. त्याबरोबर स्वत:च्या आयुष्याचे हवन केल्याशिवाय कार्य सिद्धीस जात नाही.''  - युवा क्रिकेटपटूंनो, राहुल द्रविड सांगतोय मानसिक आरोग्याचे महत्त्व! मी वेश्‍यांच्या उद्धारासाठी काम केले. मुलींसाठी निहार उपक्रम सुरू केले. अनेक मुलींना उभे केले. पण, रिंगरोडमुळे संस्थेची सर्व जमीन त्यासाठी द्यावी लागणार आहे. निहार बंद करावे लागणार आहे. परंतु, आम्ही थांबलो नाही. आता विधवांसाठी लातूरमध्ये काम सुरू केले आहे. साडेचारशे महिला घरातील कर्त्या झाल्या आहेत.  - विलास चाफेकर, संस्थापक, वंचित विकास संस्था News Item ID:  599-news_story-1575135687 Mobile Device Headline:  देशातील सर्वांना भारतीयपण जपण्याचे शिक्षण द्यायला हवे : प्रभा अत्रे Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे : देशाची संस्कृती, कला शिकविणारे आणि चांगले-वाईट समजाविणाऱ्या शिक्षणाचा विचार आपल्याकडे झालेला नाही. आपण जगात भारतीय म्हणून ओळखले जातो. पण, आपले भारतीयपण जपण्याचे शिक्षण कुठे आहे? समाज सुसंस्कृत बनविण्यासाठी हेच शिक्षण दिले पाहिजे, असे मत ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी व्यक्त केले.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप दी रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजित 'अत्रे' पुरस्कार वितरण समारंभात त्या बोलत होत्या. या वेळी संस्थेचे मानद कार्याध्यक्ष संजीव महाजन, सचिव सुधन्वा बोडस आदी उपस्थित होते. वंचित घटकांसाठी अव्याहतपणे कार्य करणारे, जाणीव, वंचित विकास संस्थेचे संस्थापक विलास चाफेकर यांना 'गुरुवर्य आबासाहेब अत्रे' पुरस्कार, तर पुण्यात सांस्कृतिक चळवळ रुजविणारे स्वरानंद प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त प्रकाश भोंडे यांना 'इंदिरा आबासाहेब अत्रे' पुरस्कार डॉ. अत्रे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  - पामेला अँडरसनचे पंतप्रधान मोदींना पत्र  भोंडे म्हणाले, ''शिक्षकांनी केवळ शिक्षण देण्यापुरते मर्यादित राहू नये. त्यांनी सामाजिक कार्यात गुंतवून घेतले पाहिजे. त्यामुळे व्यक्तिमत्त्व अधिक खुलत राहते आणि समाजासाठीदेखील योगदान देता येते. मी स्वरानंदच्या माध्यमातून सुगम संगीताच्या प्रसारासाठी स्वत:ला गुंतवून घेतले. आता या संस्थेला पन्नास वर्षे होत आहेत.''  - दादा म्हणाला, 'धोनीबाबत आमचं पण ठरलंय!'  चाफेकर म्हणाले, ''सामाजिक काम एकट्याचे नाही. त्यासाठी अनेकांना जोडण्याची गरज असते. हे कार्य सांघिक असते. त्याबरोबर स्वत:च्या आयुष्याचे हवन केल्याशिवाय कार्य सिद्धीस जात नाही.''  - युवा क्रिकेटपटूंनो, राहुल द्रविड सांगतोय मानसिक आरोग्याचे महत्त्व! मी वेश्‍यांच्या उद्धारासाठी काम केले. मुलींसाठी निहार उपक्रम सुरू केले. अनेक मुलींना उभे केले. पण, रिंगरोडमुळे संस्थेची सर्व जमीन त्यासाठी द्यावी लागणार आहे. निहार बंद करावे लागणार आहे. परंतु, आम्ही थांबलो नाही. आता विधवांसाठी लातूरमध्ये काम सुरू केले आहे. साडेचारशे महिला घरातील कर्त्या झाल्या आहेत.  - विलास चाफेकर, संस्थापक, वंचित विकास संस्था Vertical Image:  English Headline:  Everyone should teach to became Indian first says Prabha Atre Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा भारत पुणे शिक्षण education गायिका प्रभा अत्रे prabha atre पुरस्कार awards उपक्रम Search Functional Tags:  भारत, पुणे, शिक्षण, Education, गायिका, प्रभा अत्रे, Prabha Atre, पुरस्कार, Awards, उपक्रम Twitter Publish:  Meta Description:  Marathi News about Prabha Atre: आपण जगात भारतीय म्हणून ओळखले जातो. पण, आपले भारतीयपण जपण्याचे शिक्षण कुठे आहे? समाज सुसंस्कृत बनविण्यासाठी हेच शिक्षण दिले पाहिजे, असे मत ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी व्यक्त केले.  Send as Notification:  Topic Tags:  पुणे भारत News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 30, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2L9o8hU
Read More
डिफेंस एक्सपो के लिए नहीं कटेंगे 65 हजार पेड़, सरकार बोली- किए जाएंगे शिफ्ट https://ift.tt/2Y8L06D

Friday, November 29, 2019

राजस्थान: फिर दिखी तल्खी, पायलट के भाषण से पहले ही निकल गए गहलोत https://ift.tt/2R5ppL0
महाविकास आघाडी विरुद्धची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली #5मोठ्याबातम्या
आज बहुमत चाचणी

महाविकास आघाडीच्या सरकारची आज (ता. ३०) बहुमताची चाचणी परीक्षा होणार आहे. यासाठी काल राज्य सरकारच्या वतीने विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे पाटील यांची निवड करण्यात आली आहे. वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखालीच बहुमताची चाचणी पार पडणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारला विश्‍वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागेल. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

राज्य सरकारने आजपासून विधिमंडळाचे तीन दिवसांचे अधिवेशन बोलावले आहे. गुरुवारी (ता. २८) महाविकास आघाडीच्या सरकारचा शपथविधी पार पडल्यानंतर आता ३ तारखेच्या अगोदर या सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. बहुमताची चाचणी करताना सत्ताधारी पक्षाकडे हंगामी अध्यक्षपद असावे, यासाठी वळसे पाटील यांची निवड करण्यात आली आहे. 

विरोधी पक्षनेता रविवारी ठरणार?
विधानसभेमध्ये आज (ता. ३०) केवळ विश्‍वासदर्शक ठराव मांडला जाणार असून, विरोधी पक्षनेत्याची निवडही रविवारीच होणार असल्याचे समजते. राज्यपालांचे अभिभाषण आणि विधानसभा अध्यक्षांची निवड हे सोपस्कार रविवारीच पार पाडले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

News Item ID: 

599-news_story-1575057279

Mobile Device Headline: 

आज बहुमत चाचणी

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

महाविकास आघाडीच्या सरकारची आज (ता. ३०) बहुमताची चाचणी परीक्षा होणार आहे. यासाठी काल राज्य सरकारच्या वतीने विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे पाटील यांची निवड करण्यात आली आहे. वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखालीच बहुमताची चाचणी पार पडणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारला विश्‍वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागेल. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

राज्य सरकारने आजपासून विधिमंडळाचे तीन दिवसांचे अधिवेशन बोलावले आहे. गुरुवारी (ता. २८) महाविकास आघाडीच्या सरकारचा शपथविधी पार पडल्यानंतर आता ३ तारखेच्या अगोदर या सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. बहुमताची चाचणी करताना सत्ताधारी पक्षाकडे हंगामी अध्यक्षपद असावे, यासाठी वळसे पाटील यांची निवड करण्यात आली आहे. 

विरोधी पक्षनेता रविवारी ठरणार?
विधानसभेमध्ये आज (ता. ३०) केवळ विश्‍वासदर्शक ठराव मांडला जाणार असून, विरोधी पक्षनेत्याची निवडही रविवारीच होणार असल्याचे समजते. राज्यपालांचे अभिभाषण आणि विधानसभा अध्यक्षांची निवड हे सोपस्कार रविवारीच पार पाडले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Vertical Image: 

English Headline: 

Floor test for Maharashtra Vikas Aghadi government on Saturday

Author Type: 

External Author

सकाळ न्यूज नेटवर्क 

दिलीप वळसे पाटील

मुख्यमंत्री

उद्धव ठाकरे

uddhav thakare

अधिवेशन

बहुमत

Search Functional Tags: 

दिलीप वळसे पाटील, मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, Uddhav Thakare, अधिवेशन, बहुमत

Twitter Publish: 

Meta Description: 

Floor test for Maharashtra Vikas Aghadi government on Saturday Marathi News: महाविकास आघाडीच्या सरकारची आज (ता. ३०) बहुमताची चाचणी परीक्षा होणार आहे. यासाठी काल राज्य सरकारच्या वतीने विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

उद्धव ठाकरे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

आज बहुमत चाचणी महाविकास आघाडीच्या सरकारची आज (ता. ३०) बहुमताची चाचणी परीक्षा होणार आहे. यासाठी काल राज्य सरकारच्या वतीने विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे पाटील यांची निवड करण्यात आली आहे. वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखालीच बहुमताची चाचणी पार पडणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारला विश्‍वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागेल.  'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा  राज्य सरकारने आजपासून विधिमंडळाचे तीन दिवसांचे अधिवेशन बोलावले आहे. गुरुवारी (ता. २८) महाविकास आघाडीच्या सरकारचा शपथविधी पार पडल्यानंतर आता ३ तारखेच्या अगोदर या सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. बहुमताची चाचणी करताना सत्ताधारी पक्षाकडे हंगामी अध्यक्षपद असावे, यासाठी वळसे पाटील यांची निवड करण्यात आली आहे.  विरोधी पक्षनेता रविवारी ठरणार? विधानसभेमध्ये आज (ता. ३०) केवळ विश्‍वासदर्शक ठराव मांडला जाणार असून, विरोधी पक्षनेत्याची निवडही रविवारीच होणार असल्याचे समजते. राज्यपालांचे अभिभाषण आणि विधानसभा अध्यक्षांची निवड हे सोपस्कार रविवारीच पार पाडले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. News Item ID:  599-news_story-1575057279 Mobile Device Headline:  आज बहुमत चाचणी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  महाविकास आघाडीच्या सरकारची आज (ता. ३०) बहुमताची चाचणी परीक्षा होणार आहे. यासाठी काल राज्य सरकारच्या वतीने विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे पाटील यांची निवड करण्यात आली आहे. वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखालीच बहुमताची चाचणी पार पडणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारला विश्‍वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागेल.  'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा  राज्य सरकारने आजपासून विधिमंडळाचे तीन दिवसांचे अधिवेशन बोलावले आहे. गुरुवारी (ता. २८) महाविकास आघाडीच्या सरकारचा शपथविधी पार पडल्यानंतर आता ३ तारखेच्या अगोदर या सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. बहुमताची चाचणी करताना सत्ताधारी पक्षाकडे हंगामी अध्यक्षपद असावे, यासाठी वळसे पाटील यांची निवड करण्यात आली आहे.  विरोधी पक्षनेता रविवारी ठरणार? विधानसभेमध्ये आज (ता. ३०) केवळ विश्‍वासदर्शक ठराव मांडला जाणार असून, विरोधी पक्षनेत्याची निवडही रविवारीच होणार असल्याचे समजते. राज्यपालांचे अभिभाषण आणि विधानसभा अध्यक्षांची निवड हे सोपस्कार रविवारीच पार पाडले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. Vertical Image:  English Headline:  Floor test for Maharashtra Vikas Aghadi government on Saturday Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क  दिलीप वळसे पाटील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakare अधिवेशन बहुमत Search Functional Tags:  दिलीप वळसे पाटील, मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, Uddhav Thakare, अधिवेशन, बहुमत Twitter Publish:  Meta Description:  Floor test for Maharashtra Vikas Aghadi government on Saturday Marathi News: महाविकास आघाडीच्या सरकारची आज (ता. ३०) बहुमताची चाचणी परीक्षा होणार आहे. यासाठी काल राज्य सरकारच्या वतीने विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे पाटील यांची निवड करण्यात आली आहे. Send as Notification:  Topic Tags:  उद्धव ठाकरे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2L8j2CF
Read More
पुण्यातील 'या' रस्त्यावर सापडेना एकही स्वच्छतागृह

किरकटवाडी - शहरातील महत्त्वाच्या व नेहमी वर्दळीच्या असणाऱ्या रस्त्यांपैकी एक असलेल्या सिंहगड रस्त्यावर विठ्ठलवाडी चौकानंतर थेट सिंहगडपर्यंत एकही सार्वजनिक शौचालय नाही. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. नागरिक उघड्यावरच लघुशंका करत असल्याचे चित्र आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

मुंबई-बंगळूर द्रुतगती मार्गावर उभारलेल्या वडगाव पुलाखाली असलेले सार्वजनिक शौचालय अत्यंत अस्वच्छ असल्याने येणारे-जाणारे नागरिक त्याच्या आजूबाजूला आणखी घाण करून जात आहेत. हे शौचालय आहे की मद्यप्राशन करण्याचे ठिकाण असा प्रश्न तेथे पडलेल्या मद्याच्या बाटल्या पाहून निर्माण  होतो.

सिंहगड रस्ता हा नेहमी गजबजलेला असतो. वाहनांची मोठी ये-जा या रस्त्यावरून होत असते. हिंगणे, आनंदनगर, वडगाव फाटा, नांदेड फाटा, धायरी फाटा, किरकटवाडी फाटा, खडकवासला गाव, डोणजे फाटा अशा अनेक महत्त्वाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाजी मंडई दररोज भरत असतात. तासन्‌तास भाजी विकण्यासाठी बसणाऱ्या महिलांना, भाजी विकत घेण्यासाठी येणाऱ्या महिला किंवा पुरुष अशा कोणालाच साधी लघुशंकेचीसुद्धा सोय या ठिकाणी दिसून येत नाही.

सिंहगड रस्त्यावर जागोजागी अघोषित अशी लघुशंकेची ठिकाणे निर्माण झालेली आहेत. अशा ठिकाणांच्या परिसरात दुर्गंधी पसरलेली दिसून येते. काही ठिकाणी मद्य व्यावसायिकांची दुकाने रस्त्याला लागून आहेत. मद्यप्राशन केलेले नागरिक येणाऱ्या-जाणाऱ्यांची पर्वा न करता लघुशंका करतात. अनेक ठिकाणी अंधार पडल्यानंतर महिलांना असुरक्षित वाटेल, अशी परिस्थिती असते.

एकीकडे स्मार्ट सिटीचा भाग म्हणून मेट्रो उभारली जात आहे. गरज नसताना उभारलेले सायकल ट्रॅक वापराविना पडून आहेत. त्यावर विक्रेत्यांनी अतिक्रमणे केलेली आहेत, तर दुसरीकडे नागरिकांना साधे शौचालय उपलब्ध नाही, असे विदारक वास्तव व विरोधाभास सिंहगड रस्त्यावरून जाताना पहावयास मिळतो. 

नागरिक मात्र पर्याय उपलब्ध नसल्याने हतबल आहेत. महापालिका असो किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाग असो यांनी रस्ता तयार करताना किंवा सर्वेक्षण करून अशा महत्त्वाच्या व वर्दळीच्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहांची उभारणी करणे अत्यंत आवश्‍यक आहे.

News Item ID: 

599-news_story-1575044292

Mobile Device Headline: 

पुण्यातील 'या' रस्त्यावर सापडेना एकही स्वच्छतागृह

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

किरकटवाडी - शहरातील महत्त्वाच्या व नेहमी वर्दळीच्या असणाऱ्या रस्त्यांपैकी एक असलेल्या सिंहगड रस्त्यावर विठ्ठलवाडी चौकानंतर थेट सिंहगडपर्यंत एकही सार्वजनिक शौचालय नाही. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. नागरिक उघड्यावरच लघुशंका करत असल्याचे चित्र आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

मुंबई-बंगळूर द्रुतगती मार्गावर उभारलेल्या वडगाव पुलाखाली असलेले सार्वजनिक शौचालय अत्यंत अस्वच्छ असल्याने येणारे-जाणारे नागरिक त्याच्या आजूबाजूला आणखी घाण करून जात आहेत. हे शौचालय आहे की मद्यप्राशन करण्याचे ठिकाण असा प्रश्न तेथे पडलेल्या मद्याच्या बाटल्या पाहून निर्माण  होतो.

सिंहगड रस्ता हा नेहमी गजबजलेला असतो. वाहनांची मोठी ये-जा या रस्त्यावरून होत असते. हिंगणे, आनंदनगर, वडगाव फाटा, नांदेड फाटा, धायरी फाटा, किरकटवाडी फाटा, खडकवासला गाव, डोणजे फाटा अशा अनेक महत्त्वाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाजी मंडई दररोज भरत असतात. तासन्‌तास भाजी विकण्यासाठी बसणाऱ्या महिलांना, भाजी विकत घेण्यासाठी येणाऱ्या महिला किंवा पुरुष अशा कोणालाच साधी लघुशंकेचीसुद्धा सोय या ठिकाणी दिसून येत नाही.

सिंहगड रस्त्यावर जागोजागी अघोषित अशी लघुशंकेची ठिकाणे निर्माण झालेली आहेत. अशा ठिकाणांच्या परिसरात दुर्गंधी पसरलेली दिसून येते. काही ठिकाणी मद्य व्यावसायिकांची दुकाने रस्त्याला लागून आहेत. मद्यप्राशन केलेले नागरिक येणाऱ्या-जाणाऱ्यांची पर्वा न करता लघुशंका करतात. अनेक ठिकाणी अंधार पडल्यानंतर महिलांना असुरक्षित वाटेल, अशी परिस्थिती असते.

एकीकडे स्मार्ट सिटीचा भाग म्हणून मेट्रो उभारली जात आहे. गरज नसताना उभारलेले सायकल ट्रॅक वापराविना पडून आहेत. त्यावर विक्रेत्यांनी अतिक्रमणे केलेली आहेत, तर दुसरीकडे नागरिकांना साधे शौचालय उपलब्ध नाही, असे विदारक वास्तव व विरोधाभास सिंहगड रस्त्यावरून जाताना पहावयास मिळतो. 

नागरिक मात्र पर्याय उपलब्ध नसल्याने हतबल आहेत. महापालिका असो किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाग असो यांनी रस्ता तयार करताना किंवा सर्वेक्षण करून अशा महत्त्वाच्या व वर्दळीच्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहांची उभारणी करणे अत्यंत आवश्‍यक आहे.

Vertical Image: 

English Headline: 

sinhagad road toilets issue

Author Type: 

External Author

नीलेश बोरुडे 

खडकवासला

महिला

women

स्मार्ट सिटी

Search Functional Tags: 

खडकवासला, महिला, women, स्मार्ट सिटी

Twitter Publish: 

Meta Description: 

sinhagad road toilets issue Marathi News: शहरातील महत्त्वाच्या व नेहमी वर्दळीच्या असणाऱ्या रस्त्यांपैकी एक असलेल्या सिंहगड रस्त्यावर विठ्ठलवाडी चौकानंतर थेट सिंहगडपर्यंत एकही सार्वजनिक शौचालय नाही. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. नागरिक उघड्यावरच लघुशंका करत असल्याचे चित्र आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

पुण्यातील 'या' रस्त्यावर सापडेना एकही स्वच्छतागृह किरकटवाडी - शहरातील महत्त्वाच्या व नेहमी वर्दळीच्या असणाऱ्या रस्त्यांपैकी एक असलेल्या सिंहगड रस्त्यावर विठ्ठलवाडी चौकानंतर थेट सिंहगडपर्यंत एकही सार्वजनिक शौचालय नाही. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. नागरिक उघड्यावरच लघुशंका करत असल्याचे चित्र आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा  मुंबई-बंगळूर द्रुतगती मार्गावर उभारलेल्या वडगाव पुलाखाली असलेले सार्वजनिक शौचालय अत्यंत अस्वच्छ असल्याने येणारे-जाणारे नागरिक त्याच्या आजूबाजूला आणखी घाण करून जात आहेत. हे शौचालय आहे की मद्यप्राशन करण्याचे ठिकाण असा प्रश्न तेथे पडलेल्या मद्याच्या बाटल्या पाहून निर्माण  होतो. सिंहगड रस्ता हा नेहमी गजबजलेला असतो. वाहनांची मोठी ये-जा या रस्त्यावरून होत असते. हिंगणे, आनंदनगर, वडगाव फाटा, नांदेड फाटा, धायरी फाटा, किरकटवाडी फाटा, खडकवासला गाव, डोणजे फाटा अशा अनेक महत्त्वाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाजी मंडई दररोज भरत असतात. तासन्‌तास भाजी विकण्यासाठी बसणाऱ्या महिलांना, भाजी विकत घेण्यासाठी येणाऱ्या महिला किंवा पुरुष अशा कोणालाच साधी लघुशंकेचीसुद्धा सोय या ठिकाणी दिसून येत नाही. सिंहगड रस्त्यावर जागोजागी अघोषित अशी लघुशंकेची ठिकाणे निर्माण झालेली आहेत. अशा ठिकाणांच्या परिसरात दुर्गंधी पसरलेली दिसून येते. काही ठिकाणी मद्य व्यावसायिकांची दुकाने रस्त्याला लागून आहेत. मद्यप्राशन केलेले नागरिक येणाऱ्या-जाणाऱ्यांची पर्वा न करता लघुशंका करतात. अनेक ठिकाणी अंधार पडल्यानंतर महिलांना असुरक्षित वाटेल, अशी परिस्थिती असते. एकीकडे स्मार्ट सिटीचा भाग म्हणून मेट्रो उभारली जात आहे. गरज नसताना उभारलेले सायकल ट्रॅक वापराविना पडून आहेत. त्यावर विक्रेत्यांनी अतिक्रमणे केलेली आहेत, तर दुसरीकडे नागरिकांना साधे शौचालय उपलब्ध नाही, असे विदारक वास्तव व विरोधाभास सिंहगड रस्त्यावरून जाताना पहावयास मिळतो.  नागरिक मात्र पर्याय उपलब्ध नसल्याने हतबल आहेत. महापालिका असो किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाग असो यांनी रस्ता तयार करताना किंवा सर्वेक्षण करून अशा महत्त्वाच्या व वर्दळीच्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहांची उभारणी करणे अत्यंत आवश्‍यक आहे. News Item ID:  599-news_story-1575044292 Mobile Device Headline:  पुण्यातील 'या' रस्त्यावर सापडेना एकही स्वच्छतागृह Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  किरकटवाडी - शहरातील महत्त्वाच्या व नेहमी वर्दळीच्या असणाऱ्या रस्त्यांपैकी एक असलेल्या सिंहगड रस्त्यावर विठ्ठलवाडी चौकानंतर थेट सिंहगडपर्यंत एकही सार्वजनिक शौचालय नाही. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. नागरिक उघड्यावरच लघुशंका करत असल्याचे चित्र आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा  मुंबई-बंगळूर द्रुतगती मार्गावर उभारलेल्या वडगाव पुलाखाली असलेले सार्वजनिक शौचालय अत्यंत अस्वच्छ असल्याने येणारे-जाणारे नागरिक त्याच्या आजूबाजूला आणखी घाण करून जात आहेत. हे शौचालय आहे की मद्यप्राशन करण्याचे ठिकाण असा प्रश्न तेथे पडलेल्या मद्याच्या बाटल्या पाहून निर्माण  होतो. सिंहगड रस्ता हा नेहमी गजबजलेला असतो. वाहनांची मोठी ये-जा या रस्त्यावरून होत असते. हिंगणे, आनंदनगर, वडगाव फाटा, नांदेड फाटा, धायरी फाटा, किरकटवाडी फाटा, खडकवासला गाव, डोणजे फाटा अशा अनेक महत्त्वाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाजी मंडई दररोज भरत असतात. तासन्‌तास भाजी विकण्यासाठी बसणाऱ्या महिलांना, भाजी विकत घेण्यासाठी येणाऱ्या महिला किंवा पुरुष अशा कोणालाच साधी लघुशंकेचीसुद्धा सोय या ठिकाणी दिसून येत नाही. सिंहगड रस्त्यावर जागोजागी अघोषित अशी लघुशंकेची ठिकाणे निर्माण झालेली आहेत. अशा ठिकाणांच्या परिसरात दुर्गंधी पसरलेली दिसून येते. काही ठिकाणी मद्य व्यावसायिकांची दुकाने रस्त्याला लागून आहेत. मद्यप्राशन केलेले नागरिक येणाऱ्या-जाणाऱ्यांची पर्वा न करता लघुशंका करतात. अनेक ठिकाणी अंधार पडल्यानंतर महिलांना असुरक्षित वाटेल, अशी परिस्थिती असते. एकीकडे स्मार्ट सिटीचा भाग म्हणून मेट्रो उभारली जात आहे. गरज नसताना उभारलेले सायकल ट्रॅक वापराविना पडून आहेत. त्यावर विक्रेत्यांनी अतिक्रमणे केलेली आहेत, तर दुसरीकडे नागरिकांना साधे शौचालय उपलब्ध नाही, असे विदारक वास्तव व विरोधाभास सिंहगड रस्त्यावरून जाताना पहावयास मिळतो.  नागरिक मात्र पर्याय उपलब्ध नसल्याने हतबल आहेत. महापालिका असो किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाग असो यांनी रस्ता तयार करताना किंवा सर्वेक्षण करून अशा महत्त्वाच्या व वर्दळीच्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहांची उभारणी करणे अत्यंत आवश्‍यक आहे. Vertical Image:  English Headline:  sinhagad road toilets issue Author Type:  External Author नीलेश बोरुडे  खडकवासला महिला women स्मार्ट सिटी Search Functional Tags:  खडकवासला, महिला, women, स्मार्ट सिटी Twitter Publish:  Meta Description:  sinhagad road toilets issue Marathi News: शहरातील महत्त्वाच्या व नेहमी वर्दळीच्या असणाऱ्या रस्त्यांपैकी एक असलेल्या सिंहगड रस्त्यावर विठ्ठलवाडी चौकानंतर थेट सिंहगडपर्यंत एकही सार्वजनिक शौचालय नाही. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. नागरिक उघड्यावरच लघुशंका करत असल्याचे चित्र आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/33wHgwP
Read More
धर्मग्रंथ कालबाह्य झाले, हीच सावरकरांची भूमिका...

औरंगाबाद : देशात अनेक जाती आहेत. प्रत्येकाचे परस्परांशी व्यवहाराचे अनेक विधिनिषेध आहेत. त्यामुळे देशातील सर्व हिंदूंना संघटित करायचे असेल, तर धर्म कामाचा नाही. जगातले सर्व धर्मग्रंथ आज कालबाह्य झाले आहेत, अशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची स्पष्ट भूमिका असल्याचे मत प्रा. बालाजी चिरडे यांनी व्यक्त केले. 

अमेरिकेत पेन्न स्टेट येथील बेहरंड महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या डॉ. आशुतोष देशमुख यांनी लिहिलेल्या "ब्रेव्हहार्ट सावरकर' या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवारी (ता. 28) नांदेड येथील इतिहास विषयाचे अभ्यासक प्रा. बालाजी चिरडे यांच्या हस्ते करण्यात आले.

'ब्रेव्हहार्ट सावरकर' पुस्तकाचे प्रकाशन करताना (डावीकडून) बलराम येरमे, प्रा. अश्‍विन रांजणीकर, डॉ. आशुतोष देशमुख, प्रा. बालाजी चिरडे. 

विवेक विचार मंच, महाराष्ट्र व अखिल भारतीय साहित्य परिषदेतर्फे मराठवाडा साहित्य परिषदेच्या सभागृहात सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमाला प्रा. अश्‍विन रांजणीकर, बलराम येरमे हेही उपस्थित होते. 

"अंदमानच्या तुरुंगात असताना सावरकरांनी ब्रिटिशांना एक नव्हे, तर सात पत्रे लिहिली. पण त्यातील संदर्भांची मोडतोड करून त्यांना खोडसाळपणे माफीनामा म्हणून रंगवले जाते. गांधीहत्येच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतरही कपूर कमिशनने अधिकारात नसताना केलेल्या टिप्पणीचा आधार घेऊन आजही सावरकरांना हिणवले जाते, हे निखालस खोडसाळपणाचे आहे,'' असे प्रा. चिरडे म्हणाले. प्रास्ताविक सागर शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन रोहित लांडगे, आभार प्रदर्शन निखिल चव्हाण यांनी केले. 

News Item ID: 

599-news_story-1575043070

Mobile Device Headline: 

धर्मग्रंथ कालबाह्य झाले, हीच सावरकरांची भूमिका...

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Marathwada

Mobile Body: 

औरंगाबाद : देशात अनेक जाती आहेत. प्रत्येकाचे परस्परांशी व्यवहाराचे अनेक विधिनिषेध आहेत. त्यामुळे देशातील सर्व हिंदूंना संघटित करायचे असेल, तर धर्म कामाचा नाही. जगातले सर्व धर्मग्रंथ आज कालबाह्य झाले आहेत, अशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची स्पष्ट भूमिका असल्याचे मत प्रा. बालाजी चिरडे यांनी व्यक्त केले. 

अमेरिकेत पेन्न स्टेट येथील बेहरंड महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या डॉ. आशुतोष देशमुख यांनी लिहिलेल्या "ब्रेव्हहार्ट सावरकर' या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवारी (ता. 28) नांदेड येथील इतिहास विषयाचे अभ्यासक प्रा. बालाजी चिरडे यांच्या हस्ते करण्यात आले.

'ब्रेव्हहार्ट सावरकर' पुस्तकाचे प्रकाशन करताना (डावीकडून) बलराम येरमे, प्रा. अश्‍विन रांजणीकर, डॉ. आशुतोष देशमुख, प्रा. बालाजी चिरडे. 

विवेक विचार मंच, महाराष्ट्र व अखिल भारतीय साहित्य परिषदेतर्फे मराठवाडा साहित्य परिषदेच्या सभागृहात सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमाला प्रा. अश्‍विन रांजणीकर, बलराम येरमे हेही उपस्थित होते. 

"अंदमानच्या तुरुंगात असताना सावरकरांनी ब्रिटिशांना एक नव्हे, तर सात पत्रे लिहिली. पण त्यातील संदर्भांची मोडतोड करून त्यांना खोडसाळपणे माफीनामा म्हणून रंगवले जाते. गांधीहत्येच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतरही कपूर कमिशनने अधिकारात नसताना केलेल्या टिप्पणीचा आधार घेऊन आजही सावरकरांना हिणवले जाते, हे निखालस खोडसाळपणाचे आहे,'' असे प्रा. चिरडे म्हणाले. प्रास्ताविक सागर शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन रोहित लांडगे, आभार प्रदर्शन निखिल चव्हाण यांनी केले. 

Vertical Image: 

English Headline: 

Savarkar Said, All Religion Books are out of Context

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

नांदेड

nanded

विषय

topics

औरंगाबाद

aurangabad

स्वातंत्र्यवीर सावरकर

vinayak damodar savarkar

महाराष्ट्र

maharashtra

भारत

साहित्य

literature

प्रदर्शन

Search Functional Tags: 

नांदेड, Nanded, विषय, Topics, औरंगाबाद, Aurangabad, स्वातंत्र्यवीर सावरकर, Vinayak Damodar Savarkar, महाराष्ट्र, Maharashtra, भारत, साहित्य, Literature, प्रदर्शन

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Savarkar Said, All Religion Books are out of Context

Meta Description: 

Savarkar Said, All Religion Books are out of Context

Send as Notification: 

Topic Tags: 

औरंगाबाद

महाराष्ट्र

News Story Feeds https://ift.tt/2OWlBJk

धर्मग्रंथ कालबाह्य झाले, हीच सावरकरांची भूमिका... औरंगाबाद : देशात अनेक जाती आहेत. प्रत्येकाचे परस्परांशी व्यवहाराचे अनेक विधिनिषेध आहेत. त्यामुळे देशातील सर्व हिंदूंना संघटित करायचे असेल, तर धर्म कामाचा नाही. जगातले सर्व धर्मग्रंथ आज कालबाह्य झाले आहेत, अशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची स्पष्ट भूमिका असल्याचे मत प्रा. बालाजी चिरडे यांनी व्यक्त केले.  अमेरिकेत पेन्न स्टेट येथील बेहरंड महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या डॉ. आशुतोष देशमुख यांनी लिहिलेल्या "ब्रेव्हहार्ट सावरकर' या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवारी (ता. 28) नांदेड येथील इतिहास विषयाचे अभ्यासक प्रा. बालाजी चिरडे यांच्या हस्ते करण्यात आले. 'ब्रेव्हहार्ट सावरकर' पुस्तकाचे प्रकाशन करताना (डावीकडून) बलराम येरमे, प्रा. अश्‍विन रांजणीकर, डॉ. आशुतोष देशमुख, प्रा. बालाजी चिरडे.  विवेक विचार मंच, महाराष्ट्र व अखिल भारतीय साहित्य परिषदेतर्फे मराठवाडा साहित्य परिषदेच्या सभागृहात सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमाला प्रा. अश्‍विन रांजणीकर, बलराम येरमे हेही उपस्थित होते.  "अंदमानच्या तुरुंगात असताना सावरकरांनी ब्रिटिशांना एक नव्हे, तर सात पत्रे लिहिली. पण त्यातील संदर्भांची मोडतोड करून त्यांना खोडसाळपणे माफीनामा म्हणून रंगवले जाते. गांधीहत्येच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतरही कपूर कमिशनने अधिकारात नसताना केलेल्या टिप्पणीचा आधार घेऊन आजही सावरकरांना हिणवले जाते, हे निखालस खोडसाळपणाचे आहे,'' असे प्रा. चिरडे म्हणाले. प्रास्ताविक सागर शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन रोहित लांडगे, आभार प्रदर्शन निखिल चव्हाण यांनी केले.  News Item ID:  599-news_story-1575043070 Mobile Device Headline:  धर्मग्रंथ कालबाह्य झाले, हीच सावरकरांची भूमिका... Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  औरंगाबाद : देशात अनेक जाती आहेत. प्रत्येकाचे परस्परांशी व्यवहाराचे अनेक विधिनिषेध आहेत. त्यामुळे देशातील सर्व हिंदूंना संघटित करायचे असेल, तर धर्म कामाचा नाही. जगातले सर्व धर्मग्रंथ आज कालबाह्य झाले आहेत, अशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची स्पष्ट भूमिका असल्याचे मत प्रा. बालाजी चिरडे यांनी व्यक्त केले.  अमेरिकेत पेन्न स्टेट येथील बेहरंड महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या डॉ. आशुतोष देशमुख यांनी लिहिलेल्या "ब्रेव्हहार्ट सावरकर' या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवारी (ता. 28) नांदेड येथील इतिहास विषयाचे अभ्यासक प्रा. बालाजी चिरडे यांच्या हस्ते करण्यात आले. 'ब्रेव्हहार्ट सावरकर' पुस्तकाचे प्रकाशन करताना (डावीकडून) बलराम येरमे, प्रा. अश्‍विन रांजणीकर, डॉ. आशुतोष देशमुख, प्रा. बालाजी चिरडे.  विवेक विचार मंच, महाराष्ट्र व अखिल भारतीय साहित्य परिषदेतर्फे मराठवाडा साहित्य परिषदेच्या सभागृहात सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमाला प्रा. अश्‍विन रांजणीकर, बलराम येरमे हेही उपस्थित होते.  "अंदमानच्या तुरुंगात असताना सावरकरांनी ब्रिटिशांना एक नव्हे, तर सात पत्रे लिहिली. पण त्यातील संदर्भांची मोडतोड करून त्यांना खोडसाळपणे माफीनामा म्हणून रंगवले जाते. गांधीहत्येच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतरही कपूर कमिशनने अधिकारात नसताना केलेल्या टिप्पणीचा आधार घेऊन आजही सावरकरांना हिणवले जाते, हे निखालस खोडसाळपणाचे आहे,'' असे प्रा. चिरडे म्हणाले. प्रास्ताविक सागर शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन रोहित लांडगे, आभार प्रदर्शन निखिल चव्हाण यांनी केले.  Vertical Image:  English Headline:  Savarkar Said, All Religion Books are out of Context Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा नांदेड nanded विषय topics औरंगाबाद aurangabad स्वातंत्र्यवीर सावरकर vinayak damodar savarkar महाराष्ट्र maharashtra भारत साहित्य literature प्रदर्शन Search Functional Tags:  नांदेड, Nanded, विषय, Topics, औरंगाबाद, Aurangabad, स्वातंत्र्यवीर सावरकर, Vinayak Damodar Savarkar, महाराष्ट्र, Maharashtra, भारत, साहित्य, Literature, प्रदर्शन Twitter Publish:  Meta Keyword:  Savarkar Said, All Religion Books are out of Context Meta Description:  Savarkar Said, All Religion Books are out of Context Send as Notification:  Topic Tags:  औरंगाबाद महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/2OWlBJk

November 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2XZ9vTI
Read More
गुन्हेगाराची कुंडली आता 'येथे' उपलब्ध

रत्नागिरी - पोलिस दलाने आधुनिकतेच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. चालता- फिरता एखाद्या गुन्हेगाराची कुंडली पोलिसांना त्यांच्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. ‘कोर्ट चेकर’ या नव्या ॲप्लिकेशनमुळे हे शक्‍य झाले आहे. जिल्ह्यात या ॲपच्या वापराला सुरवात झाली आहे. एखाद्या गुन्ह्याची उकल करणे जेवढे अवघड, तेवढेच गुन्हेगाराचे रेकॉर्ड मिळविणे कठीण. मात्र, या ॲप्लिकेशनमुळे आता हे सोपे झाले आहे.

रेकॉर्डबरोबर गुन्हेगारावर न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याची व तारखांची माहितीही मोबाईलवरच मिळणार आहे. राज्यच नव्हे तर देशातील पोलिस दलासाठी हे ‘कोर्ट चेकर’  ॲप्लिकेशन सध्या उपलब्ध झाले आहे. कऱ्हाडातील संगणक अभियंता व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे ॲप तयार केले आहे. ॲप कसे वापरायचे, याच्या कार्यशाळाही ठिकठिकाणी घेतल्या जात आहेत. एखाद्या गुन्ह्यात परजिल्ह्यातील अथवा परराज्यातील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले तर त्याचे गुन्हेगारी रेकॉर्ड मिळविण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागते. न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असणाऱ्या पब्लिक डोमेन अथवा इतर संकेतस्थळ, सॉफ्टवेअरवर त्यांना अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे गुन्हेगारांची माहिती तत्काळ मिळावी, अशी पोलिसांची मागणी होती. 

हेही वाचा - काय सांगता ! सांगलीत पोलिस मुख्यालयासमोरच चोरीचा प्रकार  
 

फक्त पोलिसच करु शकतात ॲप्लिकेशनचा वापर

कऱ्हाड येथील संगणक अभियंता व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘कोर्ट चेकर’ हे ॲप्लिकेशन बनविले आहे. हे ॲप्लिकेशन बनविताना पोलिस महासंचालकांची परवानगी घेण्यात आली आहे. हे ॲप्लिकेशन मोबाईलवर इन्स्टॉल करून घेतल्यानंतरच त्याची डाऊनलोडची खातरजमा केली जाते. संबंधित व्यक्ती पोलिस असला तरच ॲप्लिकेशमध्ये साईन इन करता येणार आहे. ऑनलाईन व्हेरीफिकेशन झाल्याशिवाय वापरता येणार नाही.

हेही वाचा - बिबट्याचे नख कारवाई दरम्यान सापडले संशयिताच्या घरात 

आरोपीचा फोटो टाकला तरी येणार रेकॉर्ड

कोर्ट चेकरमध्ये सध्या आरोपीचे संपूर्ण नाव, पत्ता टाकला की, त्याची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी, रेकॉर्ड मिळते. मात्र, त्यामध्येही आधुनिकता आणून आरोपीचा फक्त फोटो टाकला तरी त्याची संपूर्ण ओळख, रेकॉर्ड मिळू शकेल, असे नवीन फिचर त्यामध्ये आले आहे. 

वापर प्राथमिक स्तरावर
कोर्ट चेकर ॲप्लिकेशन जिल्ह्यात सुरू झाले आहे. त्याचा वापर प्राथमिक स्तरावर आहे. त्यामध्ये गुन्हेगारांचे रेकॉर्ड अपलोड करण्याचे काम सुरू आहे. आयसीजीएसचेही काम तेवढ्याच जोमाने सुरू आहे. यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांना गुन्हेगारांवर वॉच ठेवून गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. 
- गणेश इंगळे, उपविभागीय पोलिस अधिकारी, रत्नागिरी

News Item ID: 

599-news_story-1575024769

Mobile Device Headline: 

गुन्हेगाराची कुंडली आता 'येथे' उपलब्ध

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Kokan

Mobile Body: 

रत्नागिरी - पोलिस दलाने आधुनिकतेच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. चालता- फिरता एखाद्या गुन्हेगाराची कुंडली पोलिसांना त्यांच्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. ‘कोर्ट चेकर’ या नव्या ॲप्लिकेशनमुळे हे शक्‍य झाले आहे. जिल्ह्यात या ॲपच्या वापराला सुरवात झाली आहे. एखाद्या गुन्ह्याची उकल करणे जेवढे अवघड, तेवढेच गुन्हेगाराचे रेकॉर्ड मिळविणे कठीण. मात्र, या ॲप्लिकेशनमुळे आता हे सोपे झाले आहे.

रेकॉर्डबरोबर गुन्हेगारावर न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याची व तारखांची माहितीही मोबाईलवरच मिळणार आहे. राज्यच नव्हे तर देशातील पोलिस दलासाठी हे ‘कोर्ट चेकर’  ॲप्लिकेशन सध्या उपलब्ध झाले आहे. कऱ्हाडातील संगणक अभियंता व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे ॲप तयार केले आहे. ॲप कसे वापरायचे, याच्या कार्यशाळाही ठिकठिकाणी घेतल्या जात आहेत. एखाद्या गुन्ह्यात परजिल्ह्यातील अथवा परराज्यातील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले तर त्याचे गुन्हेगारी रेकॉर्ड मिळविण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागते. न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असणाऱ्या पब्लिक डोमेन अथवा इतर संकेतस्थळ, सॉफ्टवेअरवर त्यांना अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे गुन्हेगारांची माहिती तत्काळ मिळावी, अशी पोलिसांची मागणी होती. 

हेही वाचा - काय सांगता ! सांगलीत पोलिस मुख्यालयासमोरच चोरीचा प्रकार  
 

फक्त पोलिसच करु शकतात ॲप्लिकेशनचा वापर

कऱ्हाड येथील संगणक अभियंता व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘कोर्ट चेकर’ हे ॲप्लिकेशन बनविले आहे. हे ॲप्लिकेशन बनविताना पोलिस महासंचालकांची परवानगी घेण्यात आली आहे. हे ॲप्लिकेशन मोबाईलवर इन्स्टॉल करून घेतल्यानंतरच त्याची डाऊनलोडची खातरजमा केली जाते. संबंधित व्यक्ती पोलिस असला तरच ॲप्लिकेशमध्ये साईन इन करता येणार आहे. ऑनलाईन व्हेरीफिकेशन झाल्याशिवाय वापरता येणार नाही.

हेही वाचा - बिबट्याचे नख कारवाई दरम्यान सापडले संशयिताच्या घरात 

आरोपीचा फोटो टाकला तरी येणार रेकॉर्ड

कोर्ट चेकरमध्ये सध्या आरोपीचे संपूर्ण नाव, पत्ता टाकला की, त्याची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी, रेकॉर्ड मिळते. मात्र, त्यामध्येही आधुनिकता आणून आरोपीचा फक्त फोटो टाकला तरी त्याची संपूर्ण ओळख, रेकॉर्ड मिळू शकेल, असे नवीन फिचर त्यामध्ये आले आहे. 

वापर प्राथमिक स्तरावर
कोर्ट चेकर ॲप्लिकेशन जिल्ह्यात सुरू झाले आहे. त्याचा वापर प्राथमिक स्तरावर आहे. त्यामध्ये गुन्हेगारांचे रेकॉर्ड अपलोड करण्याचे काम सुरू आहे. आयसीजीएसचेही काम तेवढ्याच जोमाने सुरू आहे. यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांना गुन्हेगारांवर वॉच ठेवून गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. 
- गणेश इंगळे, उपविभागीय पोलिस अधिकारी, रत्नागिरी

Vertical Image: 

English Headline: 

All Criminal Record Available To Police On Mobile In Court Checker

Author Type: 

External Author

राजेश शेळके

रत्नागिरी

पोलिस

गुन्हेगार

karhad

संगणक

Search Functional Tags: 

रत्नागिरी, पोलिस, गुन्हेगार, Karhad, संगणक

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Ratnagiri Police News

Meta Description: 

All criminal record is going to be available to the police on their mobile application called 'Court Checker'. चालता- फिरता एखाद्या गुन्हेगाराची कुंडली पोलिसांना त्यांच्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. ‘कोर्ट चेकर’ या नव्या ॲप्लिकेशनमुळे हे शक्‍य झाले आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

रत्नागिरी

सांगली

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

गुन्हेगाराची कुंडली आता 'येथे' उपलब्ध रत्नागिरी - पोलिस दलाने आधुनिकतेच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. चालता- फिरता एखाद्या गुन्हेगाराची कुंडली पोलिसांना त्यांच्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. ‘कोर्ट चेकर’ या नव्या ॲप्लिकेशनमुळे हे शक्‍य झाले आहे. जिल्ह्यात या ॲपच्या वापराला सुरवात झाली आहे. एखाद्या गुन्ह्याची उकल करणे जेवढे अवघड, तेवढेच गुन्हेगाराचे रेकॉर्ड मिळविणे कठीण. मात्र, या ॲप्लिकेशनमुळे आता हे सोपे झाले आहे. रेकॉर्डबरोबर गुन्हेगारावर न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याची व तारखांची माहितीही मोबाईलवरच मिळणार आहे. राज्यच नव्हे तर देशातील पोलिस दलासाठी हे ‘कोर्ट चेकर’  ॲप्लिकेशन सध्या उपलब्ध झाले आहे. कऱ्हाडातील संगणक अभियंता व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे ॲप तयार केले आहे. ॲप कसे वापरायचे, याच्या कार्यशाळाही ठिकठिकाणी घेतल्या जात आहेत. एखाद्या गुन्ह्यात परजिल्ह्यातील अथवा परराज्यातील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले तर त्याचे गुन्हेगारी रेकॉर्ड मिळविण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागते. न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असणाऱ्या पब्लिक डोमेन अथवा इतर संकेतस्थळ, सॉफ्टवेअरवर त्यांना अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे गुन्हेगारांची माहिती तत्काळ मिळावी, अशी पोलिसांची मागणी होती.  हेही वाचा - काय सांगता ! सांगलीत पोलिस मुख्यालयासमोरच चोरीचा प्रकार     फक्त पोलिसच करु शकतात ॲप्लिकेशनचा वापर कऱ्हाड येथील संगणक अभियंता व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘कोर्ट चेकर’ हे ॲप्लिकेशन बनविले आहे. हे ॲप्लिकेशन बनविताना पोलिस महासंचालकांची परवानगी घेण्यात आली आहे. हे ॲप्लिकेशन मोबाईलवर इन्स्टॉल करून घेतल्यानंतरच त्याची डाऊनलोडची खातरजमा केली जाते. संबंधित व्यक्ती पोलिस असला तरच ॲप्लिकेशमध्ये साईन इन करता येणार आहे. ऑनलाईन व्हेरीफिकेशन झाल्याशिवाय वापरता येणार नाही. हेही वाचा - बिबट्याचे नख कारवाई दरम्यान सापडले संशयिताच्या घरात  आरोपीचा फोटो टाकला तरी येणार रेकॉर्ड कोर्ट चेकरमध्ये सध्या आरोपीचे संपूर्ण नाव, पत्ता टाकला की, त्याची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी, रेकॉर्ड मिळते. मात्र, त्यामध्येही आधुनिकता आणून आरोपीचा फक्त फोटो टाकला तरी त्याची संपूर्ण ओळख, रेकॉर्ड मिळू शकेल, असे नवीन फिचर त्यामध्ये आले आहे.  वापर प्राथमिक स्तरावर कोर्ट चेकर ॲप्लिकेशन जिल्ह्यात सुरू झाले आहे. त्याचा वापर प्राथमिक स्तरावर आहे. त्यामध्ये गुन्हेगारांचे रेकॉर्ड अपलोड करण्याचे काम सुरू आहे. आयसीजीएसचेही काम तेवढ्याच जोमाने सुरू आहे. यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांना गुन्हेगारांवर वॉच ठेवून गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे.  - गणेश इंगळे, उपविभागीय पोलिस अधिकारी, रत्नागिरी News Item ID:  599-news_story-1575024769 Mobile Device Headline:  गुन्हेगाराची कुंडली आता 'येथे' उपलब्ध Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Kokan Mobile Body:  रत्नागिरी - पोलिस दलाने आधुनिकतेच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. चालता- फिरता एखाद्या गुन्हेगाराची कुंडली पोलिसांना त्यांच्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. ‘कोर्ट चेकर’ या नव्या ॲप्लिकेशनमुळे हे शक्‍य झाले आहे. जिल्ह्यात या ॲपच्या वापराला सुरवात झाली आहे. एखाद्या गुन्ह्याची उकल करणे जेवढे अवघड, तेवढेच गुन्हेगाराचे रेकॉर्ड मिळविणे कठीण. मात्र, या ॲप्लिकेशनमुळे आता हे सोपे झाले आहे. रेकॉर्डबरोबर गुन्हेगारावर न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याची व तारखांची माहितीही मोबाईलवरच मिळणार आहे. राज्यच नव्हे तर देशातील पोलिस दलासाठी हे ‘कोर्ट चेकर’  ॲप्लिकेशन सध्या उपलब्ध झाले आहे. कऱ्हाडातील संगणक अभियंता व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे ॲप तयार केले आहे. ॲप कसे वापरायचे, याच्या कार्यशाळाही ठिकठिकाणी घेतल्या जात आहेत. एखाद्या गुन्ह्यात परजिल्ह्यातील अथवा परराज्यातील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले तर त्याचे गुन्हेगारी रेकॉर्ड मिळविण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागते. न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असणाऱ्या पब्लिक डोमेन अथवा इतर संकेतस्थळ, सॉफ्टवेअरवर त्यांना अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे गुन्हेगारांची माहिती तत्काळ मिळावी, अशी पोलिसांची मागणी होती.  हेही वाचा - काय सांगता ! सांगलीत पोलिस मुख्यालयासमोरच चोरीचा प्रकार     फक्त पोलिसच करु शकतात ॲप्लिकेशनचा वापर कऱ्हाड येथील संगणक अभियंता व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘कोर्ट चेकर’ हे ॲप्लिकेशन बनविले आहे. हे ॲप्लिकेशन बनविताना पोलिस महासंचालकांची परवानगी घेण्यात आली आहे. हे ॲप्लिकेशन मोबाईलवर इन्स्टॉल करून घेतल्यानंतरच त्याची डाऊनलोडची खातरजमा केली जाते. संबंधित व्यक्ती पोलिस असला तरच ॲप्लिकेशमध्ये साईन इन करता येणार आहे. ऑनलाईन व्हेरीफिकेशन झाल्याशिवाय वापरता येणार नाही. हेही वाचा - बिबट्याचे नख कारवाई दरम्यान सापडले संशयिताच्या घरात  आरोपीचा फोटो टाकला तरी येणार रेकॉर्ड कोर्ट चेकरमध्ये सध्या आरोपीचे संपूर्ण नाव, पत्ता टाकला की, त्याची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी, रेकॉर्ड मिळते. मात्र, त्यामध्येही आधुनिकता आणून आरोपीचा फक्त फोटो टाकला तरी त्याची संपूर्ण ओळख, रेकॉर्ड मिळू शकेल, असे नवीन फिचर त्यामध्ये आले आहे.  वापर प्राथमिक स्तरावर कोर्ट चेकर ॲप्लिकेशन जिल्ह्यात सुरू झाले आहे. त्याचा वापर प्राथमिक स्तरावर आहे. त्यामध्ये गुन्हेगारांचे रेकॉर्ड अपलोड करण्याचे काम सुरू आहे. आयसीजीएसचेही काम तेवढ्याच जोमाने सुरू आहे. यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांना गुन्हेगारांवर वॉच ठेवून गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे.  - गणेश इंगळे, उपविभागीय पोलिस अधिकारी, रत्नागिरी Vertical Image:  English Headline:  All Criminal Record Available To Police On Mobile In Court Checker Author Type:  External Author राजेश शेळके रत्नागिरी पोलिस गुन्हेगार karhad संगणक Search Functional Tags:  रत्नागिरी, पोलिस, गुन्हेगार, Karhad, संगणक Twitter Publish:  Meta Keyword:  Ratnagiri Police News Meta Description:  All criminal record is going to be available to the police on their mobile application called 'Court Checker'. चालता- फिरता एखाद्या गुन्हेगाराची कुंडली पोलिसांना त्यांच्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. ‘कोर्ट चेकर’ या नव्या ॲप्लिकेशनमुळे हे शक्‍य झाले आहे. Send as Notification:  Topic Tags:  रत्नागिरी सांगली News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/35PlO7E
Read More
स्वतंत्र कोकण राज्य मागणीचे कारण काय ?

कणकवली - कोकणातील सर्व सरपंचांनी स्वतंत्र कोकण राज्य निर्मितीचे ग्रामसभांचे ठराव घेऊन पाठवावेत, असे आवाहन स्वतंत्र कोकणचे प्रा. महेंद्र नाटेकर यांनी केले आहे. स्वतंत्र कोकण राज्य निर्मितीची बैठक येथील कार्यालयात झाली. यावेळी हे आवाहन करण्यात आले. या बैठकीला वाय. जी. राणे, जे. जे. दळवी, सुभाष गोवेकर, रमेश पालव, सुहास पेडणेकर, गोविंद चव्हाण व इतर उपस्थित होते.

हेही वाचा - रत्नागिरीतील या आमदारांना मिळणार मंत्रिपदे? 

कोकणाचा विकास केला नसल्याचे कारण

शासन धोरणानुसार स्थानिकांना शासकीय, निमशासकीय नोकऱ्यांत प्राधान्य देणे आवश्‍यक आहे. मात्र केवळ पाच दहा टक्के नोकऱ्या स्थानिकांना देऊन बाकीच्या नोकऱ्या उर्वरित महाराष्ट्रातील बेरोजगारांना दिल्या जातात. त्यामुळे येथील तरुण देशोधडीला लागला. त्यांना नोकरीसाठी कोकणाबाहेर जावे लागते. उन्हाळय़ात टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागतो. जागतिक दर्जाची बंदरे असूनही विकास केला जात नाही. मच्छीमार समाजाला जिणे नकोसे झाले आहे. शैक्षणिक सुविधा व पुरेसे शिक्षक नाहीत. पुरेशा वैद्यकीय सुविधा नाही. प्रचंड वृक्षतोड होत आहे. विनाशकारी प्रकल्प आणून कोकणचा नाश केला जात आहे. या साऱ्यांवर स्वतंत्र कोकण राज्य निर्माण करणे हाच पर्याय आहे असे श्री.नाटेकर म्हणाले.

राणी सत्वशिलादेवी यांनी घेतलेल्या सभेत मागणी

5 ऑक्‍टोबर 2003 साली एस.एम हायस्कूल, कणकवलीच्या सभागृहात सावंतवाडी संस्थानच्या राणी सत्वशिलादेवी भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या कोकणप्रेमी लोकांच्या व नेत्यांच्या सभेत स्वतंत्र कोकण राज्य निर्मिती संघटना निर्माण करून अध्यक्षपदी आपली निवड करण्यात आली. 

- प्रा. महेंद्र नाटेकर 

कोकण विभागाचे सुमारे 50 लाख कोटी आर्थिक उत्पन्न ​

स्वतंत्र राज्य निर्मितीचे तीन निकष राज्य घटनेत सांगितले आहेत. सलग भूप्रदेश, त्या भागातील बहुसंख्य लोकांची स्वतंत्र राज्याची मागणी व ते राज्य चालविण्याची त्या राज्याची आर्थिक क्षमता हे निकष निर्धारित करण्यात आले. यात गोवा बॉर्डरपासून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, नवी मुंबई व मुंबई येथे आयोजित सभांमधूनही ही मागणी करण्यात आली होती. कोकण विभागाचे सुमारे 50 लाख कोटी रुपये आर्थिक उत्पन्न आहे. यातील केवळ एकतृतीयांश पैसा कोकणवर खर्च करून बाकीचा उर्वरित महाराष्ट्र व केंद्राकडे पाठविला जातो. म्हणूनच या सर्वांवर स्वतंत्र कोकण राज्य निर्मिती हा पर्याय असून तसा ग्रामपंचायतींनी ठराव घेऊन एक प्रत आपल्याकडे, तर एक प्रत पंतप्रधानांना पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा - मंत्रीपदासाठी कोऱ्या लेटरहेडवर सह्या मोहीम; पण कुणासाठी ? 

News Item ID: 

599-news_story-1575032143

Mobile Device Headline: 

स्वतंत्र कोकण राज्य मागणीचे कारण काय ?

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Kokan

Mobile Body: 

कणकवली - कोकणातील सर्व सरपंचांनी स्वतंत्र कोकण राज्य निर्मितीचे ग्रामसभांचे ठराव घेऊन पाठवावेत, असे आवाहन स्वतंत्र कोकणचे प्रा. महेंद्र नाटेकर यांनी केले आहे. स्वतंत्र कोकण राज्य निर्मितीची बैठक येथील कार्यालयात झाली. यावेळी हे आवाहन करण्यात आले. या बैठकीला वाय. जी. राणे, जे. जे. दळवी, सुभाष गोवेकर, रमेश पालव, सुहास पेडणेकर, गोविंद चव्हाण व इतर उपस्थित होते.

हेही वाचा - रत्नागिरीतील या आमदारांना मिळणार मंत्रिपदे? 

कोकणाचा विकास केला नसल्याचे कारण

शासन धोरणानुसार स्थानिकांना शासकीय, निमशासकीय नोकऱ्यांत प्राधान्य देणे आवश्‍यक आहे. मात्र केवळ पाच दहा टक्के नोकऱ्या स्थानिकांना देऊन बाकीच्या नोकऱ्या उर्वरित महाराष्ट्रातील बेरोजगारांना दिल्या जातात. त्यामुळे येथील तरुण देशोधडीला लागला. त्यांना नोकरीसाठी कोकणाबाहेर जावे लागते. उन्हाळय़ात टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागतो. जागतिक दर्जाची बंदरे असूनही विकास केला जात नाही. मच्छीमार समाजाला जिणे नकोसे झाले आहे. शैक्षणिक सुविधा व पुरेसे शिक्षक नाहीत. पुरेशा वैद्यकीय सुविधा नाही. प्रचंड वृक्षतोड होत आहे. विनाशकारी प्रकल्प आणून कोकणचा नाश केला जात आहे. या साऱ्यांवर स्वतंत्र कोकण राज्य निर्माण करणे हाच पर्याय आहे असे श्री.नाटेकर म्हणाले.

राणी सत्वशिलादेवी यांनी घेतलेल्या सभेत मागणी

5 ऑक्‍टोबर 2003 साली एस.एम हायस्कूल, कणकवलीच्या सभागृहात सावंतवाडी संस्थानच्या राणी सत्वशिलादेवी भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या कोकणप्रेमी लोकांच्या व नेत्यांच्या सभेत स्वतंत्र कोकण राज्य निर्मिती संघटना निर्माण करून अध्यक्षपदी आपली निवड करण्यात आली. 

- प्रा. महेंद्र नाटेकर 

कोकण विभागाचे सुमारे 50 लाख कोटी आर्थिक उत्पन्न ​

स्वतंत्र राज्य निर्मितीचे तीन निकष राज्य घटनेत सांगितले आहेत. सलग भूप्रदेश, त्या भागातील बहुसंख्य लोकांची स्वतंत्र राज्याची मागणी व ते राज्य चालविण्याची त्या राज्याची आर्थिक क्षमता हे निकष निर्धारित करण्यात आले. यात गोवा बॉर्डरपासून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, नवी मुंबई व मुंबई येथे आयोजित सभांमधूनही ही मागणी करण्यात आली होती. कोकण विभागाचे सुमारे 50 लाख कोटी रुपये आर्थिक उत्पन्न आहे. यातील केवळ एकतृतीयांश पैसा कोकणवर खर्च करून बाकीचा उर्वरित महाराष्ट्र व केंद्राकडे पाठविला जातो. म्हणूनच या सर्वांवर स्वतंत्र कोकण राज्य निर्मिती हा पर्याय असून तसा ग्रामपंचायतींनी ठराव घेऊन एक प्रत आपल्याकडे, तर एक प्रत पंतप्रधानांना पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा - मंत्रीपदासाठी कोऱ्या लेटरहेडवर सह्या मोहीम; पण कुणासाठी ? 

Vertical Image: 

English Headline: 

Reason Behind Demand Of Separate Konkan State

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

कोकण

konkan

विकास

विभाग

sections

कणकवली

रत्नागिरी

महाराष्ट्र

maharashtra

बेरोजगार

नोकरी

पाणी

water

शिक्षक

वृक्षतोड

उत्पन्न

सिंधुदुर्ग

sindhudurg

रायगड

पालघर

palghar

मुंबई

mumbai

नवी मुंबई

यती

yeti

Search Functional Tags: 

कोकण, Konkan, विकास, विभाग, Sections, कणकवली, रत्नागिरी, महाराष्ट्र, Maharashtra, बेरोजगार, नोकरी, पाणी, Water, शिक्षक, वृक्षतोड, उत्पन्न, सिंधुदुर्ग, Sindhudurg, रायगड, पालघर, Palghar, मुंबई, Mumbai, नवी मुंबई, यती, Yeti

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Kokan News

Meta Description: 

Why demand for the gram panchayats should decide on the formation of Konkan State कोकणाला विकासा पासुन दूर ठेवलं जात असून, कोकण विभागाचा विकास साध्य करायचा असेल तर कोकण हे वेगळे राज्य होणे गरजेचे आहे अशी मागणी काही संघटना करत आहेत.

Send as Notification: 

Topic Tags: 

कोकण

रत्नागिरी

महाराष्ट्र

सिंधुदुर्ग

ठाणे

नवी मुंबई

मुंबई

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

स्वतंत्र कोकण राज्य मागणीचे कारण काय ? कणकवली - कोकणातील सर्व सरपंचांनी स्वतंत्र कोकण राज्य निर्मितीचे ग्रामसभांचे ठराव घेऊन पाठवावेत, असे आवाहन स्वतंत्र कोकणचे प्रा. महेंद्र नाटेकर यांनी केले आहे. स्वतंत्र कोकण राज्य निर्मितीची बैठक येथील कार्यालयात झाली. यावेळी हे आवाहन करण्यात आले. या बैठकीला वाय. जी. राणे, जे. जे. दळवी, सुभाष गोवेकर, रमेश पालव, सुहास पेडणेकर, गोविंद चव्हाण व इतर उपस्थित होते. हेही वाचा - रत्नागिरीतील या आमदारांना मिळणार मंत्रिपदे?  कोकणाचा विकास केला नसल्याचे कारण शासन धोरणानुसार स्थानिकांना शासकीय, निमशासकीय नोकऱ्यांत प्राधान्य देणे आवश्‍यक आहे. मात्र केवळ पाच दहा टक्के नोकऱ्या स्थानिकांना देऊन बाकीच्या नोकऱ्या उर्वरित महाराष्ट्रातील बेरोजगारांना दिल्या जातात. त्यामुळे येथील तरुण देशोधडीला लागला. त्यांना नोकरीसाठी कोकणाबाहेर जावे लागते. उन्हाळय़ात टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागतो. जागतिक दर्जाची बंदरे असूनही विकास केला जात नाही. मच्छीमार समाजाला जिणे नकोसे झाले आहे. शैक्षणिक सुविधा व पुरेसे शिक्षक नाहीत. पुरेशा वैद्यकीय सुविधा नाही. प्रचंड वृक्षतोड होत आहे. विनाशकारी प्रकल्प आणून कोकणचा नाश केला जात आहे. या साऱ्यांवर स्वतंत्र कोकण राज्य निर्माण करणे हाच पर्याय आहे असे श्री.नाटेकर म्हणाले. राणी सत्वशिलादेवी यांनी घेतलेल्या सभेत मागणी 5 ऑक्‍टोबर 2003 साली एस.एम हायस्कूल, कणकवलीच्या सभागृहात सावंतवाडी संस्थानच्या राणी सत्वशिलादेवी भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या कोकणप्रेमी लोकांच्या व नेत्यांच्या सभेत स्वतंत्र कोकण राज्य निर्मिती संघटना निर्माण करून अध्यक्षपदी आपली निवड करण्यात आली.  - प्रा. महेंद्र नाटेकर  कोकण विभागाचे सुमारे 50 लाख कोटी आर्थिक उत्पन्न ​ स्वतंत्र राज्य निर्मितीचे तीन निकष राज्य घटनेत सांगितले आहेत. सलग भूप्रदेश, त्या भागातील बहुसंख्य लोकांची स्वतंत्र राज्याची मागणी व ते राज्य चालविण्याची त्या राज्याची आर्थिक क्षमता हे निकष निर्धारित करण्यात आले. यात गोवा बॉर्डरपासून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, नवी मुंबई व मुंबई येथे आयोजित सभांमधूनही ही मागणी करण्यात आली होती. कोकण विभागाचे सुमारे 50 लाख कोटी रुपये आर्थिक उत्पन्न आहे. यातील केवळ एकतृतीयांश पैसा कोकणवर खर्च करून बाकीचा उर्वरित महाराष्ट्र व केंद्राकडे पाठविला जातो. म्हणूनच या सर्वांवर स्वतंत्र कोकण राज्य निर्मिती हा पर्याय असून तसा ग्रामपंचायतींनी ठराव घेऊन एक प्रत आपल्याकडे, तर एक प्रत पंतप्रधानांना पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हेही वाचा - मंत्रीपदासाठी कोऱ्या लेटरहेडवर सह्या मोहीम; पण कुणासाठी ?  News Item ID:  599-news_story-1575032143 Mobile Device Headline:  स्वतंत्र कोकण राज्य मागणीचे कारण काय ? Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Kokan Mobile Body:  कणकवली - कोकणातील सर्व सरपंचांनी स्वतंत्र कोकण राज्य निर्मितीचे ग्रामसभांचे ठराव घेऊन पाठवावेत, असे आवाहन स्वतंत्र कोकणचे प्रा. महेंद्र नाटेकर यांनी केले आहे. स्वतंत्र कोकण राज्य निर्मितीची बैठक येथील कार्यालयात झाली. यावेळी हे आवाहन करण्यात आले. या बैठकीला वाय. जी. राणे, जे. जे. दळवी, सुभाष गोवेकर, रमेश पालव, सुहास पेडणेकर, गोविंद चव्हाण व इतर उपस्थित होते. हेही वाचा - रत्नागिरीतील या आमदारांना मिळणार मंत्रिपदे?  कोकणाचा विकास केला नसल्याचे कारण शासन धोरणानुसार स्थानिकांना शासकीय, निमशासकीय नोकऱ्यांत प्राधान्य देणे आवश्‍यक आहे. मात्र केवळ पाच दहा टक्के नोकऱ्या स्थानिकांना देऊन बाकीच्या नोकऱ्या उर्वरित महाराष्ट्रातील बेरोजगारांना दिल्या जातात. त्यामुळे येथील तरुण देशोधडीला लागला. त्यांना नोकरीसाठी कोकणाबाहेर जावे लागते. उन्हाळय़ात टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागतो. जागतिक दर्जाची बंदरे असूनही विकास केला जात नाही. मच्छीमार समाजाला जिणे नकोसे झाले आहे. शैक्षणिक सुविधा व पुरेसे शिक्षक नाहीत. पुरेशा वैद्यकीय सुविधा नाही. प्रचंड वृक्षतोड होत आहे. विनाशकारी प्रकल्प आणून कोकणचा नाश केला जात आहे. या साऱ्यांवर स्वतंत्र कोकण राज्य निर्माण करणे हाच पर्याय आहे असे श्री.नाटेकर म्हणाले. राणी सत्वशिलादेवी यांनी घेतलेल्या सभेत मागणी 5 ऑक्‍टोबर 2003 साली एस.एम हायस्कूल, कणकवलीच्या सभागृहात सावंतवाडी संस्थानच्या राणी सत्वशिलादेवी भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या कोकणप्रेमी लोकांच्या व नेत्यांच्या सभेत स्वतंत्र कोकण राज्य निर्मिती संघटना निर्माण करून अध्यक्षपदी आपली निवड करण्यात आली.  - प्रा. महेंद्र नाटेकर  कोकण विभागाचे सुमारे 50 लाख कोटी आर्थिक उत्पन्न ​ स्वतंत्र राज्य निर्मितीचे तीन निकष राज्य घटनेत सांगितले आहेत. सलग भूप्रदेश, त्या भागातील बहुसंख्य लोकांची स्वतंत्र राज्याची मागणी व ते राज्य चालविण्याची त्या राज्याची आर्थिक क्षमता हे निकष निर्धारित करण्यात आले. यात गोवा बॉर्डरपासून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, नवी मुंबई व मुंबई येथे आयोजित सभांमधूनही ही मागणी करण्यात आली होती. कोकण विभागाचे सुमारे 50 लाख कोटी रुपये आर्थिक उत्पन्न आहे. यातील केवळ एकतृतीयांश पैसा कोकणवर खर्च करून बाकीचा उर्वरित महाराष्ट्र व केंद्राकडे पाठविला जातो. म्हणूनच या सर्वांवर स्वतंत्र कोकण राज्य निर्मिती हा पर्याय असून तसा ग्रामपंचायतींनी ठराव घेऊन एक प्रत आपल्याकडे, तर एक प्रत पंतप्रधानांना पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हेही वाचा - मंत्रीपदासाठी कोऱ्या लेटरहेडवर सह्या मोहीम; पण कुणासाठी ?  Vertical Image:  English Headline:  Reason Behind Demand Of Separate Konkan State Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा कोकण konkan विकास विभाग sections कणकवली रत्नागिरी महाराष्ट्र maharashtra बेरोजगार नोकरी पाणी water शिक्षक वृक्षतोड उत्पन्न सिंधुदुर्ग sindhudurg रायगड पालघर palghar मुंबई mumbai नवी मुंबई यती yeti Search Functional Tags:  कोकण, Konkan, विकास, विभाग, Sections, कणकवली, रत्नागिरी, महाराष्ट्र, Maharashtra, बेरोजगार, नोकरी, पाणी, Water, शिक्षक, वृक्षतोड, उत्पन्न, सिंधुदुर्ग, Sindhudurg, रायगड, पालघर, Palghar, मुंबई, Mumbai, नवी मुंबई, यती, Yeti Twitter Publish:  Meta Keyword:  Kokan News Meta Description:  Why demand for the gram panchayats should decide on the formation of Konkan State कोकणाला विकासा पासुन दूर ठेवलं जात असून, कोकण विभागाचा विकास साध्य करायचा असेल तर कोकण हे वेगळे राज्य होणे गरजेचे आहे अशी मागणी काही संघटना करत आहेत. Send as Notification:  Topic Tags:  कोकण रत्नागिरी महाराष्ट्र सिंधुदुर्ग ठाणे नवी मुंबई मुंबई News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2q8ywPW
Read More
उद्धव सरकार के फ्लोर टेस्ट से पहले फंसा पेच, कांग्रेस ने भी मांगा डिप्टी CM पद https://ift.tt/2NfH8z5
फिल्मों में स्टार्स पहनते हैं शानदार आउटफिट्स, फिर कहां जाते हैं ये कपड़े? https://ift.tt/2q8y9ow
बालिका वधू से मिली पहचान, आज दीपिका-तापसी का ऑनस्क्रीन हीरो है ये एक्टर https://ift.tt/2qXLDnq
जब सुधा मूर्ति ने JRD टाटा से मांगी थी जॉब, फिर इस वजह से छोड़ी https://ift.tt/2OWSJ3x
GDP विकास दर 4.5% रही तो 9 साल में हासिल होगा 5 ट्रिलियन इकोनॉमी का टारगेट https://ift.tt/2XZQoJf
भंसाली संग काम करेंगी तापसी! फिल्म सिया जिया में निभा सकती हैं लीड रोल https://ift.tt/34DhGaQ
इस मंत्र से प्रसन्न होते हैं शनि देव, पूजा में इन बातों का रखें ध्यान https://ift.tt/2R4NsK4
टेम्पो नदीत कोसळून सात ठार तर पाच गंभीर

टेम्पो नदीत कोसळून सात ठार तर पाच गंभीर

November 29, 2019 0 Comments
मजुरांनी भरलेला पिकअप टेम्पो पुलावरून नदीत कोसळल्याने झालेल्या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला.  from Zee24 Taas: Maharashtra News ht...
Read More
एक लिटर दुधाचे ८१ विद्यार्थ्यांना वाटप!

सोनभद्र (उत्तर प्रदेश) - अनेक राज्यांमध्ये शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाची सुविधा पुरवली जाते. मात्र यात अनेकदा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप होतो. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथील एका शाळेत समोर आला आहे. एक लिटर दुधात एक बादली पाणी टाकून विद्यार्थ्यांना देण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

चोपन ब्लॉक ग्राम पंचायतीच्या शाळेमध्ये बुधवारी विद्यार्थ्यांना खाण्यासोबतच दूध देण्यात आले होते. मात्र या वेळी केवळ एक लिटर दूध ८१ विद्यार्थ्यांना वाटून देण्यासाठी त्यामध्ये एक बादली पाणी मिसळण्यात आले. हे प्रकरण समोर आल्यानंतर याबाबत शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. तसेच शिक्षण अधिकाऱ्यांनीही या प्रकरणी कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले. मध्यान्ह भोजनात ठरल्यानुसार विद्यार्थ्यांना खाण्यासोबत १५० मिलिलिटर दूध देण्यात येणार होते. ग्राम पंचायतीच्या प्राथमिक शाळेत १७१ विद्यार्थी शिक्षण घेतात. बुधवारी यापैकी ८१ विद्यार्थी उपस्थित होते. परंतु या ८१ विद्यार्थ्यांसाठी केवळ एक लिटर दूध पाठवण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याला एक ग्लास दूध मिळावे यासाठी या दुधात एक बादली पाणी मिसळण्यात आले. या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हादंडाधिकारी एस. राजलिंगन यांनी शाळेला भेट देत शिक्षक शैलेश कन्नौजिया यांना निलंबित केले. तसेच ‘शिक्षा मित्र’ जितेंद्र कुमार यांच्याविरुद्ध प्राथमिक चौकशी अहवाल नोंदवून त्यांना नोकरीवरून काढून टाकले.

News Item ID: 

599-news_story-1575049104

Mobile Device Headline: 

एक लिटर दुधाचे ८१ विद्यार्थ्यांना वाटप!

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Desh

Mobile Body: 

सोनभद्र (उत्तर प्रदेश) - अनेक राज्यांमध्ये शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाची सुविधा पुरवली जाते. मात्र यात अनेकदा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप होतो. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथील एका शाळेत समोर आला आहे. एक लिटर दुधात एक बादली पाणी टाकून विद्यार्थ्यांना देण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

चोपन ब्लॉक ग्राम पंचायतीच्या शाळेमध्ये बुधवारी विद्यार्थ्यांना खाण्यासोबतच दूध देण्यात आले होते. मात्र या वेळी केवळ एक लिटर दूध ८१ विद्यार्थ्यांना वाटून देण्यासाठी त्यामध्ये एक बादली पाणी मिसळण्यात आले. हे प्रकरण समोर आल्यानंतर याबाबत शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. तसेच शिक्षण अधिकाऱ्यांनीही या प्रकरणी कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले. मध्यान्ह भोजनात ठरल्यानुसार विद्यार्थ्यांना खाण्यासोबत १५० मिलिलिटर दूध देण्यात येणार होते. ग्राम पंचायतीच्या प्राथमिक शाळेत १७१ विद्यार्थी शिक्षण घेतात. बुधवारी यापैकी ८१ विद्यार्थी उपस्थित होते. परंतु या ८१ विद्यार्थ्यांसाठी केवळ एक लिटर दूध पाठवण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याला एक ग्लास दूध मिळावे यासाठी या दुधात एक बादली पाणी मिसळण्यात आले. या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हादंडाधिकारी एस. राजलिंगन यांनी शाळेला भेट देत शिक्षक शैलेश कन्नौजिया यांना निलंबित केले. तसेच ‘शिक्षा मित्र’ जितेंद्र कुमार यांच्याविरुद्ध प्राथमिक चौकशी अहवाल नोंदवून त्यांना नोकरीवरून काढून टाकले.

Vertical Image: 

English Headline: 

one liter of milk distributed to students 81

Author Type: 

External Author

पीटीआय

दूध

शिक्षण

education

उत्तर प्रदेश

भ्रष्टाचार

Search Functional Tags: 

दूध, शिक्षण, Education, उत्तर प्रदेश, भ्रष्टाचार

Twitter Publish: 

Meta Description: 

one liter of milk distributed to students 81 Marathi News: एक लिटर दूध ८१ विद्यार्थ्यांना वाटून देण्यासाठी त्यामध्ये एक बादली पाणी मिसळण्यात आले. हे प्रकरण समोर आल्यानंतर याबाबत शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. तसेच शिक्षण अधिकाऱ्यांनीही या प्रकरणी कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

एक लिटर दुधाचे ८१ विद्यार्थ्यांना वाटप! सोनभद्र (उत्तर प्रदेश) - अनेक राज्यांमध्ये शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाची सुविधा पुरवली जाते. मात्र यात अनेकदा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप होतो. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथील एका शाळेत समोर आला आहे. एक लिटर दुधात एक बादली पाणी टाकून विद्यार्थ्यांना देण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे.  'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा  चोपन ब्लॉक ग्राम पंचायतीच्या शाळेमध्ये बुधवारी विद्यार्थ्यांना खाण्यासोबतच दूध देण्यात आले होते. मात्र या वेळी केवळ एक लिटर दूध ८१ विद्यार्थ्यांना वाटून देण्यासाठी त्यामध्ये एक बादली पाणी मिसळण्यात आले. हे प्रकरण समोर आल्यानंतर याबाबत शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. तसेच शिक्षण अधिकाऱ्यांनीही या प्रकरणी कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले. मध्यान्ह भोजनात ठरल्यानुसार विद्यार्थ्यांना खाण्यासोबत १५० मिलिलिटर दूध देण्यात येणार होते. ग्राम पंचायतीच्या प्राथमिक शाळेत १७१ विद्यार्थी शिक्षण घेतात. बुधवारी यापैकी ८१ विद्यार्थी उपस्थित होते. परंतु या ८१ विद्यार्थ्यांसाठी केवळ एक लिटर दूध पाठवण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याला एक ग्लास दूध मिळावे यासाठी या दुधात एक बादली पाणी मिसळण्यात आले. या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हादंडाधिकारी एस. राजलिंगन यांनी शाळेला भेट देत शिक्षक शैलेश कन्नौजिया यांना निलंबित केले. तसेच ‘शिक्षा मित्र’ जितेंद्र कुमार यांच्याविरुद्ध प्राथमिक चौकशी अहवाल नोंदवून त्यांना नोकरीवरून काढून टाकले. News Item ID:  599-news_story-1575049104 Mobile Device Headline:  एक लिटर दुधाचे ८१ विद्यार्थ्यांना वाटप! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  सोनभद्र (उत्तर प्रदेश) - अनेक राज्यांमध्ये शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाची सुविधा पुरवली जाते. मात्र यात अनेकदा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप होतो. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथील एका शाळेत समोर आला आहे. एक लिटर दुधात एक बादली पाणी टाकून विद्यार्थ्यांना देण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे.  'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा  चोपन ब्लॉक ग्राम पंचायतीच्या शाळेमध्ये बुधवारी विद्यार्थ्यांना खाण्यासोबतच दूध देण्यात आले होते. मात्र या वेळी केवळ एक लिटर दूध ८१ विद्यार्थ्यांना वाटून देण्यासाठी त्यामध्ये एक बादली पाणी मिसळण्यात आले. हे प्रकरण समोर आल्यानंतर याबाबत शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. तसेच शिक्षण अधिकाऱ्यांनीही या प्रकरणी कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले. मध्यान्ह भोजनात ठरल्यानुसार विद्यार्थ्यांना खाण्यासोबत १५० मिलिलिटर दूध देण्यात येणार होते. ग्राम पंचायतीच्या प्राथमिक शाळेत १७१ विद्यार्थी शिक्षण घेतात. बुधवारी यापैकी ८१ विद्यार्थी उपस्थित होते. परंतु या ८१ विद्यार्थ्यांसाठी केवळ एक लिटर दूध पाठवण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याला एक ग्लास दूध मिळावे यासाठी या दुधात एक बादली पाणी मिसळण्यात आले. या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हादंडाधिकारी एस. राजलिंगन यांनी शाळेला भेट देत शिक्षक शैलेश कन्नौजिया यांना निलंबित केले. तसेच ‘शिक्षा मित्र’ जितेंद्र कुमार यांच्याविरुद्ध प्राथमिक चौकशी अहवाल नोंदवून त्यांना नोकरीवरून काढून टाकले. Vertical Image:  English Headline:  one liter of milk distributed to students 81 Author Type:  External Author पीटीआय दूध शिक्षण education उत्तर प्रदेश भ्रष्टाचार Search Functional Tags:  दूध, शिक्षण, Education, उत्तर प्रदेश, भ्रष्टाचार Twitter Publish:  Meta Description:  one liter of milk distributed to students 81 Marathi News: एक लिटर दूध ८१ विद्यार्थ्यांना वाटून देण्यासाठी त्यामध्ये एक बादली पाणी मिसळण्यात आले. हे प्रकरण समोर आल्यानंतर याबाबत शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. तसेच शिक्षण अधिकाऱ्यांनीही या प्रकरणी कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/33AhoA2
Read More
आरे कारशेडला स्थगिती; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय

मुंबई - राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पदभार सांभाळताच येथील आरे कॉलनीत होणाऱ्या मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याचा मोठा निर्णय घेतला. ‘आरे’तील मेट्रो कारशेडसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आल्याने मुंबईकरांमध्ये संतापाची लाट उसळली होती. या जनक्षोभाची दखल घेत उद्धव यांनी आज कारशेडच्या कामालाच ब्रेक लावला. राज्याचे वैभव गमावून विकासकामे होणार नसल्याचा स्पष्ट इशाराच त्यांनी या वेळी दिला.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

‘आरे’तील मेट्रो कारशेडच्या कामाचे पुनर्परीक्षण केल्याशिवाय पुढील काम होणार नाही, असे निर्देश आपण अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती उद्धव यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. मुंबईतील ‘मेट्रो’च्या कामाला स्थगिती देण्यात आलेली नाही. मात्र  पुढची दिशा ठरत नाहीत तोपर्यंत ‘आरे’तील झाडाचे एक पानही तोडले जाणार नाही, असे ठाकरेंनी स्पष्ट करत झाडांची कत्तल मला चालणार नाही, असा इशाराही प्रशासनाला दिला. 

उद्धव ठाकरे यांनी आज पहिल्या दिवशी सचिवांसोबत बैठक घेतली. या बैठकीतही त्यांनी अधिकाऱ्यांना जनतेचा, करदात्यांच्या पैशाचा विनियोग कसा झाला याचे उत्तर आपल्याला देता आले पाहिजे. करदाते आणि कष्टकऱ्यांच्या पैशाची उधळपट्‌टी मला चालणार नाही असे सूचित केले.

मेट्रो कारशेडला स्थगिती देणे हे दुर्दैवी आहे. यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांची हानी होणार आहे. अशा निर्णयांनी गुंतवणूकदार पुढे येणार नाहीत आणि प्रकल्प रखडतील.
- देवेंद्र फडणवीस, भाजप नेते

News Item ID: 

599-news_story-1575056930

Mobile Device Headline: 

आरे कारशेडला स्थगिती; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

मुंबई - राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पदभार सांभाळताच येथील आरे कॉलनीत होणाऱ्या मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याचा मोठा निर्णय घेतला. ‘आरे’तील मेट्रो कारशेडसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आल्याने मुंबईकरांमध्ये संतापाची लाट उसळली होती. या जनक्षोभाची दखल घेत उद्धव यांनी आज कारशेडच्या कामालाच ब्रेक लावला. राज्याचे वैभव गमावून विकासकामे होणार नसल्याचा स्पष्ट इशाराच त्यांनी या वेळी दिला.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

‘आरे’तील मेट्रो कारशेडच्या कामाचे पुनर्परीक्षण केल्याशिवाय पुढील काम होणार नाही, असे निर्देश आपण अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती उद्धव यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. मुंबईतील ‘मेट्रो’च्या कामाला स्थगिती देण्यात आलेली नाही. मात्र  पुढची दिशा ठरत नाहीत तोपर्यंत ‘आरे’तील झाडाचे एक पानही तोडले जाणार नाही, असे ठाकरेंनी स्पष्ट करत झाडांची कत्तल मला चालणार नाही, असा इशाराही प्रशासनाला दिला. 

उद्धव ठाकरे यांनी आज पहिल्या दिवशी सचिवांसोबत बैठक घेतली. या बैठकीतही त्यांनी अधिकाऱ्यांना जनतेचा, करदात्यांच्या पैशाचा विनियोग कसा झाला याचे उत्तर आपल्याला देता आले पाहिजे. करदाते आणि कष्टकऱ्यांच्या पैशाची उधळपट्‌टी मला चालणार नाही असे सूचित केले.

मेट्रो कारशेडला स्थगिती देणे हे दुर्दैवी आहे. यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांची हानी होणार आहे. अशा निर्णयांनी गुंतवणूकदार पुढे येणार नाहीत आणि प्रकल्प रखडतील.
- देवेंद्र फडणवीस, भाजप नेते

Vertical Image: 

English Headline: 

stays work on Aarey metro shed

Author Type: 

External Author

सकाळ न्यूज नेटवर्क 

मुंबई

mumbai

मुख्यमंत्री

उद्धव ठाकरे

uddhav thakare

आरे

aarey

मेट्रो

वृक्षतोड

प्रशासन

administrations

गुंतवणूकदार

भाजप

Search Functional Tags: 

मुंबई, Mumbai, मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, Uddhav Thakare, आरे, Aarey, मेट्रो, वृक्षतोड, प्रशासन, Administrations, गुंतवणूकदार, भाजप

Twitter Publish: 

Meta Description: 

stays work on Aarey metro shed Marathi News: राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पदभार सांभाळताच येथील आरे कॉलनीत होणाऱ्या मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याचा मोठा निर्णय घेतला.

Send as Notification: 

Topic Tags: 

उद्धव ठाकरे

आरे

मुंबई

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

आरे कारशेडला स्थगिती; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय मुंबई - राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पदभार सांभाळताच येथील आरे कॉलनीत होणाऱ्या मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याचा मोठा निर्णय घेतला. ‘आरे’तील मेट्रो कारशेडसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आल्याने मुंबईकरांमध्ये संतापाची लाट उसळली होती. या जनक्षोभाची दखल घेत उद्धव यांनी आज कारशेडच्या कामालाच ब्रेक लावला. राज्याचे वैभव गमावून विकासकामे होणार नसल्याचा स्पष्ट इशाराच त्यांनी या वेळी दिला. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा  ‘आरे’तील मेट्रो कारशेडच्या कामाचे पुनर्परीक्षण केल्याशिवाय पुढील काम होणार नाही, असे निर्देश आपण अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती उद्धव यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. मुंबईतील ‘मेट्रो’च्या कामाला स्थगिती देण्यात आलेली नाही. मात्र  पुढची दिशा ठरत नाहीत तोपर्यंत ‘आरे’तील झाडाचे एक पानही तोडले जाणार नाही, असे ठाकरेंनी स्पष्ट करत झाडांची कत्तल मला चालणार नाही, असा इशाराही प्रशासनाला दिला.  उद्धव ठाकरे यांनी आज पहिल्या दिवशी सचिवांसोबत बैठक घेतली. या बैठकीतही त्यांनी अधिकाऱ्यांना जनतेचा, करदात्यांच्या पैशाचा विनियोग कसा झाला याचे उत्तर आपल्याला देता आले पाहिजे. करदाते आणि कष्टकऱ्यांच्या पैशाची उधळपट्‌टी मला चालणार नाही असे सूचित केले. मेट्रो कारशेडला स्थगिती देणे हे दुर्दैवी आहे. यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांची हानी होणार आहे. अशा निर्णयांनी गुंतवणूकदार पुढे येणार नाहीत आणि प्रकल्प रखडतील. - देवेंद्र फडणवीस, भाजप नेते News Item ID:  599-news_story-1575056930 Mobile Device Headline:  आरे कारशेडला स्थगिती; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पदभार सांभाळताच येथील आरे कॉलनीत होणाऱ्या मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याचा मोठा निर्णय घेतला. ‘आरे’तील मेट्रो कारशेडसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आल्याने मुंबईकरांमध्ये संतापाची लाट उसळली होती. या जनक्षोभाची दखल घेत उद्धव यांनी आज कारशेडच्या कामालाच ब्रेक लावला. राज्याचे वैभव गमावून विकासकामे होणार नसल्याचा स्पष्ट इशाराच त्यांनी या वेळी दिला. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा  ‘आरे’तील मेट्रो कारशेडच्या कामाचे पुनर्परीक्षण केल्याशिवाय पुढील काम होणार नाही, असे निर्देश आपण अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती उद्धव यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. मुंबईतील ‘मेट्रो’च्या कामाला स्थगिती देण्यात आलेली नाही. मात्र  पुढची दिशा ठरत नाहीत तोपर्यंत ‘आरे’तील झाडाचे एक पानही तोडले जाणार नाही, असे ठाकरेंनी स्पष्ट करत झाडांची कत्तल मला चालणार नाही, असा इशाराही प्रशासनाला दिला.  उद्धव ठाकरे यांनी आज पहिल्या दिवशी सचिवांसोबत बैठक घेतली. या बैठकीतही त्यांनी अधिकाऱ्यांना जनतेचा, करदात्यांच्या पैशाचा विनियोग कसा झाला याचे उत्तर आपल्याला देता आले पाहिजे. करदाते आणि कष्टकऱ्यांच्या पैशाची उधळपट्‌टी मला चालणार नाही असे सूचित केले. मेट्रो कारशेडला स्थगिती देणे हे दुर्दैवी आहे. यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांची हानी होणार आहे. अशा निर्णयांनी गुंतवणूकदार पुढे येणार नाहीत आणि प्रकल्प रखडतील. - देवेंद्र फडणवीस, भाजप नेते Vertical Image:  English Headline:  stays work on Aarey metro shed Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क  मुंबई mumbai मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakare आरे aarey मेट्रो वृक्षतोड प्रशासन administrations गुंतवणूकदार भाजप Search Functional Tags:  मुंबई, Mumbai, मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, Uddhav Thakare, आरे, Aarey, मेट्रो, वृक्षतोड, प्रशासन, Administrations, गुंतवणूकदार, भाजप Twitter Publish:  Meta Description:  stays work on Aarey metro shed Marathi News: राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पदभार सांभाळताच येथील आरे कॉलनीत होणाऱ्या मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याचा मोठा निर्णय घेतला. Send as Notification:  Topic Tags:  उद्धव ठाकरे आरे मुंबई News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2OWNzob
Read More
'शिवशाही' बरोबर साध्या बसचाही पर्याय 

सातारा ः राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून सध्या "शिवशाही'च्याच नव्या बस उपलब्ध होत असल्याने प्रवाशांच्या सेवेत त्या दाखल कराव्या लागत आहेत, तरीही प्रवाशांच्या मागणीनुसार सातारा-पुणे विनावाहक विनाथांबा सेवेसाठी "शिवशाही'बरोबर साध्या बसचाही पर्याय देण्यात येईल. त्यानुसार त्यांना आपल्या पसंतीप्रमाणे कोणत्याही गाडीतून प्रवास करता येईल. लवकरच या दोन्ही सेवांचे नवीन वेळापत्रक तयार करण्यात येईल, अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी विजय मोरे यांनी "सकाळ'ला दिली.

 ''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
 
सातारा विभागात सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या सातारा- पुणे विनावाहक विनाथांबा सेवेचे नवीन वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. त्यानुसार "शिवशाही'च्या 12 ऐवजी 28 फेऱ्या, तर साध्या बसच्या (लालपरी) 40 फेऱ्यांऐवजी 28 फेऱ्या करण्यात आल्या आहेत. साध्या बसच्या फेऱ्या कमी करून "शिवशाही'च्या 16 फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. "शिवशाही'तून प्रवास करताना साध्या बसपेक्षा 65 रुपये जादा द्यावे लागत असल्याने प्रवाशांतून या निर्णयाला विरोध होत आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी व प्रवाशांनी या निर्णयाला विरोध करत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्याची दखल घेत सातारा विभागातील अधिकाऱ्यांकडूनही या सेवेत फेरबदल करण्याचे संकेत दिले जात आहेत. याबाबत विजय मोरे यांनी माहिती दिली.
 
आम्ही लढा उभारु ; शिवेंद्रसिंहराजे भोसलेंसह सामाजिक कार्यकर्ते आक्रमक

महांडळाच्या सेवेत "शिवशाही'च्या 700 बस दाखल झाल्या आहेत. त्यातील काही बस सातारा विभागाला मिळाल्या आहेत, असे सांगून श्री. मोरे म्हणाले, ""पूर्वी खासगी ट्रॅव्हलच्या या बस होत्या. त्यातील बहुतांश बस बंद झाल्या आहेत. राहिलेल्या बस महिनाभरात बंद होतील. त्यामुळे यापुढे प्रवाशांच्या सेवेत महामंडळाच्याच "शिवशाही' असतील. या बससाठी प्रशिक्षित चालकांची गरज आहे. त्यादृष्टीने सातारा विभागातील चालकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.''
 
प्रवाशांना "शिवशाही' नको असेल...

बदलत्या काळानुसार प्रवाशांची प्रवास करण्याची पद्धतही बदलत आहे. आरामदायी प्रवासाकडे प्रवाशांचा कल वाढत असल्याचे लक्षात घेऊनच महामंडळाने प्रवाशांना "शिवशाही'चा पर्याय देत आहे, असे नमूद करून श्री. मोरे म्हणाले, ""सातारा- पुणे विनाथांबा सेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या प्रवासासाठी प्रवाशांना साध्या बसबरोबर "शिवशाही' बसही देण्यात आल्या आहेत. प्रवाशांना "शिवशाही' नको असेल, तर त्याचा विचार केला जाईल.

सातारा-पुणे विनाथांबासाठी सातारा बस स्थानकावर लवकरच दोन केबीन करण्यात येतील. त्या साध्या व "शिवशाही' बससाठी असतील. प्रवाशांनाही एकाच वेळी "शिवशाही' व साध्या बस उपलब्ध करून दिल्या जातील. त्यातून आपल्या पसंतीनुसार प्रवास करता येईल. येत्या महिनाभरात केबीनचे काम पूर्ण होईल. त्यानंतर नवीन वेळापत्रक तयार केले जाईल.''

News Item ID: 

599-news_story-1575031444

Mobile Device Headline: 

'शिवशाही' बरोबर साध्या बसचाही पर्याय 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Paschim Maharashtra

Mobile Body: 

सातारा ः राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून सध्या "शिवशाही'च्याच नव्या बस उपलब्ध होत असल्याने प्रवाशांच्या सेवेत त्या दाखल कराव्या लागत आहेत, तरीही प्रवाशांच्या मागणीनुसार सातारा-पुणे विनावाहक विनाथांबा सेवेसाठी "शिवशाही'बरोबर साध्या बसचाही पर्याय देण्यात येईल. त्यानुसार त्यांना आपल्या पसंतीप्रमाणे कोणत्याही गाडीतून प्रवास करता येईल. लवकरच या दोन्ही सेवांचे नवीन वेळापत्रक तयार करण्यात येईल, अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी विजय मोरे यांनी "सकाळ'ला दिली.

 ''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
 
सातारा विभागात सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या सातारा- पुणे विनावाहक विनाथांबा सेवेचे नवीन वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. त्यानुसार "शिवशाही'च्या 12 ऐवजी 28 फेऱ्या, तर साध्या बसच्या (लालपरी) 40 फेऱ्यांऐवजी 28 फेऱ्या करण्यात आल्या आहेत. साध्या बसच्या फेऱ्या कमी करून "शिवशाही'च्या 16 फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. "शिवशाही'तून प्रवास करताना साध्या बसपेक्षा 65 रुपये जादा द्यावे लागत असल्याने प्रवाशांतून या निर्णयाला विरोध होत आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी व प्रवाशांनी या निर्णयाला विरोध करत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्याची दखल घेत सातारा विभागातील अधिकाऱ्यांकडूनही या सेवेत फेरबदल करण्याचे संकेत दिले जात आहेत. याबाबत विजय मोरे यांनी माहिती दिली.
 
आम्ही लढा उभारु ; शिवेंद्रसिंहराजे भोसलेंसह सामाजिक कार्यकर्ते आक्रमक

महांडळाच्या सेवेत "शिवशाही'च्या 700 बस दाखल झाल्या आहेत. त्यातील काही बस सातारा विभागाला मिळाल्या आहेत, असे सांगून श्री. मोरे म्हणाले, ""पूर्वी खासगी ट्रॅव्हलच्या या बस होत्या. त्यातील बहुतांश बस बंद झाल्या आहेत. राहिलेल्या बस महिनाभरात बंद होतील. त्यामुळे यापुढे प्रवाशांच्या सेवेत महामंडळाच्याच "शिवशाही' असतील. या बससाठी प्रशिक्षित चालकांची गरज आहे. त्यादृष्टीने सातारा विभागातील चालकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.''
 
प्रवाशांना "शिवशाही' नको असेल...

बदलत्या काळानुसार प्रवाशांची प्रवास करण्याची पद्धतही बदलत आहे. आरामदायी प्रवासाकडे प्रवाशांचा कल वाढत असल्याचे लक्षात घेऊनच महामंडळाने प्रवाशांना "शिवशाही'चा पर्याय देत आहे, असे नमूद करून श्री. मोरे म्हणाले, ""सातारा- पुणे विनाथांबा सेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या प्रवासासाठी प्रवाशांना साध्या बसबरोबर "शिवशाही' बसही देण्यात आल्या आहेत. प्रवाशांना "शिवशाही' नको असेल, तर त्याचा विचार केला जाईल.

सातारा-पुणे विनाथांबासाठी सातारा बस स्थानकावर लवकरच दोन केबीन करण्यात येतील. त्या साध्या व "शिवशाही' बससाठी असतील. प्रवाशांनाही एकाच वेळी "शिवशाही' व साध्या बस उपलब्ध करून दिल्या जातील. त्यातून आपल्या पसंतीनुसार प्रवास करता येईल. येत्या महिनाभरात केबीनचे काम पूर्ण होईल. त्यानंतर नवीन वेळापत्रक तयार केले जाईल.''

Vertical Image: 

English Headline: 

There Will Be Optional Bus Along With 'Shivshahi' Bus For Satara - Pune

Author Type: 

External Author

संजय साळुंखे

पुणे

विजय

victory

विभाग

sections

सकाळ

उत्पन्न

आमदार

शिवेंद्रसिंहराजे भोसले

आंदोलन

agitation

प्रशिक्षण

training

Search Functional Tags: 

पुणे, विजय, victory, विभाग, Sections, सकाळ, उत्पन्न, आमदार, शिवेंद्रसिंहराजे भोसले, आंदोलन, agitation, प्रशिक्षण, Training

Twitter Publish: 

Meta Keyword: 

There Will Be Optional Bus Along With 'Shivshahi' Bus For Satara - Pune

Meta Description: 

There Will Be Optional Bus Along With 'Shivshahi' Bus For Satara - Pune : सातारा- पुणे विनाथांबासाठी "शिवशाही'चा तिकीट दर 65 रुपयांनी जास्त आहे. प्रवाशांचा जादा तिकीट दरामुळे या सेवेला विरोध आहे. त्यामुळे "शिवशाही'चा तिकीट दर कमी करण्याची प्रवाशांची मागणी वरिष्ठांना कळविण्यात येईल.  विजय मोरे, विभागीय वाहतूक अधिकारी, सातारा विभाग

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

सातारा

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

'शिवशाही' बरोबर साध्या बसचाही पर्याय  सातारा ः राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून सध्या "शिवशाही'च्याच नव्या बस उपलब्ध होत असल्याने प्रवाशांच्या सेवेत त्या दाखल कराव्या लागत आहेत, तरीही प्रवाशांच्या मागणीनुसार सातारा-पुणे विनावाहक विनाथांबा सेवेसाठी "शिवशाही'बरोबर साध्या बसचाही पर्याय देण्यात येईल. त्यानुसार त्यांना आपल्या पसंतीप्रमाणे कोणत्याही गाडीतून प्रवास करता येईल. लवकरच या दोन्ही सेवांचे नवीन वेळापत्रक तयार करण्यात येईल, अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी विजय मोरे यांनी "सकाळ'ला दिली.  ''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा   सातारा विभागात सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या सातारा- पुणे विनावाहक विनाथांबा सेवेचे नवीन वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. त्यानुसार "शिवशाही'च्या 12 ऐवजी 28 फेऱ्या, तर साध्या बसच्या (लालपरी) 40 फेऱ्यांऐवजी 28 फेऱ्या करण्यात आल्या आहेत. साध्या बसच्या फेऱ्या कमी करून "शिवशाही'च्या 16 फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. "शिवशाही'तून प्रवास करताना साध्या बसपेक्षा 65 रुपये जादा द्यावे लागत असल्याने प्रवाशांतून या निर्णयाला विरोध होत आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी व प्रवाशांनी या निर्णयाला विरोध करत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्याची दखल घेत सातारा विभागातील अधिकाऱ्यांकडूनही या सेवेत फेरबदल करण्याचे संकेत दिले जात आहेत. याबाबत विजय मोरे यांनी माहिती दिली.   आम्ही लढा उभारु ; शिवेंद्रसिंहराजे भोसलेंसह सामाजिक कार्यकर्ते आक्रमक महांडळाच्या सेवेत "शिवशाही'च्या 700 बस दाखल झाल्या आहेत. त्यातील काही बस सातारा विभागाला मिळाल्या आहेत, असे सांगून श्री. मोरे म्हणाले, ""पूर्वी खासगी ट्रॅव्हलच्या या बस होत्या. त्यातील बहुतांश बस बंद झाल्या आहेत. राहिलेल्या बस महिनाभरात बंद होतील. त्यामुळे यापुढे प्रवाशांच्या सेवेत महामंडळाच्याच "शिवशाही' असतील. या बससाठी प्रशिक्षित चालकांची गरज आहे. त्यादृष्टीने सातारा विभागातील चालकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.''   प्रवाशांना "शिवशाही' नको असेल... बदलत्या काळानुसार प्रवाशांची प्रवास करण्याची पद्धतही बदलत आहे. आरामदायी प्रवासाकडे प्रवाशांचा कल वाढत असल्याचे लक्षात घेऊनच महामंडळाने प्रवाशांना "शिवशाही'चा पर्याय देत आहे, असे नमूद करून श्री. मोरे म्हणाले, ""सातारा- पुणे विनाथांबा सेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या प्रवासासाठी प्रवाशांना साध्या बसबरोबर "शिवशाही' बसही देण्यात आल्या आहेत. प्रवाशांना "शिवशाही' नको असेल, तर त्याचा विचार केला जाईल. सातारा-पुणे विनाथांबासाठी सातारा बस स्थानकावर लवकरच दोन केबीन करण्यात येतील. त्या साध्या व "शिवशाही' बससाठी असतील. प्रवाशांनाही एकाच वेळी "शिवशाही' व साध्या बस उपलब्ध करून दिल्या जातील. त्यातून आपल्या पसंतीनुसार प्रवास करता येईल. येत्या महिनाभरात केबीनचे काम पूर्ण होईल. त्यानंतर नवीन वेळापत्रक तयार केले जाईल.'' News Item ID:  599-news_story-1575031444 Mobile Device Headline:  'शिवशाही' बरोबर साध्या बसचाही पर्याय  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  सातारा ः राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून सध्या "शिवशाही'च्याच नव्या बस उपलब्ध होत असल्याने प्रवाशांच्या सेवेत त्या दाखल कराव्या लागत आहेत, तरीही प्रवाशांच्या मागणीनुसार सातारा-पुणे विनावाहक विनाथांबा सेवेसाठी "शिवशाही'बरोबर साध्या बसचाही पर्याय देण्यात येईल. त्यानुसार त्यांना आपल्या पसंतीप्रमाणे कोणत्याही गाडीतून प्रवास करता येईल. लवकरच या दोन्ही सेवांचे नवीन वेळापत्रक तयार करण्यात येईल, अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी विजय मोरे यांनी "सकाळ'ला दिली.  ''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा   सातारा विभागात सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या सातारा- पुणे विनावाहक विनाथांबा सेवेचे नवीन वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. त्यानुसार "शिवशाही'च्या 12 ऐवजी 28 फेऱ्या, तर साध्या बसच्या (लालपरी) 40 फेऱ्यांऐवजी 28 फेऱ्या करण्यात आल्या आहेत. साध्या बसच्या फेऱ्या कमी करून "शिवशाही'च्या 16 फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. "शिवशाही'तून प्रवास करताना साध्या बसपेक्षा 65 रुपये जादा द्यावे लागत असल्याने प्रवाशांतून या निर्णयाला विरोध होत आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी व प्रवाशांनी या निर्णयाला विरोध करत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्याची दखल घेत सातारा विभागातील अधिकाऱ्यांकडूनही या सेवेत फेरबदल करण्याचे संकेत दिले जात आहेत. याबाबत विजय मोरे यांनी माहिती दिली.   आम्ही लढा उभारु ; शिवेंद्रसिंहराजे भोसलेंसह सामाजिक कार्यकर्ते आक्रमक महांडळाच्या सेवेत "शिवशाही'च्या 700 बस दाखल झाल्या आहेत. त्यातील काही बस सातारा विभागाला मिळाल्या आहेत, असे सांगून श्री. मोरे म्हणाले, ""पूर्वी खासगी ट्रॅव्हलच्या या बस होत्या. त्यातील बहुतांश बस बंद झाल्या आहेत. राहिलेल्या बस महिनाभरात बंद होतील. त्यामुळे यापुढे प्रवाशांच्या सेवेत महामंडळाच्याच "शिवशाही' असतील. या बससाठी प्रशिक्षित चालकांची गरज आहे. त्यादृष्टीने सातारा विभागातील चालकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.''   प्रवाशांना "शिवशाही' नको असेल... बदलत्या काळानुसार प्रवाशांची प्रवास करण्याची पद्धतही बदलत आहे. आरामदायी प्रवासाकडे प्रवाशांचा कल वाढत असल्याचे लक्षात घेऊनच महामंडळाने प्रवाशांना "शिवशाही'चा पर्याय देत आहे, असे नमूद करून श्री. मोरे म्हणाले, ""सातारा- पुणे विनाथांबा सेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या प्रवासासाठी प्रवाशांना साध्या बसबरोबर "शिवशाही' बसही देण्यात आल्या आहेत. प्रवाशांना "शिवशाही' नको असेल, तर त्याचा विचार केला जाईल. सातारा-पुणे विनाथांबासाठी सातारा बस स्थानकावर लवकरच दोन केबीन करण्यात येतील. त्या साध्या व "शिवशाही' बससाठी असतील. प्रवाशांनाही एकाच वेळी "शिवशाही' व साध्या बस उपलब्ध करून दिल्या जातील. त्यातून आपल्या पसंतीनुसार प्रवास करता येईल. येत्या महिनाभरात केबीनचे काम पूर्ण होईल. त्यानंतर नवीन वेळापत्रक तयार केले जाईल.'' Vertical Image:  English Headline:  There Will Be Optional Bus Along With 'Shivshahi' Bus For Satara - Pune Author Type:  External Author संजय साळुंखे पुणे विजय victory विभाग sections सकाळ उत्पन्न आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आंदोलन agitation प्रशिक्षण training Search Functional Tags:  पुणे, विजय, victory, विभाग, Sections, सकाळ, उत्पन्न, आमदार, शिवेंद्रसिंहराजे भोसले, आंदोलन, agitation, प्रशिक्षण, Training Twitter Publish:  Meta Keyword:  There Will Be Optional Bus Along With 'Shivshahi' Bus For Satara - Pune Meta Description:  There Will Be Optional Bus Along With 'Shivshahi' Bus For Satara - Pune : सातारा- पुणे विनाथांबासाठी "शिवशाही'चा तिकीट दर 65 रुपयांनी जास्त आहे. प्रवाशांचा जादा तिकीट दरामुळे या सेवेला विरोध आहे. त्यामुळे "शिवशाही'चा तिकीट दर कमी करण्याची प्रवाशांची मागणी वरिष्ठांना कळविण्यात येईल.  विजय मोरे, विभागीय वाहतूक अधिकारी, सातारा विभाग Send as Notification:  Topic Tags:  पुणे सातारा News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2rAAY26
Read More
ठाकरे मुख्यमंत्री हाेताच 'ती' पाेस्ट झाली व्हायरल

वहागाव (जि. सातारा) : नोटाबंदी व जीएसटीला कंटाळून वनवासमाची (ता. कऱ्हाड) येथील शिवसेना कार्यकर्ते व सोने- चांदीचे व्यापारी राहुल फाळके यांनी गेल्या वर्षी (ता. 16 मार्च 2018) आत्महत्या केली होती. (कै.) राहुल यांनी मृत्युपूर्वी लिहिलेल्या फेसबुक पोस्टमध्ये ज्यादिवशी महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता येईल, त्याच दिवशी माझ्या आत्म्याला शांती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

 ''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

ही त्यांची पोस्ट उद्धव ठाकरे यांच्या नुकत्याच झालेल्या मुख्यमंत्री निवडीने पुन्हा चर्चेत आली. वनवासमाची ग्रामस्थ व त्याच्या मित्र परिवाराने राहुलचा आकस्मिक मृत्यू आणि फेसबुक पोस्टच्या आठवणींनाही त्यानिमित्ताने उजाळा दिला.
 
राहुल हाेता कट्टर शिवसैनिक

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह, शिवसेना, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर राहुलची नितांत श्रद्धा होती. राहुलचा सोने- चांदीचा कऱ्हाडमध्ये चांगला व्यवसाय होता. मात्र, भाजप सरकारच्या काळात अचानकपणे जाहीर झालेल्या नोटाबंदी व जीएसटीच्या जाचक अटी व धोरणांमुळे राहुलचा सोने- चांदीचा व्यवसाय पूरता अडचणीत आला आणि शेवटी त्यातून आलेल्या नैराश्‍यातून राहुलने गेल्या वर्षी फेसबुकवर शेवटची पोस्ट टाकून कऱ्हाडनजीकच्या रेल्वे रुळावर जीवनयात्रा संपवली.
 
ज्यादिवशी महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता येईल...

पोस्टमध्ये राहुलने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आत्मीयता, प्रेम व्यक्त करून शिवसेनेला साथ देण्याचे आवाहन केले होते. ज्यादिवशी महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता येईल त्याच दिवशी माझ्या आत्म्याला शांती मिळेल, अशी अपेक्षा शेवटी त्याने व्यक्त केली होती. त्या वेळी या घटनेची राज्यभर चर्चा झाली. प्रसार माध्यमांमुळे शिवसेना पक्षानेही या घटनेची गांभीर्याने दखल घेतली होती. 

कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी...

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वतीने त्यावेळी शिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तिकर, उपनेते नितीन बानुगडे- पाटील आदींनी राहुल यांचे वडील राजाराम फाळके, भाऊ योगेश फाळके, पत्नी अर्चना व मुलगा संस्कार यांचे प्रत्यक्ष भेटून सांत्वनही केले होते. त्या वेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार राहुल फाळके यांच्या चार वर्षे वयाच्या मुलाच्या संपूर्ण शिक्षणाची व कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी स्वीकारणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

हेही वाचा - साेशल मीडियावरील अखेर 'ती' पाेस्ट ठरली खरी

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या काल झालेल्या मुख्यमंत्री निवडीने वनवासमाची व त्याच्या मित्र परिवाराकडून राहुलच्या आठवणींना उजाळा मिळाला. राहुलच्या आठवणीने पुन्हा एकदा सारा गाव गहिवरून गेला. 

अश्रूंना मिळाली मोकळी वाट 

उद्धव ठाकरे यांच्या निवडीनंतर राहुलच्या कुटुंबीयांनी पुन्हा एकदा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व राहुलच्या प्रतिमेसमोर उभे राहून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत राहुलला श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर राहुलचा बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतानाचा फोटोही सोशल मीडियावर फिरत राहिला.

News Item ID: 

599-news_story-1575033248

Mobile Device Headline: 

ठाकरे मुख्यमंत्री हाेताच 'ती' पाेस्ट झाली व्हायरल

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Paschim Maharashtra

Mobile Body: 

वहागाव (जि. सातारा) : नोटाबंदी व जीएसटीला कंटाळून वनवासमाची (ता. कऱ्हाड) येथील शिवसेना कार्यकर्ते व सोने- चांदीचे व्यापारी राहुल फाळके यांनी गेल्या वर्षी (ता. 16 मार्च 2018) आत्महत्या केली होती. (कै.) राहुल यांनी मृत्युपूर्वी लिहिलेल्या फेसबुक पोस्टमध्ये ज्यादिवशी महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता येईल, त्याच दिवशी माझ्या आत्म्याला शांती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

 ''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

ही त्यांची पोस्ट उद्धव ठाकरे यांच्या नुकत्याच झालेल्या मुख्यमंत्री निवडीने पुन्हा चर्चेत आली. वनवासमाची ग्रामस्थ व त्याच्या मित्र परिवाराने राहुलचा आकस्मिक मृत्यू आणि फेसबुक पोस्टच्या आठवणींनाही त्यानिमित्ताने उजाळा दिला.
 
राहुल हाेता कट्टर शिवसैनिक

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह, शिवसेना, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर राहुलची नितांत श्रद्धा होती. राहुलचा सोने- चांदीचा कऱ्हाडमध्ये चांगला व्यवसाय होता. मात्र, भाजप सरकारच्या काळात अचानकपणे जाहीर झालेल्या नोटाबंदी व जीएसटीच्या जाचक अटी व धोरणांमुळे राहुलचा सोने- चांदीचा व्यवसाय पूरता अडचणीत आला आणि शेवटी त्यातून आलेल्या नैराश्‍यातून राहुलने गेल्या वर्षी फेसबुकवर शेवटची पोस्ट टाकून कऱ्हाडनजीकच्या रेल्वे रुळावर जीवनयात्रा संपवली.
 
ज्यादिवशी महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता येईल...

पोस्टमध्ये राहुलने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आत्मीयता, प्रेम व्यक्त करून शिवसेनेला साथ देण्याचे आवाहन केले होते. ज्यादिवशी महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता येईल त्याच दिवशी माझ्या आत्म्याला शांती मिळेल, अशी अपेक्षा शेवटी त्याने व्यक्त केली होती. त्या वेळी या घटनेची राज्यभर चर्चा झाली. प्रसार माध्यमांमुळे शिवसेना पक्षानेही या घटनेची गांभीर्याने दखल घेतली होती. 

कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी...

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वतीने त्यावेळी शिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तिकर, उपनेते नितीन बानुगडे- पाटील आदींनी राहुल यांचे वडील राजाराम फाळके, भाऊ योगेश फाळके, पत्नी अर्चना व मुलगा संस्कार यांचे प्रत्यक्ष भेटून सांत्वनही केले होते. त्या वेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार राहुल फाळके यांच्या चार वर्षे वयाच्या मुलाच्या संपूर्ण शिक्षणाची व कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी स्वीकारणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

हेही वाचा - साेशल मीडियावरील अखेर 'ती' पाेस्ट ठरली खरी

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या काल झालेल्या मुख्यमंत्री निवडीने वनवासमाची व त्याच्या मित्र परिवाराकडून राहुलच्या आठवणींना उजाळा मिळाला. राहुलच्या आठवणीने पुन्हा एकदा सारा गाव गहिवरून गेला. 

अश्रूंना मिळाली मोकळी वाट 

उद्धव ठाकरे यांच्या निवडीनंतर राहुलच्या कुटुंबीयांनी पुन्हा एकदा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व राहुलच्या प्रतिमेसमोर उभे राहून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत राहुलला श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर राहुलचा बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतानाचा फोटोही सोशल मीडियावर फिरत राहिला.

Vertical Image: 

English Headline: 

Rahul's Family Stood In Front Of Shiv Sena Chief Balasaheb Thackeray And Rahul's Image And Shed Their Tears

Author Type: 

External Author

तानाजी पवार

जीएसटी

एसटी

st

कऱ्हाड

karhad

शिवसेना

shivsena

सोने

चांदी

silver

व्यापार

फेसबुक

महाराष्ट्र

maharashtra

सकाळ

मोबाईल

ऍप

उद्धव ठाकरे

uddhav thakare

मुख्यमंत्री

शिवाजी महाराज

shivaji maharaj

बाळ

baby

infant

बाळासाहेब ठाकरे

व्यवसाय

profession

भाजप

रेल्वे

खासदार

शिक्षण

education

सोशल मीडिया

Search Functional Tags: 

जीएसटी, एसटी, ST, कऱ्हाड, Karhad, शिवसेना, Shivsena, सोने, चांदी, Silver, व्यापार, फेसबुक, महाराष्ट्र, Maharashtra, सकाळ, मोबाईल, ऍप, उद्धव ठाकरे, Uddhav Thakare, मुख्यमंत्री, शिवाजी महाराज, Shivaji Maharaj, बाळ, baby, infant, बाळासाहेब ठाकरे, व्यवसाय, Profession, भाजप, रेल्वे, खासदार, शिक्षण, Education, सोशल मीडिया

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Rahul's Family Stood In Front Of Shiv Sena Chief Balasaheb Thackeray And Rahul's Image And Shed Their Tears

Meta Description: 

Rahul's Family Stood In Front Of Shiv Sena Chief Balasaheb Thackeray And Rahul's Image And Shed Their Tears : उद्धव ठाकरे यांच्या निवडीनंतर राहुलच्या कुटुंबीयांनी पुन्हा एकदा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व राहुलच्या प्रतिमेसमोर उभे राहून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

Send as Notification: 

Topic Tags: 

शिवसेना

सोने

चांदी

व्यापार

महाराष्ट्र

उद्धव ठाकरे

बाळासाहेब ठाकरे

भाजप

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

ठाकरे मुख्यमंत्री हाेताच 'ती' पाेस्ट झाली व्हायरल वहागाव (जि. सातारा) : नोटाबंदी व जीएसटीला कंटाळून वनवासमाची (ता. कऱ्हाड) येथील शिवसेना कार्यकर्ते व सोने- चांदीचे व्यापारी राहुल फाळके यांनी गेल्या वर्षी (ता. 16 मार्च 2018) आत्महत्या केली होती. (कै.) राहुल यांनी मृत्युपूर्वी लिहिलेल्या फेसबुक पोस्टमध्ये ज्यादिवशी महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता येईल, त्याच दिवशी माझ्या आत्म्याला शांती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.  ''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा  ही त्यांची पोस्ट उद्धव ठाकरे यांच्या नुकत्याच झालेल्या मुख्यमंत्री निवडीने पुन्हा चर्चेत आली. वनवासमाची ग्रामस्थ व त्याच्या मित्र परिवाराने राहुलचा आकस्मिक मृत्यू आणि फेसबुक पोस्टच्या आठवणींनाही त्यानिमित्ताने उजाळा दिला.   राहुल हाेता कट्टर शिवसैनिक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह, शिवसेना, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर राहुलची नितांत श्रद्धा होती. राहुलचा सोने- चांदीचा कऱ्हाडमध्ये चांगला व्यवसाय होता. मात्र, भाजप सरकारच्या काळात अचानकपणे जाहीर झालेल्या नोटाबंदी व जीएसटीच्या जाचक अटी व धोरणांमुळे राहुलचा सोने- चांदीचा व्यवसाय पूरता अडचणीत आला आणि शेवटी त्यातून आलेल्या नैराश्‍यातून राहुलने गेल्या वर्षी फेसबुकवर शेवटची पोस्ट टाकून कऱ्हाडनजीकच्या रेल्वे रुळावर जीवनयात्रा संपवली.   ज्यादिवशी महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता येईल... पोस्टमध्ये राहुलने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आत्मीयता, प्रेम व्यक्त करून शिवसेनेला साथ देण्याचे आवाहन केले होते. ज्यादिवशी महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता येईल त्याच दिवशी माझ्या आत्म्याला शांती मिळेल, अशी अपेक्षा शेवटी त्याने व्यक्त केली होती. त्या वेळी या घटनेची राज्यभर चर्चा झाली. प्रसार माध्यमांमुळे शिवसेना पक्षानेही या घटनेची गांभीर्याने दखल घेतली होती.  कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी... शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वतीने त्यावेळी शिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तिकर, उपनेते नितीन बानुगडे- पाटील आदींनी राहुल यांचे वडील राजाराम फाळके, भाऊ योगेश फाळके, पत्नी अर्चना व मुलगा संस्कार यांचे प्रत्यक्ष भेटून सांत्वनही केले होते. त्या वेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार राहुल फाळके यांच्या चार वर्षे वयाच्या मुलाच्या संपूर्ण शिक्षणाची व कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी स्वीकारणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. हेही वाचा - साेशल मीडियावरील अखेर 'ती' पाेस्ट ठरली खरी दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या काल झालेल्या मुख्यमंत्री निवडीने वनवासमाची व त्याच्या मित्र परिवाराकडून राहुलच्या आठवणींना उजाळा मिळाला. राहुलच्या आठवणीने पुन्हा एकदा सारा गाव गहिवरून गेला.  अश्रूंना मिळाली मोकळी वाट  उद्धव ठाकरे यांच्या निवडीनंतर राहुलच्या कुटुंबीयांनी पुन्हा एकदा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व राहुलच्या प्रतिमेसमोर उभे राहून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत राहुलला श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर राहुलचा बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतानाचा फोटोही सोशल मीडियावर फिरत राहिला. News Item ID:  599-news_story-1575033248 Mobile Device Headline:  ठाकरे मुख्यमंत्री हाेताच 'ती' पाेस्ट झाली व्हायरल Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  वहागाव (जि. सातारा) : नोटाबंदी व जीएसटीला कंटाळून वनवासमाची (ता. कऱ्हाड) येथील शिवसेना कार्यकर्ते व सोने- चांदीचे व्यापारी राहुल फाळके यांनी गेल्या वर्षी (ता. 16 मार्च 2018) आत्महत्या केली होती. (कै.) राहुल यांनी मृत्युपूर्वी लिहिलेल्या फेसबुक पोस्टमध्ये ज्यादिवशी महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता येईल, त्याच दिवशी माझ्या आत्म्याला शांती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.  ''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा  ही त्यांची पोस्ट उद्धव ठाकरे यांच्या नुकत्याच झालेल्या मुख्यमंत्री निवडीने पुन्हा चर्चेत आली. वनवासमाची ग्रामस्थ व त्याच्या मित्र परिवाराने राहुलचा आकस्मिक मृत्यू आणि फेसबुक पोस्टच्या आठवणींनाही त्यानिमित्ताने उजाळा दिला.   राहुल हाेता कट्टर शिवसैनिक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह, शिवसेना, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर राहुलची नितांत श्रद्धा होती. राहुलचा सोने- चांदीचा कऱ्हाडमध्ये चांगला व्यवसाय होता. मात्र, भाजप सरकारच्या काळात अचानकपणे जाहीर झालेल्या नोटाबंदी व जीएसटीच्या जाचक अटी व धोरणांमुळे राहुलचा सोने- चांदीचा व्यवसाय पूरता अडचणीत आला आणि शेवटी त्यातून आलेल्या नैराश्‍यातून राहुलने गेल्या वर्षी फेसबुकवर शेवटची पोस्ट टाकून कऱ्हाडनजीकच्या रेल्वे रुळावर जीवनयात्रा संपवली.   ज्यादिवशी महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता येईल... पोस्टमध्ये राहुलने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आत्मीयता, प्रेम व्यक्त करून शिवसेनेला साथ देण्याचे आवाहन केले होते. ज्यादिवशी महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता येईल त्याच दिवशी माझ्या आत्म्याला शांती मिळेल, अशी अपेक्षा शेवटी त्याने व्यक्त केली होती. त्या वेळी या घटनेची राज्यभर चर्चा झाली. प्रसार माध्यमांमुळे शिवसेना पक्षानेही या घटनेची गांभीर्याने दखल घेतली होती.  कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी... शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वतीने त्यावेळी शिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तिकर, उपनेते नितीन बानुगडे- पाटील आदींनी राहुल यांचे वडील राजाराम फाळके, भाऊ योगेश फाळके, पत्नी अर्चना व मुलगा संस्कार यांचे प्रत्यक्ष भेटून सांत्वनही केले होते. त्या वेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार राहुल फाळके यांच्या चार वर्षे वयाच्या मुलाच्या संपूर्ण शिक्षणाची व कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी स्वीकारणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. हेही वाचा - साेशल मीडियावरील अखेर 'ती' पाेस्ट ठरली खरी दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या काल झालेल्या मुख्यमंत्री निवडीने वनवासमाची व त्याच्या मित्र परिवाराकडून राहुलच्या आठवणींना उजाळा मिळाला. राहुलच्या आठवणीने पुन्हा एकदा सारा गाव गहिवरून गेला.  अश्रूंना मिळाली मोकळी वाट  उद्धव ठाकरे यांच्या निवडीनंतर राहुलच्या कुटुंबीयांनी पुन्हा एकदा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व राहुलच्या प्रतिमेसमोर उभे राहून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत राहुलला श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर राहुलचा बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतानाचा फोटोही सोशल मीडियावर फिरत राहिला. Vertical Image:  English Headline:  Rahul's Family Stood In Front Of Shiv Sena Chief Balasaheb Thackeray And Rahul's Image And Shed Their Tears Author Type:  External Author तानाजी पवार जीएसटी एसटी st कऱ्हाड karhad शिवसेना shivsena सोने चांदी silver व्यापार फेसबुक महाराष्ट्र maharashtra सकाळ मोबाईल ऍप उद्धव ठाकरे uddhav thakare मुख्यमंत्री शिवाजी महाराज shivaji maharaj बाळ baby infant बाळासाहेब ठाकरे व्यवसाय profession भाजप रेल्वे खासदार शिक्षण education सोशल मीडिया Search Functional Tags:  जीएसटी, एसटी, ST, कऱ्हाड, Karhad, शिवसेना, Shivsena, सोने, चांदी, Silver, व्यापार, फेसबुक, महाराष्ट्र, Maharashtra, सकाळ, मोबाईल, ऍप, उद्धव ठाकरे, Uddhav Thakare, मुख्यमंत्री, शिवाजी महाराज, Shivaji Maharaj, बाळ, baby, infant, बाळासाहेब ठाकरे, व्यवसाय, Profession, भाजप, रेल्वे, खासदार, शिक्षण, Education, सोशल मीडिया Twitter Publish:  Meta Keyword:  Rahul's Family Stood In Front Of Shiv Sena Chief Balasaheb Thackeray And Rahul's Image And Shed Their Tears Meta Description:  Rahul's Family Stood In Front Of Shiv Sena Chief Balasaheb Thackeray And Rahul's Image And Shed Their Tears : उद्धव ठाकरे यांच्या निवडीनंतर राहुलच्या कुटुंबीयांनी पुन्हा एकदा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व राहुलच्या प्रतिमेसमोर उभे राहून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. Send as Notification:  Topic Tags:  शिवसेना सोने चांदी व्यापार महाराष्ट्र उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे भाजप News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2DwJDoV
Read More
झारखंड चुनाव: पहले चरण की वोटिंग आज, जानें किसका क्या लगा है दांव पर? https://ift.tt/2Dr9nDb
#PuneDarshan  ‘पीएमपी’च्या ‘पुणे दर्शन’ सेवेला घरघर

पुणे - शहरातील वारसा व पर्यटनस्थळे पर्यटकांना एकाच फेरीत बघता यावीत, या उद्देशाने सुमारे २५ वर्षांपूर्वी पीएमपीने ‘पुणे दर्शन’ सेवा सुरू केली. मात्र, अलिकडे पर्यटकांनी या सेवेकडे पाठ फिरवल्याने सध्या केवळ एकच बस धावत आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

पर्यटनासाठी पुण्यात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांना एकाच दिवसात शहरातील मंदिरे, वाडे, उद्याने, संग्रहालये, ऐतिहासिक वास्तू अशी विविध १३ स्थळे ‘पुणे दर्शन’च्या माध्यमातून बघता येतात. त्यासाठी पीएमपीने दोन वातानुकुलित बसची व्यवस्था केली आहे. पुणे स्टेशन व डेक्कन अशा दोन ठिकाणांवरून सुटणाऱ्या या बस सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत पर्यटकांना ‘पुणे दर्शन’ घडवितात. या बसमध्ये एक गाइड असतो, जो सर्व स्थळांची माहिती पर्यटकांना देतो. 

या पूर्वनियोजित स्थळांव्यतिरिक्त पर्यटकांना शहर परिसरातील ठिकाणी जायचे असल्यास पीएमपीकडून सहलींचे आयोजन केले जाते. यात सिंहगड, बनेश्‍वर, आळंदी यांसह अनेक ठिकाणांचा समावेश आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी ही सुविधा नुकतीच अद्ययावत करण्यात आली आहे. सण व सुट्यांच्या दिवशी भरभरून प्रतिसाद लाभणाऱ्या या सेवेकडे इतर दिवशी मात्र, पर्यटक कमी प्रमाणात फिरकत आहेत. त्यामुळे या सेवेला घरघर लागली आहे.

‘पुणे दर्शन’चा प्रतिसाद वाढविण्यासाठी ऑनलाइन बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. पर्यटकांच्या मागणीनुसार सहलींचे नियोजन करून देत आहोत. तरीही अपेक्षित प्रतिसाद नाही.
-सुनील गवळी, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी 

News Item ID: 

599-news_story-1575042398

Mobile Device Headline: 

#PuneDarshan  ‘पीएमपी’च्या ‘पुणे दर्शन’ सेवेला घरघर

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे - शहरातील वारसा व पर्यटनस्थळे पर्यटकांना एकाच फेरीत बघता यावीत, या उद्देशाने सुमारे २५ वर्षांपूर्वी पीएमपीने ‘पुणे दर्शन’ सेवा सुरू केली. मात्र, अलिकडे पर्यटकांनी या सेवेकडे पाठ फिरवल्याने सध्या केवळ एकच बस धावत आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

पर्यटनासाठी पुण्यात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांना एकाच दिवसात शहरातील मंदिरे, वाडे, उद्याने, संग्रहालये, ऐतिहासिक वास्तू अशी विविध १३ स्थळे ‘पुणे दर्शन’च्या माध्यमातून बघता येतात. त्यासाठी पीएमपीने दोन वातानुकुलित बसची व्यवस्था केली आहे. पुणे स्टेशन व डेक्कन अशा दोन ठिकाणांवरून सुटणाऱ्या या बस सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत पर्यटकांना ‘पुणे दर्शन’ घडवितात. या बसमध्ये एक गाइड असतो, जो सर्व स्थळांची माहिती पर्यटकांना देतो. 

या पूर्वनियोजित स्थळांव्यतिरिक्त पर्यटकांना शहर परिसरातील ठिकाणी जायचे असल्यास पीएमपीकडून सहलींचे आयोजन केले जाते. यात सिंहगड, बनेश्‍वर, आळंदी यांसह अनेक ठिकाणांचा समावेश आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी ही सुविधा नुकतीच अद्ययावत करण्यात आली आहे. सण व सुट्यांच्या दिवशी भरभरून प्रतिसाद लाभणाऱ्या या सेवेकडे इतर दिवशी मात्र, पर्यटक कमी प्रमाणात फिरकत आहेत. त्यामुळे या सेवेला घरघर लागली आहे.

‘पुणे दर्शन’चा प्रतिसाद वाढविण्यासाठी ऑनलाइन बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. पर्यटकांच्या मागणीनुसार सहलींचे नियोजन करून देत आहोत. तरीही अपेक्षित प्रतिसाद नाही.
-सुनील गवळी, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी 

Vertical Image: 

English Headline: 

PMP BUS Pune Darshan

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पुणे

पर्यटन

tourism

पर्यटक

Search Functional Tags: 

पुणे, पर्यटन, tourism, पर्यटक

Twitter Publish: 

Meta Description: 

PMP BUS Pune Darshan Marathi News: शहरातील वारसा व पर्यटनस्थळे पर्यटकांना एकाच फेरीत बघता यावीत, या उद्देशाने सुमारे २५ वर्षांपूर्वी पीएमपीने ‘पुणे दर्शन’ सेवा सुरू केली. मात्र, अलिकडे पर्यटकांनी या सेवेकडे पाठ फिरवल्याने सध्या केवळ एकच बस धावत आहे. 

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

#PuneDarshan  ‘पीएमपी’च्या ‘पुणे दर्शन’ सेवेला घरघर पुणे - शहरातील वारसा व पर्यटनस्थळे पर्यटकांना एकाच फेरीत बघता यावीत, या उद्देशाने सुमारे २५ वर्षांपूर्वी पीएमपीने ‘पुणे दर्शन’ सेवा सुरू केली. मात्र, अलिकडे पर्यटकांनी या सेवेकडे पाठ फिरवल्याने सध्या केवळ एकच बस धावत आहे.  'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा  पर्यटनासाठी पुण्यात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांना एकाच दिवसात शहरातील मंदिरे, वाडे, उद्याने, संग्रहालये, ऐतिहासिक वास्तू अशी विविध १३ स्थळे ‘पुणे दर्शन’च्या माध्यमातून बघता येतात. त्यासाठी पीएमपीने दोन वातानुकुलित बसची व्यवस्था केली आहे. पुणे स्टेशन व डेक्कन अशा दोन ठिकाणांवरून सुटणाऱ्या या बस सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत पर्यटकांना ‘पुणे दर्शन’ घडवितात. या बसमध्ये एक गाइड असतो, जो सर्व स्थळांची माहिती पर्यटकांना देतो.  या पूर्वनियोजित स्थळांव्यतिरिक्त पर्यटकांना शहर परिसरातील ठिकाणी जायचे असल्यास पीएमपीकडून सहलींचे आयोजन केले जाते. यात सिंहगड, बनेश्‍वर, आळंदी यांसह अनेक ठिकाणांचा समावेश आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी ही सुविधा नुकतीच अद्ययावत करण्यात आली आहे. सण व सुट्यांच्या दिवशी भरभरून प्रतिसाद लाभणाऱ्या या सेवेकडे इतर दिवशी मात्र, पर्यटक कमी प्रमाणात फिरकत आहेत. त्यामुळे या सेवेला घरघर लागली आहे. ‘पुणे दर्शन’चा प्रतिसाद वाढविण्यासाठी ऑनलाइन बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. पर्यटकांच्या मागणीनुसार सहलींचे नियोजन करून देत आहोत. तरीही अपेक्षित प्रतिसाद नाही. -सुनील गवळी, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी  News Item ID:  599-news_story-1575042398 Mobile Device Headline:  #PuneDarshan  ‘पीएमपी’च्या ‘पुणे दर्शन’ सेवेला घरघर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - शहरातील वारसा व पर्यटनस्थळे पर्यटकांना एकाच फेरीत बघता यावीत, या उद्देशाने सुमारे २५ वर्षांपूर्वी पीएमपीने ‘पुणे दर्शन’ सेवा सुरू केली. मात्र, अलिकडे पर्यटकांनी या सेवेकडे पाठ फिरवल्याने सध्या केवळ एकच बस धावत आहे.  'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा  पर्यटनासाठी पुण्यात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांना एकाच दिवसात शहरातील मंदिरे, वाडे, उद्याने, संग्रहालये, ऐतिहासिक वास्तू अशी विविध १३ स्थळे ‘पुणे दर्शन’च्या माध्यमातून बघता येतात. त्यासाठी पीएमपीने दोन वातानुकुलित बसची व्यवस्था केली आहे. पुणे स्टेशन व डेक्कन अशा दोन ठिकाणांवरून सुटणाऱ्या या बस सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत पर्यटकांना ‘पुणे दर्शन’ घडवितात. या बसमध्ये एक गाइड असतो, जो सर्व स्थळांची माहिती पर्यटकांना देतो.  या पूर्वनियोजित स्थळांव्यतिरिक्त पर्यटकांना शहर परिसरातील ठिकाणी जायचे असल्यास पीएमपीकडून सहलींचे आयोजन केले जाते. यात सिंहगड, बनेश्‍वर, आळंदी यांसह अनेक ठिकाणांचा समावेश आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी ही सुविधा नुकतीच अद्ययावत करण्यात आली आहे. सण व सुट्यांच्या दिवशी भरभरून प्रतिसाद लाभणाऱ्या या सेवेकडे इतर दिवशी मात्र, पर्यटक कमी प्रमाणात फिरकत आहेत. त्यामुळे या सेवेला घरघर लागली आहे. ‘पुणे दर्शन’चा प्रतिसाद वाढविण्यासाठी ऑनलाइन बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. पर्यटकांच्या मागणीनुसार सहलींचे नियोजन करून देत आहोत. तरीही अपेक्षित प्रतिसाद नाही. -सुनील गवळी, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी  Vertical Image:  English Headline:  PMP BUS Pune Darshan Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे पर्यटन tourism पर्यटक Search Functional Tags:  पुणे, पर्यटन, tourism, पर्यटक Twitter Publish:  Meta Description:  PMP BUS Pune Darshan Marathi News: शहरातील वारसा व पर्यटनस्थळे पर्यटकांना एकाच फेरीत बघता यावीत, या उद्देशाने सुमारे २५ वर्षांपूर्वी पीएमपीने ‘पुणे दर्शन’ सेवा सुरू केली. मात्र, अलिकडे पर्यटकांनी या सेवेकडे पाठ फिरवल्याने सध्या केवळ एकच बस धावत आहे.  Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2DvIaiw
Read More
'या'मुळे "झेडपी'ला अच्छे दिन...पालिका विरोधी बाकावर

सातार : तब्बल महिनाभरानंतर सत्तास्थापनेचा पेच सुटून अखेरीस शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस पक्ष महाविकास आघाडीचे सरकार राज्यात रुजू झाले. यामुळे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांतील वातावरणही बदलणार आहे. सातारा पालिकेचे दोन्ही नेते पूर्वी राष्ट्रवादीत असल्यामुळे पालिका विरोधी बाकावर होती. आता दोन्हीही नेते भाजपमध्ये असले तरी भाजप सत्तेत नसल्यामुळे पुन्हा "विरोधी' बाकावरच राहिली. मात्र, सातारा जिल्हा परिषदेला या सत्ताबदलामुळे "अच्छे दिन' येणार आहेत. 

 ''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

केंद्रात आणि राज्यात सत्ता कोणाची आहे, यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासाचे गणित अवलंबून असते. गत पंचवार्षिकमध्ये भाजप, शिवसेनेचे सरकार आल्यामुळे राष्ट्रवादीबहुल असलेल्या सातारा जिल्ह्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्था भाजप, शिवसेनाविरोधातील होत्या. त्यामुळे केंद्रातील आणि राज्यातील मोठमोठ्या कामांसाठी आवश्‍यक असणारा निधी मिळविण्यात पदाधिकाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.

प्रस्ताव देवूनही त्याला केराची टोपली दाखवली जात होती. त्यामुळे विकासकामांचा वेगही मंदावला होता. यावेळीही भाजप, शिवसेना युतीला बहुमताचा कौल मिळाल्याने या स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी मिळण्यात अडचणी येणार, अशी स्थिती बनली होती. 

सातारा पालिकेत माजी खासदार उदयनराजे भोसले गटाची सत्ता आहे, तर आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा गटही प्रभावी आहे. गत पंचवार्षिकमध्ये हे दोघेही राष्ट्रवादीत होते. त्यामुळे आपोआपच सातारा पालिकाही विरोधी बाकावर असल्याप्रमाणे होती. मात्र, विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही नेते भाजपमध्ये डेरेदाखल झाले. त्यावेळी भाजपचेच सरकार येणार असे वारे वाहत होते. त्यामुळे पालिकेला मोठ्या प्रमाणात निधी मिळणार, असा कयास बांधला जात होता. सातारा जिल्हा परिषदेत सध्या राष्ट्रवादीचे सत्ता आहे.

हेही वाचा -  देशातील शाळांमध्ये फिट इंडियाची धूम

गत पंचवार्षिकमध्ये जिल्हा परिषदेला राज्याकडून विकासकामांसाठी भरघोस निधी मिळाला नाही. त्यामुळे यावेळीही भाजप सरकार आल्यास पुन्हा एकदा जिल्हा परिषदेचे अप्रत्यक्षपणे नुकसान होणार होते. परंतु, सत्तापेच सुटल्यानंतर भाजपला बाजूला ठेवत शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. यामुळे सातारा जिल्ह्यास, जिल्हा परिषदेला पुन्हा एकदा "अच्छे दिन' आले आहेत. 

लक्ष अध्यक्ष निवडीकडे 

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्याने गतवेळेप्रमाणे यंदाही अध्यक्षपदासाठी रस्सीखेच होणार आहे. त्यातच महाविकास आघाडी स्थापन झाल्याने राष्ट्रवादीला अध्यक्षपद मिळण्याचा मार्ग अत्यंत सुकर झाला आहे. आता अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम कधी लागतोय, सभापतिपदांसाठी कॉंग्रेस, शंभूराज देसाई, उदयसिंह पाटील गटाला संधी देणार का? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 

"महाविकास'मुळे एक पारडे जड 

झेडपीत सध्या राष्ट्रवादीचे सदस्य आणि कऱ्हाड तालुका विकास आघाडीचे सदस्य एकत्रित बसतात, तर कॉंग्रेस, शिवसेना, भाजपचे विरोधी बाकावर दुसऱ्या बाजूला बसतात. मात्र, राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यामुळे कॉंग्रेसचे तसेच शिवसेना आमदार शंभूराज देसाई यांच्या पाटण विकास आघाडी, विलासराव पाटील उंडाळकर यांच्या कऱ्हाड तालुका विकास आघाडीतील सदस्य आता सत्ताधारी राष्ट्रवादीच्या बाजूने बसले तर सत्ताधाऱ्यांचे पारडे जड होणार आहे. केवळ भाजप सदस्यच विरोधात दिसू शकतात.

News Item ID: 

599-news_story-1575035724

Mobile Device Headline: 

'या'मुळे "झेडपी'ला अच्छे दिन...पालिका विरोधी बाकावर

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Paschim Maharashtra

Mobile Body: 

सातार : तब्बल महिनाभरानंतर सत्तास्थापनेचा पेच सुटून अखेरीस शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस पक्ष महाविकास आघाडीचे सरकार राज्यात रुजू झाले. यामुळे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांतील वातावरणही बदलणार आहे. सातारा पालिकेचे दोन्ही नेते पूर्वी राष्ट्रवादीत असल्यामुळे पालिका विरोधी बाकावर होती. आता दोन्हीही नेते भाजपमध्ये असले तरी भाजप सत्तेत नसल्यामुळे पुन्हा "विरोधी' बाकावरच राहिली. मात्र, सातारा जिल्हा परिषदेला या सत्ताबदलामुळे "अच्छे दिन' येणार आहेत. 

 ''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

केंद्रात आणि राज्यात सत्ता कोणाची आहे, यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासाचे गणित अवलंबून असते. गत पंचवार्षिकमध्ये भाजप, शिवसेनेचे सरकार आल्यामुळे राष्ट्रवादीबहुल असलेल्या सातारा जिल्ह्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्था भाजप, शिवसेनाविरोधातील होत्या. त्यामुळे केंद्रातील आणि राज्यातील मोठमोठ्या कामांसाठी आवश्‍यक असणारा निधी मिळविण्यात पदाधिकाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.

प्रस्ताव देवूनही त्याला केराची टोपली दाखवली जात होती. त्यामुळे विकासकामांचा वेगही मंदावला होता. यावेळीही भाजप, शिवसेना युतीला बहुमताचा कौल मिळाल्याने या स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी मिळण्यात अडचणी येणार, अशी स्थिती बनली होती. 

सातारा पालिकेत माजी खासदार उदयनराजे भोसले गटाची सत्ता आहे, तर आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा गटही प्रभावी आहे. गत पंचवार्षिकमध्ये हे दोघेही राष्ट्रवादीत होते. त्यामुळे आपोआपच सातारा पालिकाही विरोधी बाकावर असल्याप्रमाणे होती. मात्र, विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही नेते भाजपमध्ये डेरेदाखल झाले. त्यावेळी भाजपचेच सरकार येणार असे वारे वाहत होते. त्यामुळे पालिकेला मोठ्या प्रमाणात निधी मिळणार, असा कयास बांधला जात होता. सातारा जिल्हा परिषदेत सध्या राष्ट्रवादीचे सत्ता आहे.

हेही वाचा -  देशातील शाळांमध्ये फिट इंडियाची धूम

गत पंचवार्षिकमध्ये जिल्हा परिषदेला राज्याकडून विकासकामांसाठी भरघोस निधी मिळाला नाही. त्यामुळे यावेळीही भाजप सरकार आल्यास पुन्हा एकदा जिल्हा परिषदेचे अप्रत्यक्षपणे नुकसान होणार होते. परंतु, सत्तापेच सुटल्यानंतर भाजपला बाजूला ठेवत शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. यामुळे सातारा जिल्ह्यास, जिल्हा परिषदेला पुन्हा एकदा "अच्छे दिन' आले आहेत. 

लक्ष अध्यक्ष निवडीकडे 

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्याने गतवेळेप्रमाणे यंदाही अध्यक्षपदासाठी रस्सीखेच होणार आहे. त्यातच महाविकास आघाडी स्थापन झाल्याने राष्ट्रवादीला अध्यक्षपद मिळण्याचा मार्ग अत्यंत सुकर झाला आहे. आता अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम कधी लागतोय, सभापतिपदांसाठी कॉंग्रेस, शंभूराज देसाई, उदयसिंह पाटील गटाला संधी देणार का? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 

"महाविकास'मुळे एक पारडे जड 

झेडपीत सध्या राष्ट्रवादीचे सदस्य आणि कऱ्हाड तालुका विकास आघाडीचे सदस्य एकत्रित बसतात, तर कॉंग्रेस, शिवसेना, भाजपचे विरोधी बाकावर दुसऱ्या बाजूला बसतात. मात्र, राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यामुळे कॉंग्रेसचे तसेच शिवसेना आमदार शंभूराज देसाई यांच्या पाटण विकास आघाडी, विलासराव पाटील उंडाळकर यांच्या कऱ्हाड तालुका विकास आघाडीतील सदस्य आता सत्ताधारी राष्ट्रवादीच्या बाजूने बसले तर सत्ताधाऱ्यांचे पारडे जड होणार आहे. केवळ भाजप सदस्यच विरोधात दिसू शकतात.

Vertical Image: 

English Headline: 

The Political Power Of Local Self-Government Has Accelerated Due To Power In The State

Author Type: 

External Author

विशाल पाटील

शिवसेना

shivsena

विकास

सरकार

government

भाजप

सकाळ

मोबाईल

ऍप

गणित

mathematics

सामना

face

खासदार

उदयनराजे

उदयनराजे भोसले

udayanraje bhosale

आमदार

कऱ्हाड

karhad

Search Functional Tags: 

शिवसेना, Shivsena, विकास, सरकार, Government, भाजप, सकाळ, मोबाईल, ऍप, गणित, Mathematics, सामना, face, खासदार, उदयनराजे, उदयनराजे भोसले, Udayanraje Bhosale, आमदार, कऱ्हाड, Karhad

Twitter Publish: 

Meta Keyword: 

The Political Power Of Local Self-Government Has Accelerated Due To Power In The State

Meta Description: 

The Political Power Of Local Self-Government Has Accelerated Due To Power In The State : राज्यातील सत्तांतरामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय घडामाेडींना वेग आला आहे. विकासकामांच्या निधीसाठी सातत्याने पाठपूरावा करावा लागणार आहे. 

Send as Notification: 

Topic Tags: 

शिवसेना

राष्ट्रवादी

सातारा

भाजप

उदयनराजे भोसले

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

'या'मुळे "झेडपी'ला अच्छे दिन...पालिका विरोधी बाकावर सातार : तब्बल महिनाभरानंतर सत्तास्थापनेचा पेच सुटून अखेरीस शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस पक्ष महाविकास आघाडीचे सरकार राज्यात रुजू झाले. यामुळे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांतील वातावरणही बदलणार आहे. सातारा पालिकेचे दोन्ही नेते पूर्वी राष्ट्रवादीत असल्यामुळे पालिका विरोधी बाकावर होती. आता दोन्हीही नेते भाजपमध्ये असले तरी भाजप सत्तेत नसल्यामुळे पुन्हा "विरोधी' बाकावरच राहिली. मात्र, सातारा जिल्हा परिषदेला या सत्ताबदलामुळे "अच्छे दिन' येणार आहेत.   ''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा  केंद्रात आणि राज्यात सत्ता कोणाची आहे, यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासाचे गणित अवलंबून असते. गत पंचवार्षिकमध्ये भाजप, शिवसेनेचे सरकार आल्यामुळे राष्ट्रवादीबहुल असलेल्या सातारा जिल्ह्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्था भाजप, शिवसेनाविरोधातील होत्या. त्यामुळे केंद्रातील आणि राज्यातील मोठमोठ्या कामांसाठी आवश्‍यक असणारा निधी मिळविण्यात पदाधिकाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. प्रस्ताव देवूनही त्याला केराची टोपली दाखवली जात होती. त्यामुळे विकासकामांचा वेगही मंदावला होता. यावेळीही भाजप, शिवसेना युतीला बहुमताचा कौल मिळाल्याने या स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी मिळण्यात अडचणी येणार, अशी स्थिती बनली होती.  सातारा पालिकेत माजी खासदार उदयनराजे भोसले गटाची सत्ता आहे, तर आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा गटही प्रभावी आहे. गत पंचवार्षिकमध्ये हे दोघेही राष्ट्रवादीत होते. त्यामुळे आपोआपच सातारा पालिकाही विरोधी बाकावर असल्याप्रमाणे होती. मात्र, विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही नेते भाजपमध्ये डेरेदाखल झाले. त्यावेळी भाजपचेच सरकार येणार असे वारे वाहत होते. त्यामुळे पालिकेला मोठ्या प्रमाणात निधी मिळणार, असा कयास बांधला जात होता. सातारा जिल्हा परिषदेत सध्या राष्ट्रवादीचे सत्ता आहे. हेही वाचा -  देशातील शाळांमध्ये फिट इंडियाची धूम गत पंचवार्षिकमध्ये जिल्हा परिषदेला राज्याकडून विकासकामांसाठी भरघोस निधी मिळाला नाही. त्यामुळे यावेळीही भाजप सरकार आल्यास पुन्हा एकदा जिल्हा परिषदेचे अप्रत्यक्षपणे नुकसान होणार होते. परंतु, सत्तापेच सुटल्यानंतर भाजपला बाजूला ठेवत शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. यामुळे सातारा जिल्ह्यास, जिल्हा परिषदेला पुन्हा एकदा "अच्छे दिन' आले आहेत.  लक्ष अध्यक्ष निवडीकडे  जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्याने गतवेळेप्रमाणे यंदाही अध्यक्षपदासाठी रस्सीखेच होणार आहे. त्यातच महाविकास आघाडी स्थापन झाल्याने राष्ट्रवादीला अध्यक्षपद मिळण्याचा मार्ग अत्यंत सुकर झाला आहे. आता अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम कधी लागतोय, सभापतिपदांसाठी कॉंग्रेस, शंभूराज देसाई, उदयसिंह पाटील गटाला संधी देणार का? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.  "महाविकास'मुळे एक पारडे जड  झेडपीत सध्या राष्ट्रवादीचे सदस्य आणि कऱ्हाड तालुका विकास आघाडीचे सदस्य एकत्रित बसतात, तर कॉंग्रेस, शिवसेना, भाजपचे विरोधी बाकावर दुसऱ्या बाजूला बसतात. मात्र, राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यामुळे कॉंग्रेसचे तसेच शिवसेना आमदार शंभूराज देसाई यांच्या पाटण विकास आघाडी, विलासराव पाटील उंडाळकर यांच्या कऱ्हाड तालुका विकास आघाडीतील सदस्य आता सत्ताधारी राष्ट्रवादीच्या बाजूने बसले तर सत्ताधाऱ्यांचे पारडे जड होणार आहे. केवळ भाजप सदस्यच विरोधात दिसू शकतात. News Item ID:  599-news_story-1575035724 Mobile Device Headline:  'या'मुळे "झेडपी'ला अच्छे दिन...पालिका विरोधी बाकावर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  सातार : तब्बल महिनाभरानंतर सत्तास्थापनेचा पेच सुटून अखेरीस शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस पक्ष महाविकास आघाडीचे सरकार राज्यात रुजू झाले. यामुळे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांतील वातावरणही बदलणार आहे. सातारा पालिकेचे दोन्ही नेते पूर्वी राष्ट्रवादीत असल्यामुळे पालिका विरोधी बाकावर होती. आता दोन्हीही नेते भाजपमध्ये असले तरी भाजप सत्तेत नसल्यामुळे पुन्हा "विरोधी' बाकावरच राहिली. मात्र, सातारा जिल्हा परिषदेला या सत्ताबदलामुळे "अच्छे दिन' येणार आहेत.   ''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा  केंद्रात आणि राज्यात सत्ता कोणाची आहे, यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासाचे गणित अवलंबून असते. गत पंचवार्षिकमध्ये भाजप, शिवसेनेचे सरकार आल्यामुळे राष्ट्रवादीबहुल असलेल्या सातारा जिल्ह्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्था भाजप, शिवसेनाविरोधातील होत्या. त्यामुळे केंद्रातील आणि राज्यातील मोठमोठ्या कामांसाठी आवश्‍यक असणारा निधी मिळविण्यात पदाधिकाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. प्रस्ताव देवूनही त्याला केराची टोपली दाखवली जात होती. त्यामुळे विकासकामांचा वेगही मंदावला होता. यावेळीही भाजप, शिवसेना युतीला बहुमताचा कौल मिळाल्याने या स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी मिळण्यात अडचणी येणार, अशी स्थिती बनली होती.  सातारा पालिकेत माजी खासदार उदयनराजे भोसले गटाची सत्ता आहे, तर आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा गटही प्रभावी आहे. गत पंचवार्षिकमध्ये हे दोघेही राष्ट्रवादीत होते. त्यामुळे आपोआपच सातारा पालिकाही विरोधी बाकावर असल्याप्रमाणे होती. मात्र, विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही नेते भाजपमध्ये डेरेदाखल झाले. त्यावेळी भाजपचेच सरकार येणार असे वारे वाहत होते. त्यामुळे पालिकेला मोठ्या प्रमाणात निधी मिळणार, असा कयास बांधला जात होता. सातारा जिल्हा परिषदेत सध्या राष्ट्रवादीचे सत्ता आहे. हेही वाचा -  देशातील शाळांमध्ये फिट इंडियाची धूम गत पंचवार्षिकमध्ये जिल्हा परिषदेला राज्याकडून विकासकामांसाठी भरघोस निधी मिळाला नाही. त्यामुळे यावेळीही भाजप सरकार आल्यास पुन्हा एकदा जिल्हा परिषदेचे अप्रत्यक्षपणे नुकसान होणार होते. परंतु, सत्तापेच सुटल्यानंतर भाजपला बाजूला ठेवत शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. यामुळे सातारा जिल्ह्यास, जिल्हा परिषदेला पुन्हा एकदा "अच्छे दिन' आले आहेत.  लक्ष अध्यक्ष निवडीकडे  जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्याने गतवेळेप्रमाणे यंदाही अध्यक्षपदासाठी रस्सीखेच होणार आहे. त्यातच महाविकास आघाडी स्थापन झाल्याने राष्ट्रवादीला अध्यक्षपद मिळण्याचा मार्ग अत्यंत सुकर झाला आहे. आता अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम कधी लागतोय, सभापतिपदांसाठी कॉंग्रेस, शंभूराज देसाई, उदयसिंह पाटील गटाला संधी देणार का? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.  "महाविकास'मुळे एक पारडे जड  झेडपीत सध्या राष्ट्रवादीचे सदस्य आणि कऱ्हाड तालुका विकास आघाडीचे सदस्य एकत्रित बसतात, तर कॉंग्रेस, शिवसेना, भाजपचे विरोधी बाकावर दुसऱ्या बाजूला बसतात. मात्र, राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यामुळे कॉंग्रेसचे तसेच शिवसेना आमदार शंभूराज देसाई यांच्या पाटण विकास आघाडी, विलासराव पाटील उंडाळकर यांच्या कऱ्हाड तालुका विकास आघाडीतील सदस्य आता सत्ताधारी राष्ट्रवादीच्या बाजूने बसले तर सत्ताधाऱ्यांचे पारडे जड होणार आहे. केवळ भाजप सदस्यच विरोधात दिसू शकतात. Vertical Image:  English Headline:  The Political Power Of Local Self-Government Has Accelerated Due To Power In The State Author Type:  External Author विशाल पाटील शिवसेना shivsena विकास सरकार government भाजप सकाळ मोबाईल ऍप गणित mathematics सामना face खासदार उदयनराजे उदयनराजे भोसले udayanraje bhosale आमदार कऱ्हाड karhad Search Functional Tags:  शिवसेना, Shivsena, विकास, सरकार, Government, भाजप, सकाळ, मोबाईल, ऍप, गणित, Mathematics, सामना, face, खासदार, उदयनराजे, उदयनराजे भोसले, Udayanraje Bhosale, आमदार, कऱ्हाड, Karhad Twitter Publish:  Meta Keyword:  The Political Power Of Local Self-Government Has Accelerated Due To Power In The State Meta Description:  The Political Power Of Local Self-Government Has Accelerated Due To Power In The State : राज्यातील सत्तांतरामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय घडामाेडींना वेग आला आहे. विकासकामांच्या निधीसाठी सातत्याने पाठपूरावा करावा लागणार आहे.  Send as Notification:  Topic Tags:  शिवसेना राष्ट्रवादी सातारा भाजप उदयनराजे भोसले News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Y0fiIy
Read More
पेरिस: रेलवे स्टेशन पर विस्फोटक मिलने से मची अफरा-तफरी https://ift.tt/2swGP95

Thursday, November 28, 2019

फ्लोरिडा जा रहे थे ट्रंप, पहुंच गए अफगानिस्तान, फिर से शुरू हुई शांति वार्ता https://ift.tt/2NfH8z5
आम्ही लढा उभारु ; शिवेंद्रसिंहराजे भोसलेंसह सामाजिक कार्यकर्ते आक्रमक

सातारा : साताऱ्याहून पुण्याला नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे आर्थिक नुकसान होऊ नये, अशी भूमिका आहे. यापूर्वीही याच भूमिकेतून काही बदल सुचवले होते. आता जर प्रवाशांच्या हिताच्या विरोधात निर्णय घेतला गेला असेल, तर त्यासंबंधी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याबरोबरच प्रवाशांना बरोबर घेऊन लढा उभारण्याचा इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. प्रवाशांच्या हिताचा निर्णय घेताना साध्या बसच्या तिकीट दरात "शिवशाही'ची सेवा द्यावी, अशी मागणीही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

सकाळचे मोबाईल ऍप डाऊनलोड करा.
 
सातारा- पुणे विनावाहन विनाथांबा बससेवेत "शिवशाही' बसच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. या फेऱ्यांमुळे प्रत्येक प्रवाशाला 65 रुपयांचा आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सातारा जिल्हा कॉंग्रेस समितीने विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांना निवेदन देऊन साध्या बसच्या फेऱ्या पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. अनेक प्रवाशीही हा निर्णय हाणून पाडण्याचा इशारा देत आहेत.

प्रवाशांचे आर्थिक नुकसान होऊ नये 

या पार्श्‍वभूमीवर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेंनीही प्रवाशांच्या बाजूने प्रतिक्रिया दिली. सध्या राजकीय उलथापलथी सुरू असल्याने मुंबईत आहे, तरीही विभाग नियंत्रकांशी मोबाईलवरून बोलणार आहे, असे स्पष्ट करून शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ""वास्तविक महामंडळाने प्रवाशांच्या हिताचा निर्णय घेतला पाहिले. प्रवाशांचे आर्थिक नुकसान होऊ नये, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे "शिवशाही'संबंधी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला जाईल. हा निर्णय चुकीचा असेल, तर प्रवाशांना बरोबर घेऊन "शिवशाही'च्या विरोधात लढा उभारला जाईल.'' 

तिकीट दर कमी करा 

अस्लम तडसरकर (प्रवासी समन्वय समिती) ः साताऱ्यात रेल्वेची सुविधा नसल्याने प्रवाशांना एसटीवर अवलंबून राहावे लागते. महामंडळाच्या नवीन धोरणानुसार नव्याने निमआराम बस दाखल होत आहेत. प्रवाशांचा कलही बदलत आहे, असे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. मात्र, प्रवाशांच्या मागणीप्रमाणे सेवा दिली पाहिले. जर साध्या बस उपलब्ध नसतील, तर "शिवशाही'चा तिकीट दर कमी करावा. तिकिटाच्या फरकाची रक्कम शासनाने भरावी. जर खासदार, आमदारांच्या विमान, रेल्वे प्रवासाचे भाडे शासन भरत असेल, तर प्रवाशांना दिलेल्या सवलतीचा भार उचलायला काय हरकत आहे. 

खासगीकरणाचा डाव 

शिवाजी राऊत (सामाजिक कार्यकर्ते) ः खासगी एजन्सीजच्या माध्यमातून "शिवशाही' सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येक किलोमीटरला 17 रुपये दर ठरला आहे. प्रत्येक जिल्ह्यातून दोन कोटींचे उत्पन्न मिळवण्याचे नियोजन आहे. त्यासाठी "शिवशाही'च्या जाणीवपूर्वक फेऱ्या वाढवल्या जात आहेत. पर्याय दिले जात नसल्याने "लालपरी' बंद पाडण्याचा हा डाव आहे. नव्या सरकारने तातडीने "शिवशाही' बंद करावी. सातारा-पुणे मार्गावरही ही महागडी सेवा प्रवाशांच्या माथी मारू नये. नव्या साध्या व निमआराम बस उपलब्ध करून द्याव्यात. प्रवासी वाढवावेत. महामंडळाला फायद्यात आणावे व एसटी सक्षम करावी. 

तातडीने निर्णय बदलावा 

विजय मांडके (सामाजिक कार्यकर्ते) ः युती शासनाच्या काळात "शिवशाही' सुरू करण्याचा निर्णय नवीन सरकारने तातडीने बदलावा. प्रवाशांना महागडा प्रवास देऊन कोणाचे भले होणार नाही. शिवरायांनी कायम जनतेचे हित पाहिले. याच शिवरायांचे नाव घेणाऱ्या सरकारने जनतेचे हित पाहात निर्णय बदलावा. प्रवाशांच्या मागणीप्रमाणे तातडीने "शिवशाही'च्या फेऱ्या कमी कराव्यात. जर बसची अडचण असेल तर "शिवशाही'चा दर कमी करावा. 

हा तर प्रवाशांच्या जीवाशी खेळ 

सातारा-पुणे बससेवा चांगल्या पद्धतीने सुरू असताना त्यात अडचणी निर्माण केल्या जात आहेत. मुळातच "शिवशाही' बसमध्ये अनेक तांत्रिक दोष आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाणही जास्त दिसते. अप्रशिक्षित चालकांमुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचाच प्रकार होतोय. प्रवाशांतून साध्या बसची मागणी होत असेल तर महामंडळाने त्यात बदल करणे चुकीचे आहे. प्रवाशांच्या हितासाठी "शिवशाही'च्या विरोधातील लढ्यात बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट सहभागी होईल, असे साताऱ्यातील श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी स्पष्ट केले.

News Item ID: 

599-news_story-1574946094

Mobile Device Headline: 

आम्ही लढा उभारु ; शिवेंद्रसिंहराजे भोसलेंसह सामाजिक कार्यकर्ते आक्रमक

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Paschim Maharashtra

Pune

Mobile Body: 

सातारा : साताऱ्याहून पुण्याला नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे आर्थिक नुकसान होऊ नये, अशी भूमिका आहे. यापूर्वीही याच भूमिकेतून काही बदल सुचवले होते. आता जर प्रवाशांच्या हिताच्या विरोधात निर्णय घेतला गेला असेल, तर त्यासंबंधी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याबरोबरच प्रवाशांना बरोबर घेऊन लढा उभारण्याचा इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. प्रवाशांच्या हिताचा निर्णय घेताना साध्या बसच्या तिकीट दरात "शिवशाही'ची सेवा द्यावी, अशी मागणीही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

सकाळचे मोबाईल ऍप डाऊनलोड करा.
 
सातारा- पुणे विनावाहन विनाथांबा बससेवेत "शिवशाही' बसच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. या फेऱ्यांमुळे प्रत्येक प्रवाशाला 65 रुपयांचा आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सातारा जिल्हा कॉंग्रेस समितीने विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांना निवेदन देऊन साध्या बसच्या फेऱ्या पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. अनेक प्रवाशीही हा निर्णय हाणून पाडण्याचा इशारा देत आहेत.

प्रवाशांचे आर्थिक नुकसान होऊ नये 

या पार्श्‍वभूमीवर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेंनीही प्रवाशांच्या बाजूने प्रतिक्रिया दिली. सध्या राजकीय उलथापलथी सुरू असल्याने मुंबईत आहे, तरीही विभाग नियंत्रकांशी मोबाईलवरून बोलणार आहे, असे स्पष्ट करून शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ""वास्तविक महामंडळाने प्रवाशांच्या हिताचा निर्णय घेतला पाहिले. प्रवाशांचे आर्थिक नुकसान होऊ नये, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे "शिवशाही'संबंधी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला जाईल. हा निर्णय चुकीचा असेल, तर प्रवाशांना बरोबर घेऊन "शिवशाही'च्या विरोधात लढा उभारला जाईल.'' 

तिकीट दर कमी करा 

अस्लम तडसरकर (प्रवासी समन्वय समिती) ः साताऱ्यात रेल्वेची सुविधा नसल्याने प्रवाशांना एसटीवर अवलंबून राहावे लागते. महामंडळाच्या नवीन धोरणानुसार नव्याने निमआराम बस दाखल होत आहेत. प्रवाशांचा कलही बदलत आहे, असे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. मात्र, प्रवाशांच्या मागणीप्रमाणे सेवा दिली पाहिले. जर साध्या बस उपलब्ध नसतील, तर "शिवशाही'चा तिकीट दर कमी करावा. तिकिटाच्या फरकाची रक्कम शासनाने भरावी. जर खासदार, आमदारांच्या विमान, रेल्वे प्रवासाचे भाडे शासन भरत असेल, तर प्रवाशांना दिलेल्या सवलतीचा भार उचलायला काय हरकत आहे. 

खासगीकरणाचा डाव 

शिवाजी राऊत (सामाजिक कार्यकर्ते) ः खासगी एजन्सीजच्या माध्यमातून "शिवशाही' सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येक किलोमीटरला 17 रुपये दर ठरला आहे. प्रत्येक जिल्ह्यातून दोन कोटींचे उत्पन्न मिळवण्याचे नियोजन आहे. त्यासाठी "शिवशाही'च्या जाणीवपूर्वक फेऱ्या वाढवल्या जात आहेत. पर्याय दिले जात नसल्याने "लालपरी' बंद पाडण्याचा हा डाव आहे. नव्या सरकारने तातडीने "शिवशाही' बंद करावी. सातारा-पुणे मार्गावरही ही महागडी सेवा प्रवाशांच्या माथी मारू नये. नव्या साध्या व निमआराम बस उपलब्ध करून द्याव्यात. प्रवासी वाढवावेत. महामंडळाला फायद्यात आणावे व एसटी सक्षम करावी. 

तातडीने निर्णय बदलावा 

विजय मांडके (सामाजिक कार्यकर्ते) ः युती शासनाच्या काळात "शिवशाही' सुरू करण्याचा निर्णय नवीन सरकारने तातडीने बदलावा. प्रवाशांना महागडा प्रवास देऊन कोणाचे भले होणार नाही. शिवरायांनी कायम जनतेचे हित पाहिले. याच शिवरायांचे नाव घेणाऱ्या सरकारने जनतेचे हित पाहात निर्णय बदलावा. प्रवाशांच्या मागणीप्रमाणे तातडीने "शिवशाही'च्या फेऱ्या कमी कराव्यात. जर बसची अडचण असेल तर "शिवशाही'चा दर कमी करावा. 

हा तर प्रवाशांच्या जीवाशी खेळ 

सातारा-पुणे बससेवा चांगल्या पद्धतीने सुरू असताना त्यात अडचणी निर्माण केल्या जात आहेत. मुळातच "शिवशाही' बसमध्ये अनेक तांत्रिक दोष आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाणही जास्त दिसते. अप्रशिक्षित चालकांमुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचाच प्रकार होतोय. प्रवाशांतून साध्या बसची मागणी होत असेल तर महामंडळाने त्यात बदल करणे चुकीचे आहे. प्रवाशांच्या हितासाठी "शिवशाही'च्या विरोधातील लढ्यात बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट सहभागी होईल, असे साताऱ्यातील श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी स्पष्ट केले.

Vertical Image: 

English Headline: 

Satara Pune Shivshahi Bus Service Have Been Extended And Passengers Are Angry On Its Administration

Author Type: 

External Author

संजय साळुंखे

आमदार

शिवेंद्रसिंहराजे भोसले

मोबाईल

ऍप

पुणे

विभाग

sections

रेल्वे

एसटी

st

उत्पन्न

विजय

victory

अपघात

Search Functional Tags: 

आमदार, शिवेंद्रसिंहराजे भोसले, मोबाईल, ऍप, पुणे, विभाग, Sections, रेल्वे, एसटी, ST, उत्पन्न, विजय, victory, अपघात

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Satara Pune Shivshahi Bus Service Have Been Extended And Passengers Are Angry On Its Administration

Meta Description: 

Satara Pune Shivshahi Bus Service Have Been Extended And Passengers Are Angry On Its Administration : सातारा- पुणे विनावाहन विनाथांबा बससेवेत "शिवशाही' बसच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. या फेऱ्यांमुळे प्रत्येक प्रवाशाला 65 रुपयांचा आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. 

Send as Notification: 

Topic Tags: 

सातारा

पुणे

मुंबई

विमा

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

आम्ही लढा उभारु ; शिवेंद्रसिंहराजे भोसलेंसह सामाजिक कार्यकर्ते आक्रमक सातारा : साताऱ्याहून पुण्याला नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे आर्थिक नुकसान होऊ नये, अशी भूमिका आहे. यापूर्वीही याच भूमिकेतून काही बदल सुचवले होते. आता जर प्रवाशांच्या हिताच्या विरोधात निर्णय घेतला गेला असेल, तर त्यासंबंधी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याबरोबरच प्रवाशांना बरोबर घेऊन लढा उभारण्याचा इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. प्रवाशांच्या हिताचा निर्णय घेताना साध्या बसच्या तिकीट दरात "शिवशाही'ची सेवा द्यावी, अशी मागणीही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. सकाळचे मोबाईल ऍप डाऊनलोड करा.   सातारा- पुणे विनावाहन विनाथांबा बससेवेत "शिवशाही' बसच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. या फेऱ्यांमुळे प्रत्येक प्रवाशाला 65 रुपयांचा आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सातारा जिल्हा कॉंग्रेस समितीने विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांना निवेदन देऊन साध्या बसच्या फेऱ्या पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. अनेक प्रवाशीही हा निर्णय हाणून पाडण्याचा इशारा देत आहेत. प्रवाशांचे आर्थिक नुकसान होऊ नये  या पार्श्‍वभूमीवर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेंनीही प्रवाशांच्या बाजूने प्रतिक्रिया दिली. सध्या राजकीय उलथापलथी सुरू असल्याने मुंबईत आहे, तरीही विभाग नियंत्रकांशी मोबाईलवरून बोलणार आहे, असे स्पष्ट करून शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ""वास्तविक महामंडळाने प्रवाशांच्या हिताचा निर्णय घेतला पाहिले. प्रवाशांचे आर्थिक नुकसान होऊ नये, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे "शिवशाही'संबंधी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला जाईल. हा निर्णय चुकीचा असेल, तर प्रवाशांना बरोबर घेऊन "शिवशाही'च्या विरोधात लढा उभारला जाईल.''  तिकीट दर कमी करा  अस्लम तडसरकर (प्रवासी समन्वय समिती) ः साताऱ्यात रेल्वेची सुविधा नसल्याने प्रवाशांना एसटीवर अवलंबून राहावे लागते. महामंडळाच्या नवीन धोरणानुसार नव्याने निमआराम बस दाखल होत आहेत. प्रवाशांचा कलही बदलत आहे, असे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. मात्र, प्रवाशांच्या मागणीप्रमाणे सेवा दिली पाहिले. जर साध्या बस उपलब्ध नसतील, तर "शिवशाही'चा तिकीट दर कमी करावा. तिकिटाच्या फरकाची रक्कम शासनाने भरावी. जर खासदार, आमदारांच्या विमान, रेल्वे प्रवासाचे भाडे शासन भरत असेल, तर प्रवाशांना दिलेल्या सवलतीचा भार उचलायला काय हरकत आहे.  खासगीकरणाचा डाव  शिवाजी राऊत (सामाजिक कार्यकर्ते) ः खासगी एजन्सीजच्या माध्यमातून "शिवशाही' सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येक किलोमीटरला 17 रुपये दर ठरला आहे. प्रत्येक जिल्ह्यातून दोन कोटींचे उत्पन्न मिळवण्याचे नियोजन आहे. त्यासाठी "शिवशाही'च्या जाणीवपूर्वक फेऱ्या वाढवल्या जात आहेत. पर्याय दिले जात नसल्याने "लालपरी' बंद पाडण्याचा हा डाव आहे. नव्या सरकारने तातडीने "शिवशाही' बंद करावी. सातारा-पुणे मार्गावरही ही महागडी सेवा प्रवाशांच्या माथी मारू नये. नव्या साध्या व निमआराम बस उपलब्ध करून द्याव्यात. प्रवासी वाढवावेत. महामंडळाला फायद्यात आणावे व एसटी सक्षम करावी.  तातडीने निर्णय बदलावा  विजय मांडके (सामाजिक कार्यकर्ते) ः युती शासनाच्या काळात "शिवशाही' सुरू करण्याचा निर्णय नवीन सरकारने तातडीने बदलावा. प्रवाशांना महागडा प्रवास देऊन कोणाचे भले होणार नाही. शिवरायांनी कायम जनतेचे हित पाहिले. याच शिवरायांचे नाव घेणाऱ्या सरकारने जनतेचे हित पाहात निर्णय बदलावा. प्रवाशांच्या मागणीप्रमाणे तातडीने "शिवशाही'च्या फेऱ्या कमी कराव्यात. जर बसची अडचण असेल तर "शिवशाही'चा दर कमी करावा.  हा तर प्रवाशांच्या जीवाशी खेळ  सातारा-पुणे बससेवा चांगल्या पद्धतीने सुरू असताना त्यात अडचणी निर्माण केल्या जात आहेत. मुळातच "शिवशाही' बसमध्ये अनेक तांत्रिक दोष आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाणही जास्त दिसते. अप्रशिक्षित चालकांमुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचाच प्रकार होतोय. प्रवाशांतून साध्या बसची मागणी होत असेल तर महामंडळाने त्यात बदल करणे चुकीचे आहे. प्रवाशांच्या हितासाठी "शिवशाही'च्या विरोधातील लढ्यात बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट सहभागी होईल, असे साताऱ्यातील श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी स्पष्ट केले. News Item ID:  599-news_story-1574946094 Mobile Device Headline:  आम्ही लढा उभारु ; शिवेंद्रसिंहराजे भोसलेंसह सामाजिक कार्यकर्ते आक्रमक Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Pune Mobile Body:  सातारा : साताऱ्याहून पुण्याला नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे आर्थिक नुकसान होऊ नये, अशी भूमिका आहे. यापूर्वीही याच भूमिकेतून काही बदल सुचवले होते. आता जर प्रवाशांच्या हिताच्या विरोधात निर्णय घेतला गेला असेल, तर त्यासंबंधी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याबरोबरच प्रवाशांना बरोबर घेऊन लढा उभारण्याचा इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. प्रवाशांच्या हिताचा निर्णय घेताना साध्या बसच्या तिकीट दरात "शिवशाही'ची सेवा द्यावी, अशी मागणीही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. सकाळचे मोबाईल ऍप डाऊनलोड करा.   सातारा- पुणे विनावाहन विनाथांबा बससेवेत "शिवशाही' बसच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. या फेऱ्यांमुळे प्रत्येक प्रवाशाला 65 रुपयांचा आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सातारा जिल्हा कॉंग्रेस समितीने विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांना निवेदन देऊन साध्या बसच्या फेऱ्या पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. अनेक प्रवाशीही हा निर्णय हाणून पाडण्याचा इशारा देत आहेत. प्रवाशांचे आर्थिक नुकसान होऊ नये  या पार्श्‍वभूमीवर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेंनीही प्रवाशांच्या बाजूने प्रतिक्रिया दिली. सध्या राजकीय उलथापलथी सुरू असल्याने मुंबईत आहे, तरीही विभाग नियंत्रकांशी मोबाईलवरून बोलणार आहे, असे स्पष्ट करून शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ""वास्तविक महामंडळाने प्रवाशांच्या हिताचा निर्णय घेतला पाहिले. प्रवाशांचे आर्थिक नुकसान होऊ नये, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे "शिवशाही'संबंधी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला जाईल. हा निर्णय चुकीचा असेल, तर प्रवाशांना बरोबर घेऊन "शिवशाही'च्या विरोधात लढा उभारला जाईल.''  तिकीट दर कमी करा  अस्लम तडसरकर (प्रवासी समन्वय समिती) ः साताऱ्यात रेल्वेची सुविधा नसल्याने प्रवाशांना एसटीवर अवलंबून राहावे लागते. महामंडळाच्या नवीन धोरणानुसार नव्याने निमआराम बस दाखल होत आहेत. प्रवाशांचा कलही बदलत आहे, असे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. मात्र, प्रवाशांच्या मागणीप्रमाणे सेवा दिली पाहिले. जर साध्या बस उपलब्ध नसतील, तर "शिवशाही'चा तिकीट दर कमी करावा. तिकिटाच्या फरकाची रक्कम शासनाने भरावी. जर खासदार, आमदारांच्या विमान, रेल्वे प्रवासाचे भाडे शासन भरत असेल, तर प्रवाशांना दिलेल्या सवलतीचा भार उचलायला काय हरकत आहे.  खासगीकरणाचा डाव  शिवाजी राऊत (सामाजिक कार्यकर्ते) ः खासगी एजन्सीजच्या माध्यमातून "शिवशाही' सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येक किलोमीटरला 17 रुपये दर ठरला आहे. प्रत्येक जिल्ह्यातून दोन कोटींचे उत्पन्न मिळवण्याचे नियोजन आहे. त्यासाठी "शिवशाही'च्या जाणीवपूर्वक फेऱ्या वाढवल्या जात आहेत. पर्याय दिले जात नसल्याने "लालपरी' बंद पाडण्याचा हा डाव आहे. नव्या सरकारने तातडीने "शिवशाही' बंद करावी. सातारा-पुणे मार्गावरही ही महागडी सेवा प्रवाशांच्या माथी मारू नये. नव्या साध्या व निमआराम बस उपलब्ध करून द्याव्यात. प्रवासी वाढवावेत. महामंडळाला फायद्यात आणावे व एसटी सक्षम करावी.  तातडीने निर्णय बदलावा  विजय मांडके (सामाजिक कार्यकर्ते) ः युती शासनाच्या काळात "शिवशाही' सुरू करण्याचा निर्णय नवीन सरकारने तातडीने बदलावा. प्रवाशांना महागडा प्रवास देऊन कोणाचे भले होणार नाही. शिवरायांनी कायम जनतेचे हित पाहिले. याच शिवरायांचे नाव घेणाऱ्या सरकारने जनतेचे हित पाहात निर्णय बदलावा. प्रवाशांच्या मागणीप्रमाणे तातडीने "शिवशाही'च्या फेऱ्या कमी कराव्यात. जर बसची अडचण असेल तर "शिवशाही'चा दर कमी करावा.  हा तर प्रवाशांच्या जीवाशी खेळ  सातारा-पुणे बससेवा चांगल्या पद्धतीने सुरू असताना त्यात अडचणी निर्माण केल्या जात आहेत. मुळातच "शिवशाही' बसमध्ये अनेक तांत्रिक दोष आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाणही जास्त दिसते. अप्रशिक्षित चालकांमुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचाच प्रकार होतोय. प्रवाशांतून साध्या बसची मागणी होत असेल तर महामंडळाने त्यात बदल करणे चुकीचे आहे. प्रवाशांच्या हितासाठी "शिवशाही'च्या विरोधातील लढ्यात बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट सहभागी होईल, असे साताऱ्यातील श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी स्पष्ट केले. Vertical Image:  English Headline:  Satara Pune Shivshahi Bus Service Have Been Extended And Passengers Are Angry On Its Administration Author Type:  External Author संजय साळुंखे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले मोबाईल ऍप पुणे विभाग sections रेल्वे एसटी st उत्पन्न विजय victory अपघात Search Functional Tags:  आमदार, शिवेंद्रसिंहराजे भोसले, मोबाईल, ऍप, पुणे, विभाग, Sections, रेल्वे, एसटी, ST, उत्पन्न, विजय, victory, अपघात Twitter Publish:  Meta Keyword:  Satara Pune Shivshahi Bus Service Have Been Extended And Passengers Are Angry On Its Administration Meta Description:  Satara Pune Shivshahi Bus Service Have Been Extended And Passengers Are Angry On Its Administration : सातारा- पुणे विनावाहन विनाथांबा बससेवेत "शिवशाही' बसच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. या फेऱ्यांमुळे प्रत्येक प्रवाशाला 65 रुपयांचा आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.  Send as Notification:  Topic Tags:  सातारा पुणे मुंबई विमा News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 28, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Dn8wTZ
Read More
श्रीनिवास पाटील 'येथे'ही उदयनराजेंपूढे सरस

सातारा : सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लढलेल्या उमेदवारांनी आपला खर्च निवडणूक विभागाकडे सादर केला आहे. निवडणूक आयोगाने 70 लाखांपर्यंत खर्च मर्यादा ठेवली होती. प्रत्यक्षात सर्व सातही उमेदवारांचा मिळून एक कोटी 11 लाख 32 हजार 270 रुपये खर्च केल्याची माहिती निवडणूक विभागाकडे देण्यात आली आहे.

सकाळचे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
 
विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभेची पोटनिवडणुक झाली. या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण देशाच्या नजरा लागल्या होत्या. कारण या निवडणुकीत भाजपचे नेते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहांनी लक्ष घातले होते. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार एकाकी झुंज देत पक्षाच्या उमेदवारासाठी झटत होते. या निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा 70 लाख रुपये होती. 

सात जणांनी लढविली पाेटनिवडणुक

शासकीय दरबारी जमा केलेल्या अधिकृत खर्चाची आकडेवारीनुसार उमेदवारांकडून कमी खर्च करण्यात आला आहे. या निवडणुकीत एकूण सात उमेदवार रिंगणात होते. त्यात श्रीनिवास पाटील (राष्ट्रवादी), उदयनराजे भोसले (भाजप), चंद्रकांत खंडाईत (वंचित बहुजन आघाडी), व्यंकटेश्‍वर स्वामीजी (हिंदुस्थान जनता पार्टी), ऍड. शिवाजीराव जाधव ऊर्फ कविवर्य सुशीलकुमार भोसरेकर, अलंकृता अभिजित बिचुकले, शिवाजी भोसले (सर्व अपक्ष) यांचा समावेश होता.
 
निकालानंतर सर्वच उमेदवारांना एक महिन्याच्या आत निवडणुकीत झालेला खर्च निवडणूक विभागाकडे सादर करायचा होता. हा एक महिन्याचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच उमेदवारांनी निवडणुकीत केलेला खर्च जमा केला आहे.

एकूण खर्च एक कोटी 11 लाख 32 हजार 270 रुपये

सातही उमेदवारांचा मिळून अधिकृत खर्च हा एक कोटी 11 लाख 32 हजार 270 रुपये झाला आहे. त्यामध्ये सर्वाधिक खर्च श्रीनिवास पाटील यांच्याकडून झाला आहे. त्यांनी 53 लाख 75 हजार 964 रुपये खर्च दाखविला आहे. उदयनराजे भोसलेंनी 53 लाख 70 हजार 697 रुपये खर्च दाखविला आहे. चंद्रकांत खंडाईत यांनी एक लाख 96 हजार 559 रुपये, व्यंकटेश्‍वर स्वामीजींनी 12 हजार 700 रुपये, ऍड. शिवाजीराव जाधव यांनी 28 हजार 50 रुपये, अलंकृता अभिजीत बिचुकलेंनी 13 हजार, तर शिवाजी भोसले यांनी 35 हजार 300 रुपये खर्च दाखविला आहे.

साताऱयात अतिक्रमणांचे साम्राज्य ; राजेंच्या सूचनांकडे दुर्लक्ष

सर्वाधिक खर्च नाेंद झालेल्या श्रीनिवास पाटील यांना या निवडणुकीत सहा लाख 31 हजार 572 मते मिळाली आहेत. त्यापाठाेपाठ दुसऱ्या क्रमांकाचा खर्च केलेल्या उदयनराजे भोसलेंना पाच लाख 45 हजार 703 मते मिळाली आहेत.

News Item ID: 

599-news_story-1574941311

Mobile Device Headline: 

श्रीनिवास पाटील 'येथे'ही उदयनराजेंपूढे सरस

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Paschim Maharashtra

Mobile Body: 

सातारा : सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लढलेल्या उमेदवारांनी आपला खर्च निवडणूक विभागाकडे सादर केला आहे. निवडणूक आयोगाने 70 लाखांपर्यंत खर्च मर्यादा ठेवली होती. प्रत्यक्षात सर्व सातही उमेदवारांचा मिळून एक कोटी 11 लाख 32 हजार 270 रुपये खर्च केल्याची माहिती निवडणूक विभागाकडे देण्यात आली आहे.

सकाळचे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
 
विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभेची पोटनिवडणुक झाली. या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण देशाच्या नजरा लागल्या होत्या. कारण या निवडणुकीत भाजपचे नेते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहांनी लक्ष घातले होते. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार एकाकी झुंज देत पक्षाच्या उमेदवारासाठी झटत होते. या निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा 70 लाख रुपये होती. 

सात जणांनी लढविली पाेटनिवडणुक

शासकीय दरबारी जमा केलेल्या अधिकृत खर्चाची आकडेवारीनुसार उमेदवारांकडून कमी खर्च करण्यात आला आहे. या निवडणुकीत एकूण सात उमेदवार रिंगणात होते. त्यात श्रीनिवास पाटील (राष्ट्रवादी), उदयनराजे भोसले (भाजप), चंद्रकांत खंडाईत (वंचित बहुजन आघाडी), व्यंकटेश्‍वर स्वामीजी (हिंदुस्थान जनता पार्टी), ऍड. शिवाजीराव जाधव ऊर्फ कविवर्य सुशीलकुमार भोसरेकर, अलंकृता अभिजित बिचुकले, शिवाजी भोसले (सर्व अपक्ष) यांचा समावेश होता.
 
निकालानंतर सर्वच उमेदवारांना एक महिन्याच्या आत निवडणुकीत झालेला खर्च निवडणूक विभागाकडे सादर करायचा होता. हा एक महिन्याचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच उमेदवारांनी निवडणुकीत केलेला खर्च जमा केला आहे.

एकूण खर्च एक कोटी 11 लाख 32 हजार 270 रुपये

सातही उमेदवारांचा मिळून अधिकृत खर्च हा एक कोटी 11 लाख 32 हजार 270 रुपये झाला आहे. त्यामध्ये सर्वाधिक खर्च श्रीनिवास पाटील यांच्याकडून झाला आहे. त्यांनी 53 लाख 75 हजार 964 रुपये खर्च दाखविला आहे. उदयनराजे भोसलेंनी 53 लाख 70 हजार 697 रुपये खर्च दाखविला आहे. चंद्रकांत खंडाईत यांनी एक लाख 96 हजार 559 रुपये, व्यंकटेश्‍वर स्वामीजींनी 12 हजार 700 रुपये, ऍड. शिवाजीराव जाधव यांनी 28 हजार 50 रुपये, अलंकृता अभिजीत बिचुकलेंनी 13 हजार, तर शिवाजी भोसले यांनी 35 हजार 300 रुपये खर्च दाखविला आहे.

साताऱयात अतिक्रमणांचे साम्राज्य ; राजेंच्या सूचनांकडे दुर्लक्ष

सर्वाधिक खर्च नाेंद झालेल्या श्रीनिवास पाटील यांना या निवडणुकीत सहा लाख 31 हजार 572 मते मिळाली आहेत. त्यापाठाेपाठ दुसऱ्या क्रमांकाचा खर्च केलेल्या उदयनराजे भोसलेंना पाच लाख 45 हजार 703 मते मिळाली आहेत.

Vertical Image: 

English Headline: 

Loksabha Byelection Candidates Submited Their Expenditure To The Election Department

Author Type: 

External Author

उमेश बांबरे

पोटनिवडणूक

निवडणूक

विभाग

sections

निवडणूक आयोग

मोबाईल

ऍप

भाजप

अमित शहा

amit shah

शरद पवार

sharad pawar

उदयनराजे

उदयनराजे भोसले

udayanraje bhosale

अभिजित बिचुकले

Search Functional Tags: 

पोटनिवडणूक, निवडणूक, विभाग, Sections, निवडणूक आयोग, मोबाईल, ऍप, भाजप, अमित शहा, Amit Shah, शरद पवार, Sharad Pawar, उदयनराजे, उदयनराजे भोसले, Udayanraje Bhosale, अभिजित बिचुकले

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Loksabha Byelection Candidates Submited Their Expenditure To The Election Department :

Meta Description: 

Loksabha Byelection Candidates Submited Their Expenditure To The Election Department : पाेटनिवडणुकीच्या निकालानंतर सर्वच उमेदवारांना एक महिन्याच्या आत निवडणुकीत झालेला खर्च निवडणूक विभागाकडे सादर करायचा होता. हा एक महिन्याचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच उमेदवारांनी निवडणुकीत केलेला खर्च जमा केला आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

सातारा

नरेंद्र मोदी

अमित शहा

राष्ट्रवादी

शरद पवार

श्रीनिवास पाटील

उदयनराजे भोसले

वंचित बहुजन आघाडी

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

श्रीनिवास पाटील 'येथे'ही उदयनराजेंपूढे सरस सातारा : सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लढलेल्या उमेदवारांनी आपला खर्च निवडणूक विभागाकडे सादर केला आहे. निवडणूक आयोगाने 70 लाखांपर्यंत खर्च मर्यादा ठेवली होती. प्रत्यक्षात सर्व सातही उमेदवारांचा मिळून एक कोटी 11 लाख 32 हजार 270 रुपये खर्च केल्याची माहिती निवडणूक विभागाकडे देण्यात आली आहे. सकाळचे मोबाईल ऍप डाऊनलोड करा   विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभेची पोटनिवडणुक झाली. या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण देशाच्या नजरा लागल्या होत्या. कारण या निवडणुकीत भाजपचे नेते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहांनी लक्ष घातले होते. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार एकाकी झुंज देत पक्षाच्या उमेदवारासाठी झटत होते. या निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा 70 लाख रुपये होती.  सात जणांनी लढविली पाेटनिवडणुक शासकीय दरबारी जमा केलेल्या अधिकृत खर्चाची आकडेवारीनुसार उमेदवारांकडून कमी खर्च करण्यात आला आहे. या निवडणुकीत एकूण सात उमेदवार रिंगणात होते. त्यात श्रीनिवास पाटील (राष्ट्रवादी), उदयनराजे भोसले (भाजप), चंद्रकांत खंडाईत (वंचित बहुजन आघाडी), व्यंकटेश्‍वर स्वामीजी (हिंदुस्थान जनता पार्टी), ऍड. शिवाजीराव जाधव ऊर्फ कविवर्य सुशीलकुमार भोसरेकर, अलंकृता अभिजित बिचुकले, शिवाजी भोसले (सर्व अपक्ष) यांचा समावेश होता.   निकालानंतर सर्वच उमेदवारांना एक महिन्याच्या आत निवडणुकीत झालेला खर्च निवडणूक विभागाकडे सादर करायचा होता. हा एक महिन्याचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच उमेदवारांनी निवडणुकीत केलेला खर्च जमा केला आहे. एकूण खर्च एक कोटी 11 लाख 32 हजार 270 रुपये सातही उमेदवारांचा मिळून अधिकृत खर्च हा एक कोटी 11 लाख 32 हजार 270 रुपये झाला आहे. त्यामध्ये सर्वाधिक खर्च श्रीनिवास पाटील यांच्याकडून झाला आहे. त्यांनी 53 लाख 75 हजार 964 रुपये खर्च दाखविला आहे. उदयनराजे भोसलेंनी 53 लाख 70 हजार 697 रुपये खर्च दाखविला आहे. चंद्रकांत खंडाईत यांनी एक लाख 96 हजार 559 रुपये, व्यंकटेश्‍वर स्वामीजींनी 12 हजार 700 रुपये, ऍड. शिवाजीराव जाधव यांनी 28 हजार 50 रुपये, अलंकृता अभिजीत बिचुकलेंनी 13 हजार, तर शिवाजी भोसले यांनी 35 हजार 300 रुपये खर्च दाखविला आहे. साताऱयात अतिक्रमणांचे साम्राज्य ; राजेंच्या सूचनांकडे दुर्लक्ष सर्वाधिक खर्च नाेंद झालेल्या श्रीनिवास पाटील यांना या निवडणुकीत सहा लाख 31 हजार 572 मते मिळाली आहेत. त्यापाठाेपाठ दुसऱ्या क्रमांकाचा खर्च केलेल्या उदयनराजे भोसलेंना पाच लाख 45 हजार 703 मते मिळाली आहेत. News Item ID:  599-news_story-1574941311 Mobile Device Headline:  श्रीनिवास पाटील 'येथे'ही उदयनराजेंपूढे सरस Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  सातारा : सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लढलेल्या उमेदवारांनी आपला खर्च निवडणूक विभागाकडे सादर केला आहे. निवडणूक आयोगाने 70 लाखांपर्यंत खर्च मर्यादा ठेवली होती. प्रत्यक्षात सर्व सातही उमेदवारांचा मिळून एक कोटी 11 लाख 32 हजार 270 रुपये खर्च केल्याची माहिती निवडणूक विभागाकडे देण्यात आली आहे. सकाळचे मोबाईल ऍप डाऊनलोड करा   विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभेची पोटनिवडणुक झाली. या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण देशाच्या नजरा लागल्या होत्या. कारण या निवडणुकीत भाजपचे नेते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहांनी लक्ष घातले होते. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार एकाकी झुंज देत पक्षाच्या उमेदवारासाठी झटत होते. या निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा 70 लाख रुपये होती.  सात जणांनी लढविली पाेटनिवडणुक शासकीय दरबारी जमा केलेल्या अधिकृत खर्चाची आकडेवारीनुसार उमेदवारांकडून कमी खर्च करण्यात आला आहे. या निवडणुकीत एकूण सात उमेदवार रिंगणात होते. त्यात श्रीनिवास पाटील (राष्ट्रवादी), उदयनराजे भोसले (भाजप), चंद्रकांत खंडाईत (वंचित बहुजन आघाडी), व्यंकटेश्‍वर स्वामीजी (हिंदुस्थान जनता पार्टी), ऍड. शिवाजीराव जाधव ऊर्फ कविवर्य सुशीलकुमार भोसरेकर, अलंकृता अभिजित बिचुकले, शिवाजी भोसले (सर्व अपक्ष) यांचा समावेश होता.   निकालानंतर सर्वच उमेदवारांना एक महिन्याच्या आत निवडणुकीत झालेला खर्च निवडणूक विभागाकडे सादर करायचा होता. हा एक महिन्याचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच उमेदवारांनी निवडणुकीत केलेला खर्च जमा केला आहे. एकूण खर्च एक कोटी 11 लाख 32 हजार 270 रुपये सातही उमेदवारांचा मिळून अधिकृत खर्च हा एक कोटी 11 लाख 32 हजार 270 रुपये झाला आहे. त्यामध्ये सर्वाधिक खर्च श्रीनिवास पाटील यांच्याकडून झाला आहे. त्यांनी 53 लाख 75 हजार 964 रुपये खर्च दाखविला आहे. उदयनराजे भोसलेंनी 53 लाख 70 हजार 697 रुपये खर्च दाखविला आहे. चंद्रकांत खंडाईत यांनी एक लाख 96 हजार 559 रुपये, व्यंकटेश्‍वर स्वामीजींनी 12 हजार 700 रुपये, ऍड. शिवाजीराव जाधव यांनी 28 हजार 50 रुपये, अलंकृता अभिजीत बिचुकलेंनी 13 हजार, तर शिवाजी भोसले यांनी 35 हजार 300 रुपये खर्च दाखविला आहे. साताऱयात अतिक्रमणांचे साम्राज्य ; राजेंच्या सूचनांकडे दुर्लक्ष सर्वाधिक खर्च नाेंद झालेल्या श्रीनिवास पाटील यांना या निवडणुकीत सहा लाख 31 हजार 572 मते मिळाली आहेत. त्यापाठाेपाठ दुसऱ्या क्रमांकाचा खर्च केलेल्या उदयनराजे भोसलेंना पाच लाख 45 हजार 703 मते मिळाली आहेत. Vertical Image:  English Headline:  Loksabha Byelection Candidates Submited Their Expenditure To The Election Department Author Type:  External Author उमेश बांबरे पोटनिवडणूक निवडणूक विभाग sections निवडणूक आयोग मोबाईल ऍप भाजप अमित शहा amit shah शरद पवार sharad pawar उदयनराजे उदयनराजे भोसले udayanraje bhosale अभिजित बिचुकले Search Functional Tags:  पोटनिवडणूक, निवडणूक, विभाग, Sections, निवडणूक आयोग, मोबाईल, ऍप, भाजप, अमित शहा, Amit Shah, शरद पवार, Sharad Pawar, उदयनराजे, उदयनराजे भोसले, Udayanraje Bhosale, अभिजित बिचुकले Twitter Publish:  Meta Keyword:  Loksabha Byelection Candidates Submited Their Expenditure To The Election Department : Meta Description:  Loksabha Byelection Candidates Submited Their Expenditure To The Election Department : पाेटनिवडणुकीच्या निकालानंतर सर्वच उमेदवारांना एक महिन्याच्या आत निवडणुकीत झालेला खर्च निवडणूक विभागाकडे सादर करायचा होता. हा एक महिन्याचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच उमेदवारांनी निवडणुकीत केलेला खर्च जमा केला आहे. Send as Notification:  Topic Tags:  सातारा नरेंद्र मोदी अमित शहा राष्ट्रवादी शरद पवार श्रीनिवास पाटील उदयनराजे भोसले वंचित बहुजन आघाडी News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 28, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2L59VCV
Read More
'भाजपकडून लोकशाही बुडविण्याचे काम'

नवी दिल्ली - महाराष्ट्रात भाजपने लोकशाही बुडविण्याचे लाजिरवाणे काम केले. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सरकार बनविता येऊ नये, यासाठी जोरदार प्रयत्न केले. एवढेच नव्हे, तर राज्यपालांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशानुसारच काम केले, अशी तोफ काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींनी आज डागली.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

संसद भवनात काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक आज झाली. तीत सोनियांनी दोन्ही सभागृहांतील खासदारांशी संवाद साधताना महाराष्ट्रातील सत्तानाट्यावरून मोदी, शहा यांना घेरण्याचे आदेश दिले. देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपदाची शपथ देण्याचा राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांचा निर्णय कदापि सहन केला जाऊ शकणार नाही, असा हल्ला सोनियांनी चढविला.

महाराष्ट्रातील घडामोडींचा संदर्भ देत सोनियांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. भाजपचा अहंकार आणि फाजील आत्मविश्‍वास, यामुळे महाराष्ट्रातील भाजप-शिवसेनेची निवडणूकपूर्व युती विखुरली. सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर मोदी-शहा सरकार उघडे पडले. तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन भाजपचा डाव उधळून लावला, असे त्या म्हणाल्या.

महाराष्ट्र आणि हरियानात काँग्रेसचे मोठे नुकसान होईल, असे दावे निवडणूक निकालांनी चूक ठरविले. या राज्यांमध्ये लक्षणीय कामगिरी बजाविणाऱ्या सहकाऱ्यांचे अभिनंदन. आता त्रास देण्यासाठी भाजपकडून सर्व मार्गांचा अवलंब केला जाईल. परंतु, कोणत्याही दबावापुढे काँग्रेस झुकणार नाही आणि पूर्ण निर्धाराने मुकाबला केला जाईल, असेही त्या म्हणाल्या. 

केंद्र सरकारचा ‘मोदी-शहा सरकार’ असा खोचक उल्लेख करताना सोनिया म्हणाल्या की, मोदी-शहा सरकार शालीनतेच्या बाबतीत दिवाळखोर असून, देशासमोरील गंभीर प्रश्‍न सोडविण्यात कसे दिशाहीन आहे. आर्थिक प्रश्‍न सोडविण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. देश गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. विकासदर घसरला आहे. मात्र, या प्रश्‍नांची सोडवणूक करण्याऐवजी हे सरकार आकडेवारीमध्ये फेरफार करते आहे. सरकारी कंपन्या मूठभर लाडक्‍या उद्योगपतींकडे सोपविल्या जात आहेत. 

विभाजनवादी राजकारण
दैनंदिन प्रश्‍नांवरून लक्ष वळविण्यासाठी पंतप्रधान आणि त्यांचे गृहमंत्री विभाजनवादी राजकारण करीत आहेत. राज्यघटनेचे बेधडकपणे उल्लंघन सुरू असताना २६ नोव्हेंबरला घटना दिन साजरा करणे, हे मोदी-शहा यांचे निव्वळ ढोंग, असे म्हणत सोनियांनी ३७०वे कलम हटविल्यानंतर जम्मू-काश्‍मीर आणि लडाखमधील स्थिती सुधारल्याचे दावे, माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन, इलेक्‍टोरल बाँड यावरूनही मोदींना लक्ष्य केले.

News Item ID: 

599-news_story-1574972317

Mobile Device Headline: 

'भाजपकडून लोकशाही बुडविण्याचे काम'

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Desh

Mobile Body: 

नवी दिल्ली - महाराष्ट्रात भाजपने लोकशाही बुडविण्याचे लाजिरवाणे काम केले. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सरकार बनविता येऊ नये, यासाठी जोरदार प्रयत्न केले. एवढेच नव्हे, तर राज्यपालांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशानुसारच काम केले, अशी तोफ काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींनी आज डागली.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

संसद भवनात काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक आज झाली. तीत सोनियांनी दोन्ही सभागृहांतील खासदारांशी संवाद साधताना महाराष्ट्रातील सत्तानाट्यावरून मोदी, शहा यांना घेरण्याचे आदेश दिले. देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपदाची शपथ देण्याचा राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांचा निर्णय कदापि सहन केला जाऊ शकणार नाही, असा हल्ला सोनियांनी चढविला.

महाराष्ट्रातील घडामोडींचा संदर्भ देत सोनियांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. भाजपचा अहंकार आणि फाजील आत्मविश्‍वास, यामुळे महाराष्ट्रातील भाजप-शिवसेनेची निवडणूकपूर्व युती विखुरली. सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर मोदी-शहा सरकार उघडे पडले. तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन भाजपचा डाव उधळून लावला, असे त्या म्हणाल्या.

महाराष्ट्र आणि हरियानात काँग्रेसचे मोठे नुकसान होईल, असे दावे निवडणूक निकालांनी चूक ठरविले. या राज्यांमध्ये लक्षणीय कामगिरी बजाविणाऱ्या सहकाऱ्यांचे अभिनंदन. आता त्रास देण्यासाठी भाजपकडून सर्व मार्गांचा अवलंब केला जाईल. परंतु, कोणत्याही दबावापुढे काँग्रेस झुकणार नाही आणि पूर्ण निर्धाराने मुकाबला केला जाईल, असेही त्या म्हणाल्या. 

केंद्र सरकारचा ‘मोदी-शहा सरकार’ असा खोचक उल्लेख करताना सोनिया म्हणाल्या की, मोदी-शहा सरकार शालीनतेच्या बाबतीत दिवाळखोर असून, देशासमोरील गंभीर प्रश्‍न सोडविण्यात कसे दिशाहीन आहे. आर्थिक प्रश्‍न सोडविण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. देश गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. विकासदर घसरला आहे. मात्र, या प्रश्‍नांची सोडवणूक करण्याऐवजी हे सरकार आकडेवारीमध्ये फेरफार करते आहे. सरकारी कंपन्या मूठभर लाडक्‍या उद्योगपतींकडे सोपविल्या जात आहेत. 

विभाजनवादी राजकारण
दैनंदिन प्रश्‍नांवरून लक्ष वळविण्यासाठी पंतप्रधान आणि त्यांचे गृहमंत्री विभाजनवादी राजकारण करीत आहेत. राज्यघटनेचे बेधडकपणे उल्लंघन सुरू असताना २६ नोव्हेंबरला घटना दिन साजरा करणे, हे मोदी-शहा यांचे निव्वळ ढोंग, असे म्हणत सोनियांनी ३७०वे कलम हटविल्यानंतर जम्मू-काश्‍मीर आणि लडाखमधील स्थिती सुधारल्याचे दावे, माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन, इलेक्‍टोरल बाँड यावरूनही मोदींना लक्ष्य केले.

Vertical Image: 

English Headline: 

Sonia Gandhi criticism of the governments efforts in Maharashtra

Author Type: 

External Author

सकाळ न्यूज नेटवर्क 

सोनिया गांधी

महाराष्ट्र

maharashtra

भाजप

राष्ट्रवादी काँग्रेस

nationalist cogress party

काँग्रेस

Search Functional Tags: 

सोनिया गांधी, महाराष्ट्र, Maharashtra, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, Nationalist Cogress Party, काँग्रेस

Twitter Publish: 

Meta Description: 

Sonia Gandhi criticism of the governments efforts in Maharashtra Marathi News: महाराष्ट्रात भाजपने लोकशाही बुडविण्याचे लाजिरवाणे काम केले. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सरकार बनविता येऊ नये, यासाठी जोरदार प्रयत्न केले. एवढेच नव्हे, तर राज्यपालांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशानुसारच काम केले, अशी तोफ काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींनी आज डागली.

Send as Notification: 

Topic Tags: 

महाराष्ट्र

सोनिया गांधी

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

'भाजपकडून लोकशाही बुडविण्याचे काम' नवी दिल्ली - महाराष्ट्रात भाजपने लोकशाही बुडविण्याचे लाजिरवाणे काम केले. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सरकार बनविता येऊ नये, यासाठी जोरदार प्रयत्न केले. एवढेच नव्हे, तर राज्यपालांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशानुसारच काम केले, अशी तोफ काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींनी आज डागली. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा संसद भवनात काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक आज झाली. तीत सोनियांनी दोन्ही सभागृहांतील खासदारांशी संवाद साधताना महाराष्ट्रातील सत्तानाट्यावरून मोदी, शहा यांना घेरण्याचे आदेश दिले. देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपदाची शपथ देण्याचा राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांचा निर्णय कदापि सहन केला जाऊ शकणार नाही, असा हल्ला सोनियांनी चढविला. महाराष्ट्रातील घडामोडींचा संदर्भ देत सोनियांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. भाजपचा अहंकार आणि फाजील आत्मविश्‍वास, यामुळे महाराष्ट्रातील भाजप-शिवसेनेची निवडणूकपूर्व युती विखुरली. सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर मोदी-शहा सरकार उघडे पडले. तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन भाजपचा डाव उधळून लावला, असे त्या म्हणाल्या. महाराष्ट्र आणि हरियानात काँग्रेसचे मोठे नुकसान होईल, असे दावे निवडणूक निकालांनी चूक ठरविले. या राज्यांमध्ये लक्षणीय कामगिरी बजाविणाऱ्या सहकाऱ्यांचे अभिनंदन. आता त्रास देण्यासाठी भाजपकडून सर्व मार्गांचा अवलंब केला जाईल. परंतु, कोणत्याही दबावापुढे काँग्रेस झुकणार नाही आणि पूर्ण निर्धाराने मुकाबला केला जाईल, असेही त्या म्हणाल्या.  केंद्र सरकारचा ‘मोदी-शहा सरकार’ असा खोचक उल्लेख करताना सोनिया म्हणाल्या की, मोदी-शहा सरकार शालीनतेच्या बाबतीत दिवाळखोर असून, देशासमोरील गंभीर प्रश्‍न सोडविण्यात कसे दिशाहीन आहे. आर्थिक प्रश्‍न सोडविण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. देश गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. विकासदर घसरला आहे. मात्र, या प्रश्‍नांची सोडवणूक करण्याऐवजी हे सरकार आकडेवारीमध्ये फेरफार करते आहे. सरकारी कंपन्या मूठभर लाडक्‍या उद्योगपतींकडे सोपविल्या जात आहेत.  विभाजनवादी राजकारण दैनंदिन प्रश्‍नांवरून लक्ष वळविण्यासाठी पंतप्रधान आणि त्यांचे गृहमंत्री विभाजनवादी राजकारण करीत आहेत. राज्यघटनेचे बेधडकपणे उल्लंघन सुरू असताना २६ नोव्हेंबरला घटना दिन साजरा करणे, हे मोदी-शहा यांचे निव्वळ ढोंग, असे म्हणत सोनियांनी ३७०वे कलम हटविल्यानंतर जम्मू-काश्‍मीर आणि लडाखमधील स्थिती सुधारल्याचे दावे, माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन, इलेक्‍टोरल बाँड यावरूनही मोदींना लक्ष्य केले. News Item ID:  599-news_story-1574972317 Mobile Device Headline:  'भाजपकडून लोकशाही बुडविण्याचे काम' Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली - महाराष्ट्रात भाजपने लोकशाही बुडविण्याचे लाजिरवाणे काम केले. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सरकार बनविता येऊ नये, यासाठी जोरदार प्रयत्न केले. एवढेच नव्हे, तर राज्यपालांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशानुसारच काम केले, अशी तोफ काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींनी आज डागली. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा संसद भवनात काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक आज झाली. तीत सोनियांनी दोन्ही सभागृहांतील खासदारांशी संवाद साधताना महाराष्ट्रातील सत्तानाट्यावरून मोदी, शहा यांना घेरण्याचे आदेश दिले. देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपदाची शपथ देण्याचा राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांचा निर्णय कदापि सहन केला जाऊ शकणार नाही, असा हल्ला सोनियांनी चढविला. महाराष्ट्रातील घडामोडींचा संदर्भ देत सोनियांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. भाजपचा अहंकार आणि फाजील आत्मविश्‍वास, यामुळे महाराष्ट्रातील भाजप-शिवसेनेची निवडणूकपूर्व युती विखुरली. सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर मोदी-शहा सरकार उघडे पडले. तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन भाजपचा डाव उधळून लावला, असे त्या म्हणाल्या. महाराष्ट्र आणि हरियानात काँग्रेसचे मोठे नुकसान होईल, असे दावे निवडणूक निकालांनी चूक ठरविले. या राज्यांमध्ये लक्षणीय कामगिरी बजाविणाऱ्या सहकाऱ्यांचे अभिनंदन. आता त्रास देण्यासाठी भाजपकडून सर्व मार्गांचा अवलंब केला जाईल. परंतु, कोणत्याही दबावापुढे काँग्रेस झुकणार नाही आणि पूर्ण निर्धाराने मुकाबला केला जाईल, असेही त्या म्हणाल्या.  केंद्र सरकारचा ‘मोदी-शहा सरकार’ असा खोचक उल्लेख करताना सोनिया म्हणाल्या की, मोदी-शहा सरकार शालीनतेच्या बाबतीत दिवाळखोर असून, देशासमोरील गंभीर प्रश्‍न सोडविण्यात कसे दिशाहीन आहे. आर्थिक प्रश्‍न सोडविण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. देश गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. विकासदर घसरला आहे. मात्र, या प्रश्‍नांची सोडवणूक करण्याऐवजी हे सरकार आकडेवारीमध्ये फेरफार करते आहे. सरकारी कंपन्या मूठभर लाडक्‍या उद्योगपतींकडे सोपविल्या जात आहेत.  विभाजनवादी राजकारण दैनंदिन प्रश्‍नांवरून लक्ष वळविण्यासाठी पंतप्रधान आणि त्यांचे गृहमंत्री विभाजनवादी राजकारण करीत आहेत. राज्यघटनेचे बेधडकपणे उल्लंघन सुरू असताना २६ नोव्हेंबरला घटना दिन साजरा करणे, हे मोदी-शहा यांचे निव्वळ ढोंग, असे म्हणत सोनियांनी ३७०वे कलम हटविल्यानंतर जम्मू-काश्‍मीर आणि लडाखमधील स्थिती सुधारल्याचे दावे, माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन, इलेक्‍टोरल बाँड यावरूनही मोदींना लक्ष्य केले. Vertical Image:  English Headline:  Sonia Gandhi criticism of the governments efforts in Maharashtra Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क  सोनिया गांधी महाराष्ट्र maharashtra भाजप राष्ट्रवादी काँग्रेस nationalist cogress party काँग्रेस Search Functional Tags:  सोनिया गांधी, महाराष्ट्र, Maharashtra, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, Nationalist Cogress Party, काँग्रेस Twitter Publish:  Meta Description:  Sonia Gandhi criticism of the governments efforts in Maharashtra Marathi News: महाराष्ट्रात भाजपने लोकशाही बुडविण्याचे लाजिरवाणे काम केले. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सरकार बनविता येऊ नये, यासाठी जोरदार प्रयत्न केले. एवढेच नव्हे, तर राज्यपालांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशानुसारच काम केले, अशी तोफ काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींनी आज डागली. Send as Notification:  Topic Tags:  महाराष्ट्र सोनिया गांधी News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 28, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2L1zBA4
Read More
महिला डॉक्टर की मिली जली हुई लाश, सोशल मीडिया पर उठी न्याय दिलाने की मांग https://ift.tt/2NfH8z5
केंद्र में मजबूत लेकिन राज्यों में कमजोर दिख रही है भाजपा https://ift.tt/2rxFpKW
गोडसे बयान: BJP MP साध्वी प्रज्ञा के खिलाफ कांग्रेस ने दर्ज कराया केस https://ift.tt/2NfH8z5
दिशा पाटनी का बोल्ड अंदाज, ब्लैक बिकिनी में शेयर की Photo https://ift.tt/33qRH4Z
कुमारस्वामी, सिद्धारमैया, डीके शिवकुमार पर बेंगलुरु पुलिस ने दर्ज किया केस https://ift.tt/2NfH8z5
अब उद्धव ठाकरे की असल परीक्षा, विधानसभा में होगा फ्लोर टेस्ट https://ift.tt/2OXgfxv
कुंभ : अनेक मार्गांनी आर्थिक आवक; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य

कुंभ : 

व्यवसाय, उद्योग, कारखानदारी, धंदा व आर्थिक लाभ या दृष्टीने या राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष समाधानकारक ठरणार आहे. व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. व्यवसायाची नवी शाखा निर्माण करू शकाल. व्यापारात वाढ होईल; परंतु साडेसातीचा कालखंड 24 जानेवारी 2020 पासून चालू होत असल्यामुळे प्रत्येकाच्या वैयक्‍तिक कुंडलीप्रमाणे कालखंड बरा-वाईट राहील.

- 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

29 मार्च ते 29 जून 2020 हा कालखंड आर्थिकदृष्टीने सामान्य आहे. संपूर्ण वर्ष आर्थिक लाभाच्या दृष्टीने अत्यंत चांगले आहे. 24 जानेवारी 2020 नंतर शनी बाराव्या स्थानात जाणार आहे. त्याची फार काळजी करायचे कारण नाही. संपूर्ण वर्षभर आपण बाजारपेठेचा अभ्यास करून व्यवसायात व शेअर्समध्ये धाडस करायला हरकत नाही.

- मकर : नवी दिशा, मार्ग सापडेल; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य

नोकरीच्या दृष्टीने हे वर्ष समाधानकारक राहणार आहे. नोकरीत काहींना बढतीची शक्‍यता आहे. 29 मार्च ते 28 जून 2020 हा कालखंड वगळता जवळपास संपूर्ण कालखंड नोकरीच्यादृष्टीने चांगला आहे. सहकाऱ्यांचे, मित्रमैत्रिणींचे अपेक्षित सहकार्य मिळेल. महिलांना हे वर्ष वैवाहिक सौख्य, संततिसौख्य यासाठी अत्यंत चांगले आहे. आर्थिक लाभाला चांगले आहे. शेअर्समध्ये धाडस करायला हरकत नाही. फक्‍त 29 मार्च ते 29 जून 2020 या कालखंडात आर्थिक क्षेत्रात धाडस नको.

- धनु : धाडस करताना जागरूक राहा; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य

गुंतवणुकीला संपूर्ण वर्ष चांगले आहे. बढतीच्यादृष्टीने 4 नोव्हेंबर 2019 पूर्वीचा कालखंड चांगला आहे. मात्र, आर्थिक लाभाला उर्वरित वर्ष चांगले आहे. फक्‍त 29 मार्च ते 29 जून 2020 एवढा कालखंड सोडून उर्वरित कालखंड आर्थिक लाभाला अत्यंत लाभदायक, यशदायक आहे. अनेक मार्गांनी आर्थिक आवक होईल. तुमचे अंदाज अचूक ठरतील. 

- वृश्चिक राशीची भरभराट; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य

News Item ID: 

599-news_story-1574963636

Mobile Device Headline: 

कुंभ : अनेक मार्गांनी आर्थिक आवक; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Arthavishwa

Mobile Body: 

कुंभ : 

व्यवसाय, उद्योग, कारखानदारी, धंदा व आर्थिक लाभ या दृष्टीने या राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष समाधानकारक ठरणार आहे. व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. व्यवसायाची नवी शाखा निर्माण करू शकाल. व्यापारात वाढ होईल; परंतु साडेसातीचा कालखंड 24 जानेवारी 2020 पासून चालू होत असल्यामुळे प्रत्येकाच्या वैयक्‍तिक कुंडलीप्रमाणे कालखंड बरा-वाईट राहील.

- 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

29 मार्च ते 29 जून 2020 हा कालखंड आर्थिकदृष्टीने सामान्य आहे. संपूर्ण वर्ष आर्थिक लाभाच्या दृष्टीने अत्यंत चांगले आहे. 24 जानेवारी 2020 नंतर शनी बाराव्या स्थानात जाणार आहे. त्याची फार काळजी करायचे कारण नाही. संपूर्ण वर्षभर आपण बाजारपेठेचा अभ्यास करून व्यवसायात व शेअर्समध्ये धाडस करायला हरकत नाही.

- मकर : नवी दिशा, मार्ग सापडेल; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य

नोकरीच्या दृष्टीने हे वर्ष समाधानकारक राहणार आहे. नोकरीत काहींना बढतीची शक्‍यता आहे. 29 मार्च ते 28 जून 2020 हा कालखंड वगळता जवळपास संपूर्ण कालखंड नोकरीच्यादृष्टीने चांगला आहे. सहकाऱ्यांचे, मित्रमैत्रिणींचे अपेक्षित सहकार्य मिळेल. महिलांना हे वर्ष वैवाहिक सौख्य, संततिसौख्य यासाठी अत्यंत चांगले आहे. आर्थिक लाभाला चांगले आहे. शेअर्समध्ये धाडस करायला हरकत नाही. फक्‍त 29 मार्च ते 29 जून 2020 या कालखंडात आर्थिक क्षेत्रात धाडस नको.

- धनु : धाडस करताना जागरूक राहा; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य

गुंतवणुकीला संपूर्ण वर्ष चांगले आहे. बढतीच्यादृष्टीने 4 नोव्हेंबर 2019 पूर्वीचा कालखंड चांगला आहे. मात्र, आर्थिक लाभाला उर्वरित वर्ष चांगले आहे. फक्‍त 29 मार्च ते 29 जून 2020 एवढा कालखंड सोडून उर्वरित कालखंड आर्थिक लाभाला अत्यंत लाभदायक, यशदायक आहे. अनेक मार्गांनी आर्थिक आवक होईल. तुमचे अंदाज अचूक ठरतील. 

- वृश्चिक राशीची भरभराट; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य

Vertical Image: 

English Headline: 

financial horoscope for Capricorn information in marathi

Author Type: 

External Author

प्रा. रमणलाल शहा

व्यवसाय

profession

व्यापार

नोकरी

महिला

women

आरोग्य

Search Functional Tags: 

व्यवसाय, Profession, व्यापार, नोकरी, महिला, women, आरोग्य

Twitter Publish: 

Meta Description: 

financial horoscope for Capricorn information in marathi: व्यवसाय, उद्योग, कारखानदारी, धंदा व आर्थिक लाभ या दृष्टीने या राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष समाधानकारक ठरणार आहे. व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. व्यवसायाची नवी शाखा निर्माण करू शकाल.

Send as Notification: 

Topic Tags: 

व्यापार

शेअर

News Story Feeds https://ift.tt/2L1pNWS

कुंभ : अनेक मार्गांनी आर्थिक आवक; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य कुंभ :  व्यवसाय, उद्योग, कारखानदारी, धंदा व आर्थिक लाभ या दृष्टीने या राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष समाधानकारक ठरणार आहे. व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. व्यवसायाची नवी शाखा निर्माण करू शकाल. व्यापारात वाढ होईल; परंतु साडेसातीचा कालखंड 24 जानेवारी 2020 पासून चालू होत असल्यामुळे प्रत्येकाच्या वैयक्‍तिक कुंडलीप्रमाणे कालखंड बरा-वाईट राहील. - 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 29 मार्च ते 29 जून 2020 हा कालखंड आर्थिकदृष्टीने सामान्य आहे. संपूर्ण वर्ष आर्थिक लाभाच्या दृष्टीने अत्यंत चांगले आहे. 24 जानेवारी 2020 नंतर शनी बाराव्या स्थानात जाणार आहे. त्याची फार काळजी करायचे कारण नाही. संपूर्ण वर्षभर आपण बाजारपेठेचा अभ्यास करून व्यवसायात व शेअर्समध्ये धाडस करायला हरकत नाही. - मकर : नवी दिशा, मार्ग सापडेल; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य नोकरीच्या दृष्टीने हे वर्ष समाधानकारक राहणार आहे. नोकरीत काहींना बढतीची शक्‍यता आहे. 29 मार्च ते 28 जून 2020 हा कालखंड वगळता जवळपास संपूर्ण कालखंड नोकरीच्यादृष्टीने चांगला आहे. सहकाऱ्यांचे, मित्रमैत्रिणींचे अपेक्षित सहकार्य मिळेल. महिलांना हे वर्ष वैवाहिक सौख्य, संततिसौख्य यासाठी अत्यंत चांगले आहे. आर्थिक लाभाला चांगले आहे. शेअर्समध्ये धाडस करायला हरकत नाही. फक्‍त 29 मार्च ते 29 जून 2020 या कालखंडात आर्थिक क्षेत्रात धाडस नको. - धनु : धाडस करताना जागरूक राहा; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य गुंतवणुकीला संपूर्ण वर्ष चांगले आहे. बढतीच्यादृष्टीने 4 नोव्हेंबर 2019 पूर्वीचा कालखंड चांगला आहे. मात्र, आर्थिक लाभाला उर्वरित वर्ष चांगले आहे. फक्‍त 29 मार्च ते 29 जून 2020 एवढा कालखंड सोडून उर्वरित कालखंड आर्थिक लाभाला अत्यंत लाभदायक, यशदायक आहे. अनेक मार्गांनी आर्थिक आवक होईल. तुमचे अंदाज अचूक ठरतील.  - वृश्चिक राशीची भरभराट; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य News Item ID:  599-news_story-1574963636 Mobile Device Headline:  कुंभ : अनेक मार्गांनी आर्थिक आवक; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Arthavishwa Mobile Body:  कुंभ :  व्यवसाय, उद्योग, कारखानदारी, धंदा व आर्थिक लाभ या दृष्टीने या राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष समाधानकारक ठरणार आहे. व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. व्यवसायाची नवी शाखा निर्माण करू शकाल. व्यापारात वाढ होईल; परंतु साडेसातीचा कालखंड 24 जानेवारी 2020 पासून चालू होत असल्यामुळे प्रत्येकाच्या वैयक्‍तिक कुंडलीप्रमाणे कालखंड बरा-वाईट राहील. - 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 29 मार्च ते 29 जून 2020 हा कालखंड आर्थिकदृष्टीने सामान्य आहे. संपूर्ण वर्ष आर्थिक लाभाच्या दृष्टीने अत्यंत चांगले आहे. 24 जानेवारी 2020 नंतर शनी बाराव्या स्थानात जाणार आहे. त्याची फार काळजी करायचे कारण नाही. संपूर्ण वर्षभर आपण बाजारपेठेचा अभ्यास करून व्यवसायात व शेअर्समध्ये धाडस करायला हरकत नाही. - मकर : नवी दिशा, मार्ग सापडेल; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य नोकरीच्या दृष्टीने हे वर्ष समाधानकारक राहणार आहे. नोकरीत काहींना बढतीची शक्‍यता आहे. 29 मार्च ते 28 जून 2020 हा कालखंड वगळता जवळपास संपूर्ण कालखंड नोकरीच्यादृष्टीने चांगला आहे. सहकाऱ्यांचे, मित्रमैत्रिणींचे अपेक्षित सहकार्य मिळेल. महिलांना हे वर्ष वैवाहिक सौख्य, संततिसौख्य यासाठी अत्यंत चांगले आहे. आर्थिक लाभाला चांगले आहे. शेअर्समध्ये धाडस करायला हरकत नाही. फक्‍त 29 मार्च ते 29 जून 2020 या कालखंडात आर्थिक क्षेत्रात धाडस नको. - धनु : धाडस करताना जागरूक राहा; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य गुंतवणुकीला संपूर्ण वर्ष चांगले आहे. बढतीच्यादृष्टीने 4 नोव्हेंबर 2019 पूर्वीचा कालखंड चांगला आहे. मात्र, आर्थिक लाभाला उर्वरित वर्ष चांगले आहे. फक्‍त 29 मार्च ते 29 जून 2020 एवढा कालखंड सोडून उर्वरित कालखंड आर्थिक लाभाला अत्यंत लाभदायक, यशदायक आहे. अनेक मार्गांनी आर्थिक आवक होईल. तुमचे अंदाज अचूक ठरतील.  - वृश्चिक राशीची भरभराट; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य Vertical Image:  English Headline:  financial horoscope for Capricorn information in marathi Author Type:  External Author प्रा. रमणलाल शहा व्यवसाय profession व्यापार नोकरी महिला women आरोग्य Search Functional Tags:  व्यवसाय, Profession, व्यापार, नोकरी, महिला, women, आरोग्य Twitter Publish:  Meta Description:  financial horoscope for Capricorn information in marathi: व्यवसाय, उद्योग, कारखानदारी, धंदा व आर्थिक लाभ या दृष्टीने या राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष समाधानकारक ठरणार आहे. व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. व्यवसायाची नवी शाखा निर्माण करू शकाल. Send as Notification:  Topic Tags:  व्यापार शेअर News Story Feeds https://ift.tt/2L1pNWS

November 28, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2RbfpzZ
Read More