गायींची संख्या १८ टक्‍क्‍यांनी वाढली नवी दिल्ली - देशात धार्मिक आणि राजकीय मुद्दा बनलेल्या गायींची संख्या १८ टक्‍क्‍यांनी वाढली असून, ही संख्या १४.५१ कोटी झाल्याचे केंद्र सरकारच्या पशुगणनेत आढळून आले आहे. त्याचप्रमाणे, भारतीय वाणाच्या गायींच्या संख्येत होणारी घटही कमी झाली आहे. २० व्या पशुगणनेनंतर केंद्र सरकारने ही आकडेवारी जाहीर केली असून, देशात कृषीउपयोगी पशूंची संख्या ५३.५७८ कोटींपर्यंत पोचली आहे. मागील पशुगणनेच्या तुलनेत ही वाढ ४.६ टक्‍क्‍यांची आहे.  केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन खात्याने पशुगणनेचा निष्कर्ष जाहीर केला आहे. यात गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, मिथुन, याक, वराह यांसारख्या कृषीउपयोगी पशूंसोबतच कोंबड्या, बदकांचीही गणना करण्यात आली आहे. याआधीची पशुगणना २०१२ मध्ये झाली होती. ताज्या पशुगणनेनुसार शेळ्या, मेंढ्या, गोवंशातील पशूंची संख्या देशभरात १९.२४ कोटी झाली असून, मागील पशुगणनेच्या तुलनेत त्यात ०.८ टक्‍क्‍यांची वाढ दिसून आली आहे. परदेशी, संकरित पशूंचे प्रमाण ५ कोटी, तर देशी वाणाच्या पशूंचे १४.२१ कोटी आहे.  यात गायींची संख्या १४.५१ कोटी असून, हे प्रमाण २०१२ च्या पशुगणनेशी तुलना करता १२ टक्‍क्‍यांनी वाढले आहे. पूर्णतः भारतीय वाणाच्या गायींचे प्रमाण हे आधीच्या पशुगणनेच्या तुलनेत ६ टक्‍क्‍यांनी कमी आहे. मात्र, २००७-२०१२ या कालावधीत भारतीय गायींच्या संख्येत घट होण्याचे प्रमाण ९ टक्के होते. ते आता सहा टक्‍क्‍यांवर आले असल्याने देशी गायींचे प्रमाण घटण्याचा वेग कमी झाला असून, एका अर्थाने संख्या तीन टक्‍क्‍यांनी वाढली आहे, असा दावा कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने केला.  गायींसोबतच म्हशी, मिथुन, याक यांसारख्या प्राण्यांची संख्यादेखील ३०.३२ कोटी झाली आहे. म्हशींची संख्या एक टक्‍क्‍याने वाढून १०.९८ कोटी झाली आहे. News Item ID:  599-news_story-1571331925 Mobile Device Headline:  गायींची संख्या १८ टक्‍क्‍यांनी वाढली Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली - देशात धार्मिक आणि राजकीय मुद्दा बनलेल्या गायींची संख्या १८ टक्‍क्‍यांनी वाढली असून, ही संख्या १४.५१ कोटी झाल्याचे केंद्र सरकारच्या पशुगणनेत आढळून आले आहे. त्याचप्रमाणे, भारतीय वाणाच्या गायींच्या संख्येत होणारी घटही कमी झाली आहे. २० व्या पशुगणनेनंतर केंद्र सरकारने ही आकडेवारी जाहीर केली असून, देशात कृषीउपयोगी पशूंची संख्या ५३.५७८ कोटींपर्यंत पोचली आहे. मागील पशुगणनेच्या तुलनेत ही वाढ ४.६ टक्‍क्‍यांची आहे.  केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन खात्याने पशुगणनेचा निष्कर्ष जाहीर केला आहे. यात गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, मिथुन, याक, वराह यांसारख्या कृषीउपयोगी पशूंसोबतच कोंबड्या, बदकांचीही गणना करण्यात आली आहे. याआधीची पशुगणना २०१२ मध्ये झाली होती. ताज्या पशुगणनेनुसार शेळ्या, मेंढ्या, गोवंशातील पशूंची संख्या देशभरात १९.२४ कोटी झाली असून, मागील पशुगणनेच्या तुलनेत त्यात ०.८ टक्‍क्‍यांची वाढ दिसून आली आहे. परदेशी, संकरित पशूंचे प्रमाण ५ कोटी, तर देशी वाणाच्या पशूंचे १४.२१ कोटी आहे.  यात गायींची संख्या १४.५१ कोटी असून, हे प्रमाण २०१२ च्या पशुगणनेशी तुलना करता १२ टक्‍क्‍यांनी वाढले आहे. पूर्णतः भारतीय वाणाच्या गायींचे प्रमाण हे आधीच्या पशुगणनेच्या तुलनेत ६ टक्‍क्‍यांनी कमी आहे. मात्र, २००७-२०१२ या कालावधीत भारतीय गायींच्या संख्येत घट होण्याचे प्रमाण ९ टक्के होते. ते आता सहा टक्‍क्‍यांवर आले असल्याने देशी गायींचे प्रमाण घटण्याचा वेग कमी झाला असून, एका अर्थाने संख्या तीन टक्‍क्‍यांनी वाढली आहे, असा दावा कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने केला.  गायींसोबतच म्हशी, मिथुन, याक यांसारख्या प्राण्यांची संख्यादेखील ३०.३२ कोटी झाली आहे. म्हशींची संख्या एक टक्‍क्‍याने वाढून १०.९८ कोटी झाली आहे. Vertical Image:  English Headline:  cow count 18 percentage increase in india Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क गाय cow धार्मिक भारत agriculture मंत्रालय Search Functional Tags:  गाय, Cow, धार्मिक, भारत, Agriculture, मंत्रालय Twitter Publish:  Meta Description:  देशात धार्मिक आणि राजकीय मुद्दा बनलेल्या गायींची संख्या १८ टक्‍क्‍यांनी वाढली असून, ही संख्या १४.५१ कोटी झाल्याचे केंद्र सरकारच्या पशुगणनेत आढळून आले आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, October 17, 2019

गायींची संख्या १८ टक्‍क्‍यांनी वाढली नवी दिल्ली - देशात धार्मिक आणि राजकीय मुद्दा बनलेल्या गायींची संख्या १८ टक्‍क्‍यांनी वाढली असून, ही संख्या १४.५१ कोटी झाल्याचे केंद्र सरकारच्या पशुगणनेत आढळून आले आहे. त्याचप्रमाणे, भारतीय वाणाच्या गायींच्या संख्येत होणारी घटही कमी झाली आहे. २० व्या पशुगणनेनंतर केंद्र सरकारने ही आकडेवारी जाहीर केली असून, देशात कृषीउपयोगी पशूंची संख्या ५३.५७८ कोटींपर्यंत पोचली आहे. मागील पशुगणनेच्या तुलनेत ही वाढ ४.६ टक्‍क्‍यांची आहे.  केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन खात्याने पशुगणनेचा निष्कर्ष जाहीर केला आहे. यात गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, मिथुन, याक, वराह यांसारख्या कृषीउपयोगी पशूंसोबतच कोंबड्या, बदकांचीही गणना करण्यात आली आहे. याआधीची पशुगणना २०१२ मध्ये झाली होती. ताज्या पशुगणनेनुसार शेळ्या, मेंढ्या, गोवंशातील पशूंची संख्या देशभरात १९.२४ कोटी झाली असून, मागील पशुगणनेच्या तुलनेत त्यात ०.८ टक्‍क्‍यांची वाढ दिसून आली आहे. परदेशी, संकरित पशूंचे प्रमाण ५ कोटी, तर देशी वाणाच्या पशूंचे १४.२१ कोटी आहे.  यात गायींची संख्या १४.५१ कोटी असून, हे प्रमाण २०१२ च्या पशुगणनेशी तुलना करता १२ टक्‍क्‍यांनी वाढले आहे. पूर्णतः भारतीय वाणाच्या गायींचे प्रमाण हे आधीच्या पशुगणनेच्या तुलनेत ६ टक्‍क्‍यांनी कमी आहे. मात्र, २००७-२०१२ या कालावधीत भारतीय गायींच्या संख्येत घट होण्याचे प्रमाण ९ टक्के होते. ते आता सहा टक्‍क्‍यांवर आले असल्याने देशी गायींचे प्रमाण घटण्याचा वेग कमी झाला असून, एका अर्थाने संख्या तीन टक्‍क्‍यांनी वाढली आहे, असा दावा कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने केला.  गायींसोबतच म्हशी, मिथुन, याक यांसारख्या प्राण्यांची संख्यादेखील ३०.३२ कोटी झाली आहे. म्हशींची संख्या एक टक्‍क्‍याने वाढून १०.९८ कोटी झाली आहे. News Item ID:  599-news_story-1571331925 Mobile Device Headline:  गायींची संख्या १८ टक्‍क्‍यांनी वाढली Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली - देशात धार्मिक आणि राजकीय मुद्दा बनलेल्या गायींची संख्या १८ टक्‍क्‍यांनी वाढली असून, ही संख्या १४.५१ कोटी झाल्याचे केंद्र सरकारच्या पशुगणनेत आढळून आले आहे. त्याचप्रमाणे, भारतीय वाणाच्या गायींच्या संख्येत होणारी घटही कमी झाली आहे. २० व्या पशुगणनेनंतर केंद्र सरकारने ही आकडेवारी जाहीर केली असून, देशात कृषीउपयोगी पशूंची संख्या ५३.५७८ कोटींपर्यंत पोचली आहे. मागील पशुगणनेच्या तुलनेत ही वाढ ४.६ टक्‍क्‍यांची आहे.  केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन खात्याने पशुगणनेचा निष्कर्ष जाहीर केला आहे. यात गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, मिथुन, याक, वराह यांसारख्या कृषीउपयोगी पशूंसोबतच कोंबड्या, बदकांचीही गणना करण्यात आली आहे. याआधीची पशुगणना २०१२ मध्ये झाली होती. ताज्या पशुगणनेनुसार शेळ्या, मेंढ्या, गोवंशातील पशूंची संख्या देशभरात १९.२४ कोटी झाली असून, मागील पशुगणनेच्या तुलनेत त्यात ०.८ टक्‍क्‍यांची वाढ दिसून आली आहे. परदेशी, संकरित पशूंचे प्रमाण ५ कोटी, तर देशी वाणाच्या पशूंचे १४.२१ कोटी आहे.  यात गायींची संख्या १४.५१ कोटी असून, हे प्रमाण २०१२ च्या पशुगणनेशी तुलना करता १२ टक्‍क्‍यांनी वाढले आहे. पूर्णतः भारतीय वाणाच्या गायींचे प्रमाण हे आधीच्या पशुगणनेच्या तुलनेत ६ टक्‍क्‍यांनी कमी आहे. मात्र, २००७-२०१२ या कालावधीत भारतीय गायींच्या संख्येत घट होण्याचे प्रमाण ९ टक्के होते. ते आता सहा टक्‍क्‍यांवर आले असल्याने देशी गायींचे प्रमाण घटण्याचा वेग कमी झाला असून, एका अर्थाने संख्या तीन टक्‍क्‍यांनी वाढली आहे, असा दावा कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने केला.  गायींसोबतच म्हशी, मिथुन, याक यांसारख्या प्राण्यांची संख्यादेखील ३०.३२ कोटी झाली आहे. म्हशींची संख्या एक टक्‍क्‍याने वाढून १०.९८ कोटी झाली आहे. Vertical Image:  English Headline:  cow count 18 percentage increase in india Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क गाय cow धार्मिक भारत agriculture मंत्रालय Search Functional Tags:  गाय, Cow, धार्मिक, भारत, Agriculture, मंत्रालय Twitter Publish:  Meta Description:  देशात धार्मिक आणि राजकीय मुद्दा बनलेल्या गायींची संख्या १८ टक्‍क्‍यांनी वाढली असून, ही संख्या १४.५१ कोटी झाल्याचे केंद्र सरकारच्या पशुगणनेत आढळून आले आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2pwWjbq

No comments:

Post a Comment