Vidhan Sabha 2019 : राज्यात महायुतीला विजयी करा - आदित्य ठाकरे विधानसभा 2019 : चाकण - ‘संपूर्ण महाराष्ट्रात भगवे वादळ आहे. स्वप्नातील उद्याचा महाराष्ट्र घडविण्यासाठी युतीच्या उमेदवारांना विजयी करा, विरोधकांच्या आश्वासनाला बळी पडू नका,’’ असे आवाहन शिवसेनेचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे केले.  चाकण (ता. खेड) येथे महायुतीचे उमेदवार आमदार सुरेश गोरे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत आदित्य ठाकरे बोलत होते.  ठाकरे म्हणाले, ‘‘आमदार सुरेश गोरे यांनी मतदारसंघात चांगले काम केले आहे. तालुक्‍याच्या विकासासाठी निधी आणला आहे. सत्तेत असलो तरी विविध प्रश्नांवर शिवसेनेने आवाज उठविला. शिवसेना शेतकऱ्यांचा, कामगारांचा सर्वांचा पक्ष आहे. शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळावी यासाठी मोर्चा काढला. त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देणार हा आमचा निर्धार आहे. शिवसेनेने विविध योजना आणायचे ठरविले आहे.’’ आमदार गोरे म्हणाले, ‘‘माझा विजय निश्‍चित आहे. विकासकामांच्या जोरावर मी निवडून येणार आहे. तालुक्‍याला शांततेची गरज आहे. तालुक्‍यात काहींनी प्रचारासाठी बोलके पोपट ठेवले आहेत. गुंडगिरी दहशतीचे राजकारण मोडून काढा.’’  या वेळी अशोक खांडेभराड, विजया शिंदे, प्रकाश वाडेकर, जयप्रकाश परदेशी, संतोष डोळस, प्रकाश गोरे,  सूर्यकांत मुंगसे, गणेश पऱ्हाड, पांडुरंग गोरे, घनशाम दरोडे व इतरांनी विचार व्यक्त केले. या वेळी रामदास धनवटे, शिवाजी वर्पे, सुलभा उबाळे, राजू जवळेकर, किरण मांजरे, भगवान पोखरकर, ज्योती अरगडे, शेखर घोगरे, रोहिदास तापकीर, लक्ष्मण जाधव, रामहरी आवटे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन गणेश पऱ्हाड यांनी केले. सुदाम कराळे यांनी आभार मानले. News Item ID:  599-news_story-1571426028 Mobile Device Headline:  Vidhan Sabha 2019 : राज्यात महायुतीला विजयी करा - आदित्य ठाकरे Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  विधानसभा 2019 : चाकण - ‘संपूर्ण महाराष्ट्रात भगवे वादळ आहे. स्वप्नातील उद्याचा महाराष्ट्र घडविण्यासाठी युतीच्या उमेदवारांना विजयी करा, विरोधकांच्या आश्वासनाला बळी पडू नका,’’ असे आवाहन शिवसेनेचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे केले.  चाकण (ता. खेड) येथे महायुतीचे उमेदवार आमदार सुरेश गोरे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत आदित्य ठाकरे बोलत होते.  ठाकरे म्हणाले, ‘‘आमदार सुरेश गोरे यांनी मतदारसंघात चांगले काम केले आहे. तालुक्‍याच्या विकासासाठी निधी आणला आहे. सत्तेत असलो तरी विविध प्रश्नांवर शिवसेनेने आवाज उठविला. शिवसेना शेतकऱ्यांचा, कामगारांचा सर्वांचा पक्ष आहे. शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळावी यासाठी मोर्चा काढला. त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देणार हा आमचा निर्धार आहे. शिवसेनेने विविध योजना आणायचे ठरविले आहे.’’ आमदार गोरे म्हणाले, ‘‘माझा विजय निश्‍चित आहे. विकासकामांच्या जोरावर मी निवडून येणार आहे. तालुक्‍याला शांततेची गरज आहे. तालुक्‍यात काहींनी प्रचारासाठी बोलके पोपट ठेवले आहेत. गुंडगिरी दहशतीचे राजकारण मोडून काढा.’’  या वेळी अशोक खांडेभराड, विजया शिंदे, प्रकाश वाडेकर, जयप्रकाश परदेशी, संतोष डोळस, प्रकाश गोरे,  सूर्यकांत मुंगसे, गणेश पऱ्हाड, पांडुरंग गोरे, घनशाम दरोडे व इतरांनी विचार व्यक्त केले. या वेळी रामदास धनवटे, शिवाजी वर्पे, सुलभा उबाळे, राजू जवळेकर, किरण मांजरे, भगवान पोखरकर, ज्योती अरगडे, शेखर घोगरे, रोहिदास तापकीर, लक्ष्मण जाधव, रामहरी आवटे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन गणेश पऱ्हाड यांनी केले. सुदाम कराळे यांनी आभार मानले. Vertical Image:  English Headline:  maharashtra Vidhansabha 2019 mahayuti aaditya thackeray politics Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा विधानसभा 2019 vidhansabha 2019 आदित्य ठाकरे maharashtra politics yuva sena aditya thakare खेड आमदार victory Search Functional Tags:  विधानसभा 2019, Vidhansabha 2019, आदित्य ठाकरे, Maharashtra, Politics, Yuva Sena, Aditya Thakare, खेड, आमदार, victory Twitter Publish:  Meta Description:  ठाकरे म्हणाले, ‘‘आमदार सुरेश गोरे यांनी मतदारसंघात चांगले काम केले आहे. तालुक्‍याच्या विकासासाठी निधी आणला आहे. सत्तेत असलो तरी विविध प्रश्नांवर शिवसेनेने आवाज उठविला. Send as Notification:  Topic Tags:  महाराष्ट्र आदित्य ठाकरे शिवसेना News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, October 18, 2019

Vidhan Sabha 2019 : राज्यात महायुतीला विजयी करा - आदित्य ठाकरे विधानसभा 2019 : चाकण - ‘संपूर्ण महाराष्ट्रात भगवे वादळ आहे. स्वप्नातील उद्याचा महाराष्ट्र घडविण्यासाठी युतीच्या उमेदवारांना विजयी करा, विरोधकांच्या आश्वासनाला बळी पडू नका,’’ असे आवाहन शिवसेनेचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे केले.  चाकण (ता. खेड) येथे महायुतीचे उमेदवार आमदार सुरेश गोरे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत आदित्य ठाकरे बोलत होते.  ठाकरे म्हणाले, ‘‘आमदार सुरेश गोरे यांनी मतदारसंघात चांगले काम केले आहे. तालुक्‍याच्या विकासासाठी निधी आणला आहे. सत्तेत असलो तरी विविध प्रश्नांवर शिवसेनेने आवाज उठविला. शिवसेना शेतकऱ्यांचा, कामगारांचा सर्वांचा पक्ष आहे. शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळावी यासाठी मोर्चा काढला. त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देणार हा आमचा निर्धार आहे. शिवसेनेने विविध योजना आणायचे ठरविले आहे.’’ आमदार गोरे म्हणाले, ‘‘माझा विजय निश्‍चित आहे. विकासकामांच्या जोरावर मी निवडून येणार आहे. तालुक्‍याला शांततेची गरज आहे. तालुक्‍यात काहींनी प्रचारासाठी बोलके पोपट ठेवले आहेत. गुंडगिरी दहशतीचे राजकारण मोडून काढा.’’  या वेळी अशोक खांडेभराड, विजया शिंदे, प्रकाश वाडेकर, जयप्रकाश परदेशी, संतोष डोळस, प्रकाश गोरे,  सूर्यकांत मुंगसे, गणेश पऱ्हाड, पांडुरंग गोरे, घनशाम दरोडे व इतरांनी विचार व्यक्त केले. या वेळी रामदास धनवटे, शिवाजी वर्पे, सुलभा उबाळे, राजू जवळेकर, किरण मांजरे, भगवान पोखरकर, ज्योती अरगडे, शेखर घोगरे, रोहिदास तापकीर, लक्ष्मण जाधव, रामहरी आवटे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन गणेश पऱ्हाड यांनी केले. सुदाम कराळे यांनी आभार मानले. News Item ID:  599-news_story-1571426028 Mobile Device Headline:  Vidhan Sabha 2019 : राज्यात महायुतीला विजयी करा - आदित्य ठाकरे Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  विधानसभा 2019 : चाकण - ‘संपूर्ण महाराष्ट्रात भगवे वादळ आहे. स्वप्नातील उद्याचा महाराष्ट्र घडविण्यासाठी युतीच्या उमेदवारांना विजयी करा, विरोधकांच्या आश्वासनाला बळी पडू नका,’’ असे आवाहन शिवसेनेचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे केले.  चाकण (ता. खेड) येथे महायुतीचे उमेदवार आमदार सुरेश गोरे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत आदित्य ठाकरे बोलत होते.  ठाकरे म्हणाले, ‘‘आमदार सुरेश गोरे यांनी मतदारसंघात चांगले काम केले आहे. तालुक्‍याच्या विकासासाठी निधी आणला आहे. सत्तेत असलो तरी विविध प्रश्नांवर शिवसेनेने आवाज उठविला. शिवसेना शेतकऱ्यांचा, कामगारांचा सर्वांचा पक्ष आहे. शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळावी यासाठी मोर्चा काढला. त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देणार हा आमचा निर्धार आहे. शिवसेनेने विविध योजना आणायचे ठरविले आहे.’’ आमदार गोरे म्हणाले, ‘‘माझा विजय निश्‍चित आहे. विकासकामांच्या जोरावर मी निवडून येणार आहे. तालुक्‍याला शांततेची गरज आहे. तालुक्‍यात काहींनी प्रचारासाठी बोलके पोपट ठेवले आहेत. गुंडगिरी दहशतीचे राजकारण मोडून काढा.’’  या वेळी अशोक खांडेभराड, विजया शिंदे, प्रकाश वाडेकर, जयप्रकाश परदेशी, संतोष डोळस, प्रकाश गोरे,  सूर्यकांत मुंगसे, गणेश पऱ्हाड, पांडुरंग गोरे, घनशाम दरोडे व इतरांनी विचार व्यक्त केले. या वेळी रामदास धनवटे, शिवाजी वर्पे, सुलभा उबाळे, राजू जवळेकर, किरण मांजरे, भगवान पोखरकर, ज्योती अरगडे, शेखर घोगरे, रोहिदास तापकीर, लक्ष्मण जाधव, रामहरी आवटे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन गणेश पऱ्हाड यांनी केले. सुदाम कराळे यांनी आभार मानले. Vertical Image:  English Headline:  maharashtra Vidhansabha 2019 mahayuti aaditya thackeray politics Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा विधानसभा 2019 vidhansabha 2019 आदित्य ठाकरे maharashtra politics yuva sena aditya thakare खेड आमदार victory Search Functional Tags:  विधानसभा 2019, Vidhansabha 2019, आदित्य ठाकरे, Maharashtra, Politics, Yuva Sena, Aditya Thakare, खेड, आमदार, victory Twitter Publish:  Meta Description:  ठाकरे म्हणाले, ‘‘आमदार सुरेश गोरे यांनी मतदारसंघात चांगले काम केले आहे. तालुक्‍याच्या विकासासाठी निधी आणला आहे. सत्तेत असलो तरी विविध प्रश्नांवर शिवसेनेने आवाज उठविला. Send as Notification:  Topic Tags:  महाराष्ट्र आदित्य ठाकरे शिवसेना News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2MRsbzC

No comments:

Post a Comment