Vidhan Sabha 2019 : कलम ३७० चे भांडवल विधानसभा 2019 : पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) - ‘कलम ३७० हटविल्याच्या मुद्द्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून भावनिक भांडवल केले जात आहे. शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, बंद पडत असलेले उद्योग, मंदी याकडे दुर्लक्ष करून ३७० चा हेका सत्ताधाऱ्यांकडून लावला जात आहे. पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा, परंपरा राखताना दिसत नाहीत,’ अशी तोफ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी डागली. निफाड मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार दिलीप बनकर यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते. कांदा निर्यातबंदी, शेतीमालाला भाव नाही अशा शेतीविरोधी धोरणामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबाची होळी होत असून, १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. महाराष्ट्रात आल्यानंतर मोदी-शहा यांना माझे नाव घेतल्याशिवाय चैन पडत नाही. पाच वर्षांपूर्वी कुणाला नाव माहीत नसलेले अमित शहा आता महाराष्ट्रात येऊन विचारतायत शरद पवार यांनी काय केले? सलग ५२ वर्षे एक दिवसही खाडा न होता राज्य व देशाच्या सर्वोच्च सभागृहात जनतेने प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. काही केल्याशिवाय जनतेने दिलेले नाही, असा टोला त्यांनी लगावला. विरोधकांची तोंडे केली बंद  शेती प्रश्‍न, औद्योगीकरणातील मंदी, बेरोजगारी अशी दयनीय अवस्था असताना प्रश्‍न सोडविण्याचे स्वारस्य सत्ताधाऱ्यांमध्ये नाही. सत्तेचा गैरवापर करून देशात कधी न घडलेली दडपशाही सुरू आहे. राज्य सरकारी बॅंकेच्या कर्जवाटपाच्या प्रकरणात हकनाक गोवले गेले. शेतकरी प्रश्‍नावर काढलेल्या जळगाव-नागपूर दिंडीत माझ्यावर खटला दाखल झाला आणि आता माझा संबंध नसताना ‘ईडी’ने कारवाई केली. ओळखीचे आहे म्हणून खटला दाखल करणे हे मोठे गमतीचे वाटते. सत्ता मिळविल्यानंतर पाय जमिनीवर व डोके ठिकाणावर ठेवावे लागते. मात्र सत्ताधाऱ्यांचे तसे राहिलेले नाही, असे पवार म्हणाले. शेतकरी आत्महत्या भाजपचे पाप सटाणा: युती शासनाच्या काळात नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून सोळा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. हे सरकारचे पाप आहे. निष्क्रिय शासनाला सत्तेतून खाली खेचण्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे सांगितले. News Item ID:  599-news_story-1571330793 Mobile Device Headline:  Vidhan Sabha 2019 : कलम ३७० चे भांडवल Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  विधानसभा 2019 : पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) - ‘कलम ३७० हटविल्याच्या मुद्द्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून भावनिक भांडवल केले जात आहे. शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, बंद पडत असलेले उद्योग, मंदी याकडे दुर्लक्ष करून ३७० चा हेका सत्ताधाऱ्यांकडून लावला जात आहे. पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा, परंपरा राखताना दिसत नाहीत,’ अशी तोफ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी डागली. निफाड मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार दिलीप बनकर यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते. कांदा निर्यातबंदी, शेतीमालाला भाव नाही अशा शेतीविरोधी धोरणामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबाची होळी होत असून, १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. महाराष्ट्रात आल्यानंतर मोदी-शहा यांना माझे नाव घेतल्याशिवाय चैन पडत नाही. पाच वर्षांपूर्वी कुणाला नाव माहीत नसलेले अमित शहा आता महाराष्ट्रात येऊन विचारतायत शरद पवार यांनी काय केले? सलग ५२ वर्षे एक दिवसही खाडा न होता राज्य व देशाच्या सर्वोच्च सभागृहात जनतेने प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. काही केल्याशिवाय जनतेने दिलेले नाही, असा टोला त्यांनी लगावला. विरोधकांची तोंडे केली बंद  शेती प्रश्‍न, औद्योगीकरणातील मंदी, बेरोजगारी अशी दयनीय अवस्था असताना प्रश्‍न सोडविण्याचे स्वारस्य सत्ताधाऱ्यांमध्ये नाही. सत्तेचा गैरवापर करून देशात कधी न घडलेली दडपशाही सुरू आहे. राज्य सरकारी बॅंकेच्या कर्जवाटपाच्या प्रकरणात हकनाक गोवले गेले. शेतकरी प्रश्‍नावर काढलेल्या जळगाव-नागपूर दिंडीत माझ्यावर खटला दाखल झाला आणि आता माझा संबंध नसताना ‘ईडी’ने कारवाई केली. ओळखीचे आहे म्हणून खटला दाखल करणे हे मोठे गमतीचे वाटते. सत्ता मिळविल्यानंतर पाय जमिनीवर व डोके ठिकाणावर ठेवावे लागते. मात्र सत्ताधाऱ्यांचे तसे राहिलेले नाही, असे पवार म्हणाले. शेतकरी आत्महत्या भाजपचे पाप सटाणा: युती शासनाच्या काळात नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून सोळा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. हे सरकारचे पाप आहे. निष्क्रिय शासनाला सत्तेतून खाली खेचण्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे सांगितले. Vertical Image:  English Headline:  maharashtra Vidhansabha 2019 article 370 Capital sharad pawar politics Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा विधानसभा 2019 narendra modi sharad pawar wrestling devendra fadnavis politics cricket vidhansabha 2019 बेरोजगार niphad farming maharashtra टोल government jangaon nagpur Search Functional Tags:  विधानसभा 2019, Narendra Modi, Sharad Pawar, wrestling, Devendra Fadnavis, Politics, cricket, Vidhansabha 2019, बेरोजगार, Niphad, farming, Maharashtra, टोल, Government, Jangaon, Nagpur Twitter Publish:  Meta Description:  ‘कलम ३७० हटविल्याच्या मुद्द्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून भावनिक भांडवल केले जात आहे. Send as Notification:  Topic Tags:  देवेंद्र फडणवीस शरद पवार नरेंद्र मोदी राष्ट्रवादी महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, October 17, 2019

Vidhan Sabha 2019 : कलम ३७० चे भांडवल विधानसभा 2019 : पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) - ‘कलम ३७० हटविल्याच्या मुद्द्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून भावनिक भांडवल केले जात आहे. शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, बंद पडत असलेले उद्योग, मंदी याकडे दुर्लक्ष करून ३७० चा हेका सत्ताधाऱ्यांकडून लावला जात आहे. पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा, परंपरा राखताना दिसत नाहीत,’ अशी तोफ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी डागली. निफाड मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार दिलीप बनकर यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते. कांदा निर्यातबंदी, शेतीमालाला भाव नाही अशा शेतीविरोधी धोरणामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबाची होळी होत असून, १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. महाराष्ट्रात आल्यानंतर मोदी-शहा यांना माझे नाव घेतल्याशिवाय चैन पडत नाही. पाच वर्षांपूर्वी कुणाला नाव माहीत नसलेले अमित शहा आता महाराष्ट्रात येऊन विचारतायत शरद पवार यांनी काय केले? सलग ५२ वर्षे एक दिवसही खाडा न होता राज्य व देशाच्या सर्वोच्च सभागृहात जनतेने प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. काही केल्याशिवाय जनतेने दिलेले नाही, असा टोला त्यांनी लगावला. विरोधकांची तोंडे केली बंद  शेती प्रश्‍न, औद्योगीकरणातील मंदी, बेरोजगारी अशी दयनीय अवस्था असताना प्रश्‍न सोडविण्याचे स्वारस्य सत्ताधाऱ्यांमध्ये नाही. सत्तेचा गैरवापर करून देशात कधी न घडलेली दडपशाही सुरू आहे. राज्य सरकारी बॅंकेच्या कर्जवाटपाच्या प्रकरणात हकनाक गोवले गेले. शेतकरी प्रश्‍नावर काढलेल्या जळगाव-नागपूर दिंडीत माझ्यावर खटला दाखल झाला आणि आता माझा संबंध नसताना ‘ईडी’ने कारवाई केली. ओळखीचे आहे म्हणून खटला दाखल करणे हे मोठे गमतीचे वाटते. सत्ता मिळविल्यानंतर पाय जमिनीवर व डोके ठिकाणावर ठेवावे लागते. मात्र सत्ताधाऱ्यांचे तसे राहिलेले नाही, असे पवार म्हणाले. शेतकरी आत्महत्या भाजपचे पाप सटाणा: युती शासनाच्या काळात नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून सोळा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. हे सरकारचे पाप आहे. निष्क्रिय शासनाला सत्तेतून खाली खेचण्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे सांगितले. News Item ID:  599-news_story-1571330793 Mobile Device Headline:  Vidhan Sabha 2019 : कलम ३७० चे भांडवल Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  विधानसभा 2019 : पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) - ‘कलम ३७० हटविल्याच्या मुद्द्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून भावनिक भांडवल केले जात आहे. शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, बंद पडत असलेले उद्योग, मंदी याकडे दुर्लक्ष करून ३७० चा हेका सत्ताधाऱ्यांकडून लावला जात आहे. पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा, परंपरा राखताना दिसत नाहीत,’ अशी तोफ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी डागली. निफाड मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार दिलीप बनकर यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते. कांदा निर्यातबंदी, शेतीमालाला भाव नाही अशा शेतीविरोधी धोरणामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबाची होळी होत असून, १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. महाराष्ट्रात आल्यानंतर मोदी-शहा यांना माझे नाव घेतल्याशिवाय चैन पडत नाही. पाच वर्षांपूर्वी कुणाला नाव माहीत नसलेले अमित शहा आता महाराष्ट्रात येऊन विचारतायत शरद पवार यांनी काय केले? सलग ५२ वर्षे एक दिवसही खाडा न होता राज्य व देशाच्या सर्वोच्च सभागृहात जनतेने प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. काही केल्याशिवाय जनतेने दिलेले नाही, असा टोला त्यांनी लगावला. विरोधकांची तोंडे केली बंद  शेती प्रश्‍न, औद्योगीकरणातील मंदी, बेरोजगारी अशी दयनीय अवस्था असताना प्रश्‍न सोडविण्याचे स्वारस्य सत्ताधाऱ्यांमध्ये नाही. सत्तेचा गैरवापर करून देशात कधी न घडलेली दडपशाही सुरू आहे. राज्य सरकारी बॅंकेच्या कर्जवाटपाच्या प्रकरणात हकनाक गोवले गेले. शेतकरी प्रश्‍नावर काढलेल्या जळगाव-नागपूर दिंडीत माझ्यावर खटला दाखल झाला आणि आता माझा संबंध नसताना ‘ईडी’ने कारवाई केली. ओळखीचे आहे म्हणून खटला दाखल करणे हे मोठे गमतीचे वाटते. सत्ता मिळविल्यानंतर पाय जमिनीवर व डोके ठिकाणावर ठेवावे लागते. मात्र सत्ताधाऱ्यांचे तसे राहिलेले नाही, असे पवार म्हणाले. शेतकरी आत्महत्या भाजपचे पाप सटाणा: युती शासनाच्या काळात नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून सोळा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. हे सरकारचे पाप आहे. निष्क्रिय शासनाला सत्तेतून खाली खेचण्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे सांगितले. Vertical Image:  English Headline:  maharashtra Vidhansabha 2019 article 370 Capital sharad pawar politics Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा विधानसभा 2019 narendra modi sharad pawar wrestling devendra fadnavis politics cricket vidhansabha 2019 बेरोजगार niphad farming maharashtra टोल government jangaon nagpur Search Functional Tags:  विधानसभा 2019, Narendra Modi, Sharad Pawar, wrestling, Devendra Fadnavis, Politics, cricket, Vidhansabha 2019, बेरोजगार, Niphad, farming, Maharashtra, टोल, Government, Jangaon, Nagpur Twitter Publish:  Meta Description:  ‘कलम ३७० हटविल्याच्या मुद्द्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून भावनिक भांडवल केले जात आहे. Send as Notification:  Topic Tags:  देवेंद्र फडणवीस शरद पवार नरेंद्र मोदी राष्ट्रवादी महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/32qpGuK

No comments:

Post a Comment