Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, November 28, 2020

कोरोना रिपोर्ट आधीच शाळा सुरू केल्याने खळबळ

माणगाव (सिंधुदुर्ग) - परिसरातील त्या हायस्कूलच्या शालेय व्यवस्थापनाच्या बेजाबदारपणामुळे मुलांना मोठा फटका बसण्याची शक्‍यता निर्माण झाली असल्याचा आरोप करत मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्या संबंधित मुख्याध्यापक व संस्था प्रशासनावर कडक कारवाई करावी, संपूर्ण शाळा तत्काळ सील करावी, अशी मागणी युवासेना उपजिल्हाप्रमुख योगेश धुरी यांनी केली. आज संस्था व मुख्याध्यापकांना जाब विचारत संबंधित पालकांच्या शिष्टमंडळाने चांगलेच धारेवर धरले. 

जिल्हासह संपूर्ण राज्यात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करूनच व कर्मचारी वर्गाचे स्वॅब टेस्ट रिपोर्ट आल्यावरच शाळा सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले होते; मात्र संबंधित हायस्कूलचे मुख्याध्यापकांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचे कोरोना टेस्ट रिपोर्ट यायच्या आधीच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. यावेळी शिक्षकांनीही शाळा सुरू करण्याच्या आधी झालेल्या पालकांच्या बैठकीत सर्वांचे अहवाल येवू द्या, नंतरच शाळा सुरू करा, अशी मागणी केली होती; पण ही मागणी मुख्याध्यापकांनी धुडकावून लावली होती.

ही बाब आता समोर आली आहे; पण या सर्वांना बगल देत 23 पासून शाळा सुरू केली. यानंतर उच्च माध्यमिक विभागाच्या एका शिक्षकाचा रिपोर्ट गुरूवारी (ता.26) पॉझिटिव्ह आला. हा शिक्षक सोमवार ते गुरूवार असे चार दिवस शाळेत होता. त्यांनी अध्यापन केले होते; मात्र रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याची माहिती मुख्याध्यापकांनी शिक्षक व पालकांपासून लपवून ठेवली. शुक्रवारी अचानक संध्याकाळी उशिरा विद्यार्थी वर्गाच्या व्हॉटसऍप ग्रुपवर सुटी घोषित केली. यात शनिवारी, रविवारी, सोमवारी गुरूनानक जयंतीची व मंगळवारी माणगाव जत्रोत्सवाची सुटी जाहीर केली; पण शनिवारी कोणती सुटी हे घोषित केले नाही. यानंतर पालकांना तो शिक्षक पॉझिटिव्ह आल्याची कुणकुण कालच सायंकाळी लागली. आज नेमकी कोणती सुटी दिली व तो शिक्षक पॉझिटिव्ह आढळूनही गप्प का? याचा जाब शिष्टमंडळाने विचारला. 

शिष्टमंडळाच्या मागण्या 
-संबंधित हायस्कूलच्या हलगर्जीपणामुळे धोका 
- बेजाबदारपणामुळे विद्यार्थ्यांचे जीवन धोक्‍यात 
- संबंधित शिक्षक विद्यार्थ्यांच्या संपर्कात आल्याने चिंता 
- पालकांकडूनीही केला संताप व्यक्त 
- संपर्कातील शिक्षक, मुलांचे स्वॅब घ्यावेत 
- संबंधिताच्या कुटुंबाचीही चाचणी घ्या 

...तर जाब विचारणार 
अन्यथा पालक व विद्यार्थी यांना एकत्र घेवून माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांना घेराव घालून जाब विचारणार असल्याचा इशारा धुरी यांनी दिला. शाळा सील केल्यानंतर शिक्षकांना जबरदस्तीने शाळेत बोलावण्याच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करीत आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावेळी शिवराम केसरकर, माजी सरपंच बच्चाराम नाईक, भानू जुवेकर, ज्ञानेश्‍वर काणेकर आदी पालक उपस्थित होते. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोना रिपोर्ट आधीच शाळा सुरू केल्याने खळबळ माणगाव (सिंधुदुर्ग) - परिसरातील त्या हायस्कूलच्या शालेय व्यवस्थापनाच्या बेजाबदारपणामुळे मुलांना मोठा फटका बसण्याची शक्‍यता निर्माण झाली असल्याचा आरोप करत मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्या संबंधित मुख्याध्यापक व संस्था प्रशासनावर कडक कारवाई करावी, संपूर्ण शाळा तत्काळ सील करावी, अशी मागणी युवासेना उपजिल्हाप्रमुख योगेश धुरी यांनी केली. आज संस्था व मुख्याध्यापकांना जाब विचारत संबंधित पालकांच्या शिष्टमंडळाने चांगलेच धारेवर धरले.  जिल्हासह संपूर्ण राज्यात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करूनच व कर्मचारी वर्गाचे स्वॅब टेस्ट रिपोर्ट आल्यावरच शाळा सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले होते; मात्र संबंधित हायस्कूलचे मुख्याध्यापकांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचे कोरोना टेस्ट रिपोर्ट यायच्या आधीच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. यावेळी शिक्षकांनीही शाळा सुरू करण्याच्या आधी झालेल्या पालकांच्या बैठकीत सर्वांचे अहवाल येवू द्या, नंतरच शाळा सुरू करा, अशी मागणी केली होती; पण ही मागणी मुख्याध्यापकांनी धुडकावून लावली होती. ही बाब आता समोर आली आहे; पण या सर्वांना बगल देत 23 पासून शाळा सुरू केली. यानंतर उच्च माध्यमिक विभागाच्या एका शिक्षकाचा रिपोर्ट गुरूवारी (ता.26) पॉझिटिव्ह आला. हा शिक्षक सोमवार ते गुरूवार असे चार दिवस शाळेत होता. त्यांनी अध्यापन केले होते; मात्र रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याची माहिती मुख्याध्यापकांनी शिक्षक व पालकांपासून लपवून ठेवली. शुक्रवारी अचानक संध्याकाळी उशिरा विद्यार्थी वर्गाच्या व्हॉटसऍप ग्रुपवर सुटी घोषित केली. यात शनिवारी, रविवारी, सोमवारी गुरूनानक जयंतीची व मंगळवारी माणगाव जत्रोत्सवाची सुटी जाहीर केली; पण शनिवारी कोणती सुटी हे घोषित केले नाही. यानंतर पालकांना तो शिक्षक पॉझिटिव्ह आल्याची कुणकुण कालच सायंकाळी लागली. आज नेमकी कोणती सुटी दिली व तो शिक्षक पॉझिटिव्ह आढळूनही गप्प का? याचा जाब शिष्टमंडळाने विचारला.  शिष्टमंडळाच्या मागण्या  -संबंधित हायस्कूलच्या हलगर्जीपणामुळे धोका  - बेजाबदारपणामुळे विद्यार्थ्यांचे जीवन धोक्‍यात  - संबंधित शिक्षक विद्यार्थ्यांच्या संपर्कात आल्याने चिंता  - पालकांकडूनीही केला संताप व्यक्त  - संपर्कातील शिक्षक, मुलांचे स्वॅब घ्यावेत  - संबंधिताच्या कुटुंबाचीही चाचणी घ्या  ...तर जाब विचारणार  अन्यथा पालक व विद्यार्थी यांना एकत्र घेवून माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांना घेराव घालून जाब विचारणार असल्याचा इशारा धुरी यांनी दिला. शाळा सील केल्यानंतर शिक्षकांना जबरदस्तीने शाळेत बोलावण्याच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करीत आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावेळी शिवराम केसरकर, माजी सरपंच बच्चाराम नाईक, भानू जुवेकर, ज्ञानेश्‍वर काणेकर आदी पालक उपस्थित होते.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/39qi4yG
Read More
आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 29 नोव्हेंबर

पंचांग -
रविवार - कार्तिक शुद्ध १४, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी मेष/वृषभ, सूर्योदय ६.५० सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय सायंकाळी ५.१८, चंद्रास्त सकाळी ६.३५, वैकुंठ चतुर्दशी, त्रिपुरारी पौर्णिमा, (पौर्णिमा प्रारंभ दुपारी १२.४७), आवळी पूजन व भोजन, कार्तिकस्वामी दर्शन, भारतीय सौर मार्गशीर्ष ८ शके १९४२.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
पॅलेस्टिनी संयुक्त दिन
१९३९ : श्रेष्ठ मराठी कवी, कोशकार, छंदशास्त्राचे व्यासंगी आणि मराठी भाषाशुद्धीचे तत्त्वनिष्ठ पुरस्कर्ते माधव त्र्यंबक पटवर्धन ऊर्फ माधव ज्युलियन यांचे निधन. रविकिरण मंडळाचे ते एक संस्थापक सदस्य होते. ख्यातनाम फारसी कवी उमर खय्याम यांच्या रुबायांचा त्यांनी केलेला मराठी अनुवाद १९२९ मध्ये प्रसिद्ध झाला. विरहतरंग’, ‘सुधारक’ आणि ‘नकुलालंकार’ ही त्यांची खंडकाव्ये. 
१९५९ : मुसलमानी काळापासून ब्रिटिश अमदानीपर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास लिहिणारे रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांचे निधन.
१९९३ : आधुनिक भारतीय उद्योगाचे शिल्पकार आणि भारतीय नागरी विमान वाहतुकीचे जनक भारतरत्न जे.आर.डी.टाटा यांचे निधन. त्यांचे नाव जहांगीर रतनजी दादाभाई टाटा. ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च बहुमान मिळालेले ते पहिले उद्योगपती.
१९९६ : नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांना त्यांच्या मायभूमी अल्बानियाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार जाहीर.
२००० - ज्येष्ठ गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खाँ आणि दाक्षिणात्य संगीतक्षेत्रातील ज्येष्ठ घटमवादक टी. एच. विक्कू विनायक राम यांना उस्ताद हफीज अली खाँ स्मृती पुरस्कार जाहीर.
२००३  : स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस या दोन राष्ट्रपुरुषांच्या तैलचित्रांचे अनावरण उपराष्ट्रपती भैरोसिंह शेखावत यांच्या हस्ते महाराष्ट्र विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात झाले.

दिनमान -
मेष : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. प्रतिष्ठा वाढेल.
वृषभ : अनपेक्षितपणे एखादी मोठा खर्च संभवतो. हितशत्रुंवर मात कराल.
मिथुन : महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. प्रवासात वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
कर्क : नवीन परिचय होतील. मनोबल उत्तम राहील.हितशत्रुंवर मात कराल.
सिंह : तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित सुसंधी लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
कन्या :  प्रवास शक्‍यतो टाळावेत. महत्त्वाची  कामे पुढे ढकलावीत.
तुळ : वाहने जपून चालवावीत. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील.
वृश्‍चिक : वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होण्याची शक्‍यता आहे. 
धनु : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रतिष्ठा वाढेल.
मकर : संततिसौख्य लाभेल. प्रवास सुखकर होतील. मानसिक प्रसन्नता लाभेल.
कुंभ : आरोग्य उत्तम राहील. काहींना व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागेल.
मीन : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 29 नोव्हेंबर पंचांग - रविवार - कार्तिक शुद्ध १४, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी मेष/वृषभ, सूर्योदय ६.५० सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय सायंकाळी ५.१८, चंद्रास्त सकाळी ६.३५, वैकुंठ चतुर्दशी, त्रिपुरारी पौर्णिमा, (पौर्णिमा प्रारंभ दुपारी १२.४७), आवळी पूजन व भोजन, कार्तिकस्वामी दर्शन, भारतीय सौर मार्गशीर्ष ८ शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - पॅलेस्टिनी संयुक्त दिन १९३९ : श्रेष्ठ मराठी कवी, कोशकार, छंदशास्त्राचे व्यासंगी आणि मराठी भाषाशुद्धीचे तत्त्वनिष्ठ पुरस्कर्ते माधव त्र्यंबक पटवर्धन ऊर्फ माधव ज्युलियन यांचे निधन. रविकिरण मंडळाचे ते एक संस्थापक सदस्य होते. ख्यातनाम फारसी कवी उमर खय्याम यांच्या रुबायांचा त्यांनी केलेला मराठी अनुवाद १९२९ मध्ये प्रसिद्ध झाला. विरहतरंग’, ‘सुधारक’ आणि ‘नकुलालंकार’ ही त्यांची खंडकाव्ये.  १९५९ : मुसलमानी काळापासून ब्रिटिश अमदानीपर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास लिहिणारे रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांचे निधन. १९९३ : आधुनिक भारतीय उद्योगाचे शिल्पकार आणि भारतीय नागरी विमान वाहतुकीचे जनक भारतरत्न जे.आर.डी.टाटा यांचे निधन. त्यांचे नाव जहांगीर रतनजी दादाभाई टाटा. ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च बहुमान मिळालेले ते पहिले उद्योगपती. १९९६ : नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांना त्यांच्या मायभूमी अल्बानियाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार जाहीर. २००० - ज्येष्ठ गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खाँ आणि दाक्षिणात्य संगीतक्षेत्रातील ज्येष्ठ घटमवादक टी. एच. विक्कू विनायक राम यांना उस्ताद हफीज अली खाँ स्मृती पुरस्कार जाहीर. २००३  : स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस या दोन राष्ट्रपुरुषांच्या तैलचित्रांचे अनावरण उपराष्ट्रपती भैरोसिंह शेखावत यांच्या हस्ते महाराष्ट्र विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात झाले. दिनमान - मेष : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. प्रतिष्ठा वाढेल. वृषभ : अनपेक्षितपणे एखादी मोठा खर्च संभवतो. हितशत्रुंवर मात कराल. मिथुन : महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. प्रवासात वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. कर्क : नवीन परिचय होतील. मनोबल उत्तम राहील.हितशत्रुंवर मात कराल. सिंह : तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित सुसंधी लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल. कन्या :  प्रवास शक्‍यतो टाळावेत. महत्त्वाची  कामे पुढे ढकलावीत. तुळ : वाहने जपून चालवावीत. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. वृश्‍चिक : वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होण्याची शक्‍यता आहे.  धनु : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रतिष्ठा वाढेल. मकर : संततिसौख्य लाभेल. प्रवास सुखकर होतील. मानसिक प्रसन्नता लाभेल. कुंभ : आरोग्य उत्तम राहील. काहींना व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागेल. मीन : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/36gGKHM
Read More
सौर उर्जेवर वाहने चार्ज करण्याचा प्रयोग यशस्वी; इंडियन ऑईल कॉर्पोरेशन कंपनीची कामगिरी

मुंबई : भविष्यातील वाहने आता खऱ्या अर्थाने प्रदुषण मुक्त होणार आहे. सौर उर्जेवर वाहने चार्ज करण्याचा इंडियन ऑईल कॉर्पोरेशन कंपीनेने केलेला प्रयोग यशस्वी झाला आहे.आता हा प्रयोग मोठ्या प्रमाणावर करण्याचे प्रयत्न सुरु आहे.
बंगलूरू येथील एका पेट्रोल पंपवर सौर उर्जवर इलेक्‍ट्रीक वाहान चार्ज करण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे.हायजी एजर्नी या कंपनीने हि सिस्टीम तयार केली असून त्यासाठी टेक महिंद्रा या कंपनीचेही सहकार्य मिळाले आहे.

धावपटू ललिता बाबर यांची प्रभारी तहसीलदारपदी नेमणूक; क्रीडा कोट्यातून रायगड जिल्ह्यातील माणगांव येथे नियुक्ती

वाहानांमुळे होणारे प्रदुषण रोखण्यासाठी इलेक्‍ट्रीक वाहनांचा वापर वाढविण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे.त्यापुढे जाऊन वाहनांच्या चार्जिंगसाठी वापरली जाणारी विज ही पुर्णपणे प्रदुषण मुक्त असेल यासाठीही प्रयत्न सुरु झाले आहे.इंडियन ऑईलच्या पहिल्या प्रयोगाला यश आले आहे.आता या प्रयोगाची व्याप्ती वाढविता येणार आहे."इंडियन ऑईल कंपनी पर्यायी इंधनाच्या वापरला प्रोत्साहन देत आहे.त्यासाठी 54 ठिकाणी वाहनाच्या बॅटरी चार्जिग आणि बॅटरी बदलण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.बंगलूरु मध्ये सौर उर्जेवर वाहानांची बॅटरी चार्च करुन खऱ्या अर्थाने प्रदुषण मुक्त वाहनाची संकल्पना प्रायोगिक तत्वावर प्रत्यक्षात उतरली आहे.

एक्स्प्रेस हायवेवरील एसटी बस अपघात चालकाच्या चुकीमुळेच! पोलिस तपासाअंती सत्य समोर

हाच प्रयोग आता इतर इंधन पंपवरही करण्यात येणार आहे.असे इंडियन ऑईल चे रिटेल,सेल्सचे कार्यकारी संचालक विग्यान कुमार यांनी सांगितले.वाहानांच्या ऍल्युमिनीअम एअर बॅटरी बनविण्यासाठी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने इस्त्राईलच्या फिनर्जी या कंपनीसोबत प्रयत्न सुरु केले आहेत. 

---------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सौर उर्जेवर वाहने चार्ज करण्याचा प्रयोग यशस्वी; इंडियन ऑईल कॉर्पोरेशन कंपनीची कामगिरी मुंबई : भविष्यातील वाहने आता खऱ्या अर्थाने प्रदुषण मुक्त होणार आहे. सौर उर्जेवर वाहने चार्ज करण्याचा इंडियन ऑईल कॉर्पोरेशन कंपीनेने केलेला प्रयोग यशस्वी झाला आहे.आता हा प्रयोग मोठ्या प्रमाणावर करण्याचे प्रयत्न सुरु आहे. बंगलूरू येथील एका पेट्रोल पंपवर सौर उर्जवर इलेक्‍ट्रीक वाहान चार्ज करण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे.हायजी एजर्नी या कंपनीने हि सिस्टीम तयार केली असून त्यासाठी टेक महिंद्रा या कंपनीचेही सहकार्य मिळाले आहे. धावपटू ललिता बाबर यांची प्रभारी तहसीलदारपदी नेमणूक; क्रीडा कोट्यातून रायगड जिल्ह्यातील माणगांव येथे नियुक्ती वाहानांमुळे होणारे प्रदुषण रोखण्यासाठी इलेक्‍ट्रीक वाहनांचा वापर वाढविण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे.त्यापुढे जाऊन वाहनांच्या चार्जिंगसाठी वापरली जाणारी विज ही पुर्णपणे प्रदुषण मुक्त असेल यासाठीही प्रयत्न सुरु झाले आहे.इंडियन ऑईलच्या पहिल्या प्रयोगाला यश आले आहे.आता या प्रयोगाची व्याप्ती वाढविता येणार आहे."इंडियन ऑईल कंपनी पर्यायी इंधनाच्या वापरला प्रोत्साहन देत आहे.त्यासाठी 54 ठिकाणी वाहनाच्या बॅटरी चार्जिग आणि बॅटरी बदलण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.बंगलूरु मध्ये सौर उर्जेवर वाहानांची बॅटरी चार्च करुन खऱ्या अर्थाने प्रदुषण मुक्त वाहनाची संकल्पना प्रायोगिक तत्वावर प्रत्यक्षात उतरली आहे. एक्स्प्रेस हायवेवरील एसटी बस अपघात चालकाच्या चुकीमुळेच! पोलिस तपासाअंती सत्य समोर हाच प्रयोग आता इतर इंधन पंपवरही करण्यात येणार आहे.असे इंडियन ऑईल चे रिटेल,सेल्सचे कार्यकारी संचालक विग्यान कुमार यांनी सांगितले.वाहानांच्या ऍल्युमिनीअम एअर बॅटरी बनविण्यासाठी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने इस्त्राईलच्या फिनर्जी या कंपनीसोबत प्रयत्न सुरु केले आहेत.  --------------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3oa7yQl
Read More
Corona Updates: पुण्यात रुग्णांची संख्या वाढतीच; दिवसभरात 1080 रुग्णांची पडली भर

पुणे : पुणे जिल्ह्यात शनिवारी (ता.28) दिवसभरात 1080 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील 528 जण आहेत. शनिवारी दिवसभरात 10 हजार 622 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

याशिवाय 763 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील आठ दिवसांपासून सातत्याने रोज दिवसभरातील नवीन रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण आजही कमीच आहे. पुणे शहरातील नव्या रुग्णांची संख्या आज वाढली आहे. दिवसभरातील एकूण मृत्यूंमध्ये पुणे शहरातील सात, पिंपरी चिंचवडमधील सहा, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील चार आणि नगरपालिका क्षेत्रातील एका रुग्णाचा समावेश आहे. कॅंन्टोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील एकाही रुग्णाचा शनिवारी मृत्यू झाला नाही.

- Sakal Impact: पोलिस प्रशासन जागं झालं; लग्न समारंभाबाबत अधीक्षकांनी काढले आदेश​

जिल्ह्यात सध्या विविध रुग्णालयात 4 हजार 344 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच 7 हजार 125 रुग्णांवर त्यांच्या घरातच उपचार करण्यात येत आहेत. यामुळे पुणे जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 3 लाख 41 हजार 540 झाली आहे. यापैकी आतापर्यंत 3 लाख 21 हजार 855 कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 8 हजार 380 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील 403 रुग्ण आहेत.

- Corona Effect: तरुणांसह महिलाही डिप्रेशनमध्ये; प्रमाण वाढल्याचे तज्ज्ञांचे मत​

शनिवारी पिंपरी-चिंचवडमध्ये 217, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात 246, नगरपालिका क्षेत्रात 69 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात 20 नवे रुग्ण सापडले आहेत. नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही शुक्रवारी (ता.27) रात्री आठ वाजल्यापासून शनिवारी (ता.28) रात्री आठ वाजेपर्यंतची आहे.

संस्थानिहाय आतापर्यंतचे एकूण रुग्ण

- पुणे महापालिका (शहर) - 1 लाख 69 हजार 394.

- पिंपरी-चिंचवड - 91 हजार 967.

- जिल्हा परिषद कार्यक्षेत्र - 56 हजार 794.

- नगरपालिका (14) - 16 हजार 848.

- कॅंटोन्मेंट बोर्ड (03) - 6 हजार 537

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Corona Updates: पुण्यात रुग्णांची संख्या वाढतीच; दिवसभरात 1080 रुग्णांची पडली भर पुणे : पुणे जिल्ह्यात शनिवारी (ता.28) दिवसभरात 1080 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील 528 जण आहेत. शनिवारी दिवसभरात 10 हजार 622 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 763 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील आठ दिवसांपासून सातत्याने रोज दिवसभरातील नवीन रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण आजही कमीच आहे. पुणे शहरातील नव्या रुग्णांची संख्या आज वाढली आहे. दिवसभरातील एकूण मृत्यूंमध्ये पुणे शहरातील सात, पिंपरी चिंचवडमधील सहा, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील चार आणि नगरपालिका क्षेत्रातील एका रुग्णाचा समावेश आहे. कॅंन्टोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील एकाही रुग्णाचा शनिवारी मृत्यू झाला नाही. - Sakal Impact: पोलिस प्रशासन जागं झालं; लग्न समारंभाबाबत अधीक्षकांनी काढले आदेश​ जिल्ह्यात सध्या विविध रुग्णालयात 4 हजार 344 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच 7 हजार 125 रुग्णांवर त्यांच्या घरातच उपचार करण्यात येत आहेत. यामुळे पुणे जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 3 लाख 41 हजार 540 झाली आहे. यापैकी आतापर्यंत 3 लाख 21 हजार 855 कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 8 हजार 380 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील 403 रुग्ण आहेत. - Corona Effect: तरुणांसह महिलाही डिप्रेशनमध्ये; प्रमाण वाढल्याचे तज्ज्ञांचे मत​ शनिवारी पिंपरी-चिंचवडमध्ये 217, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात 246, नगरपालिका क्षेत्रात 69 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात 20 नवे रुग्ण सापडले आहेत. नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही शुक्रवारी (ता.27) रात्री आठ वाजल्यापासून शनिवारी (ता.28) रात्री आठ वाजेपर्यंतची आहे. संस्थानिहाय आतापर्यंतचे एकूण रुग्ण - पुणे महापालिका (शहर) - 1 लाख 69 हजार 394. - पिंपरी-चिंचवड - 91 हजार 967. - जिल्हा परिषद कार्यक्षेत्र - 56 हजार 794. - नगरपालिका (14) - 16 हजार 848. - कॅंटोन्मेंट बोर्ड (03) - 6 हजार 537 - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/37eexAY
Read More
प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी; RTE २५ टक्के राखीव जागांवर होणार अॅडमिशन

पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागेवरील प्रवेशासाठी प्रतीक्षा यादीत तुमच्या पाल्याचे नाव लागले असेल आणि अद्याप प्रवेश मिळाला नसेल तर तुम्हाला आणखी एक संधी मिळणार आहे. आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागा शिल्लक असतील, त्या शाळांमध्ये प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकणार आहे. त्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने प्रयत्न सुरू केले असून लवकरच त्याबाबतची प्रवेश प्रक्रिया जाहीर केली जाणार आहे.

- पुणे: विद्यार्थाला मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा...; काय म्हणाल्या विद्यार्थी संघटना?​

आर्थिकदृष्टया दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशासाठी कायद्यानुसार खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. या जागांसाठी ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. यंदा प्रक्रियेतील पहिली सोडत मार्चमध्ये काढण्यात आली. त्यानंतर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन जाहीर झाला. या प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर ही प्रक्रिया पुन्हा सुरू झाली. पहिल्या सोडतीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्यावर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली. या प्रक्रियेनंतरही अजूनही जागा रिक्त आहेत. त्यामुळे रिक्त जागांवर प्रतिक्षा यादीतील पण अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. आता याच प्रक्रियेत आणखी एक संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. 

- काय सांगता! पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागात CCTVच नाही​

विद्यार्थ्यांना आणखी एक संधी दिली जाणार आहे. प्रतिक्षा यादीत नाव असतानाही अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना शाळांमधील रिक्त जागांवर प्रवेश दिला जाणार आहे. 
त्याबाबत लवकरच निर्णय घेऊन प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभागाचे सहसंचालक दिनकर टेमकर यांनी दिली आहे. त्यानुसार प्रतीक्षा यादीतील प्रवेशाचा पुढील टप्पा लवकरच जाहीर होणार आहे. 

- Corona Effect: तरुणांसह महिलाही डिप्रेशनमध्ये; प्रमाण वाढल्याचे तज्ज्ञांचे मत​

आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रतीक्षा यादीतील आतापर्यंत झालेले प्रवेश :

जिल्हा

शाळांची संख्या

२५ टक्के अंतर्गत राखीव जागा

प्रतिक्षा यादीतील जागा

निश्चित झालेले प्रवेश

पुणे

९७२

१६,९५०

६,४२३

३,१४६

नगर

३९६

३,५४१

१,०५१

५१४

कोल्हापूर

३४५

३,४९१

३०४

१७३

नागपूर

६८०

६,७८४

२,३९८

१,०२५

नाशिक

४४७

५,५५७

१,८३३

८२२

सोलापूर

३२९

२,७६४

५,७०

३२०

ठाणे

६६९

१२,९२९

२,५३१

१,११६

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी; RTE २५ टक्के राखीव जागांवर होणार अॅडमिशन पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागेवरील प्रवेशासाठी प्रतीक्षा यादीत तुमच्या पाल्याचे नाव लागले असेल आणि अद्याप प्रवेश मिळाला नसेल तर तुम्हाला आणखी एक संधी मिळणार आहे. आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागा शिल्लक असतील, त्या शाळांमध्ये प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकणार आहे. त्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने प्रयत्न सुरू केले असून लवकरच त्याबाबतची प्रवेश प्रक्रिया जाहीर केली जाणार आहे. - पुणे: विद्यार्थाला मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा...; काय म्हणाल्या विद्यार्थी संघटना?​ आर्थिकदृष्टया दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशासाठी कायद्यानुसार खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. या जागांसाठी ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. यंदा प्रक्रियेतील पहिली सोडत मार्चमध्ये काढण्यात आली. त्यानंतर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन जाहीर झाला. या प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर ही प्रक्रिया पुन्हा सुरू झाली. पहिल्या सोडतीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्यावर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली. या प्रक्रियेनंतरही अजूनही जागा रिक्त आहेत. त्यामुळे रिक्त जागांवर प्रतिक्षा यादीतील पण अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. आता याच प्रक्रियेत आणखी एक संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.  - काय सांगता! पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागात CCTVच नाही​ विद्यार्थ्यांना आणखी एक संधी दिली जाणार आहे. प्रतिक्षा यादीत नाव असतानाही अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना शाळांमधील रिक्त जागांवर प्रवेश दिला जाणार आहे.  त्याबाबत लवकरच निर्णय घेऊन प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभागाचे सहसंचालक दिनकर टेमकर यांनी दिली आहे. त्यानुसार प्रतीक्षा यादीतील प्रवेशाचा पुढील टप्पा लवकरच जाहीर होणार आहे.  - Corona Effect: तरुणांसह महिलाही डिप्रेशनमध्ये; प्रमाण वाढल्याचे तज्ज्ञांचे मत​ आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रतीक्षा यादीतील आतापर्यंत झालेले प्रवेश : जिल्हा शाळांची संख्या २५ टक्के अंतर्गत राखीव जागा प्रतिक्षा यादीतील जागा निश्चित झालेले प्रवेश पुणे ९७२ १६,९५० ६,४२३ ३,१४६ नगर ३९६ ३,५४१ १,०५१ ५१४ कोल्हापूर ३४५ ३,४९१ ३०४ १७३ नागपूर ६८० ६,७८४ २,३९८ १,०२५ नाशिक ४४७ ५,५५७ १,८३३ ८२२ सोलापूर ३२९ २,७६४ ५,७० ३२० ठाणे ६६९ १२,९२९ २,५३१ १,११६ - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/36epLGf
Read More
ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका - छगन भुजबळ

पुणे - ‘मराठा आरक्षणाला विरोध नाही, तर पाठिंबा आहे; पण ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये. आम्ही पाठिंबा देत असताना ‘ओबीसी आरक्षणा’तून काही जाती वगळून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली जात आहे. असा प्रयत्न होऊन सवलतींना धक्का लागत असेल, तर या समाजात जागृती करण्यास आणि आरक्षण टिकविण्यासाठी रस्त्यावर उतरून मोर्चे काढावे लागतील,’’ असा इशारा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिला. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांना शनिवारी ‘महात्मा फुले समता पुरस्कारा’ने गौरविण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. माजी आमदार जयदेव गायकवाड, हरी नरके, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, समता परिषदेचे अध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, मंजिरी धाडगे, एकनाथ खेडकर, कमल ढोले पाटील, प्रीतेश गवळी, गौतम बेंगाळे, मनीषा लडकत आदी या वेळी उपस्थित होते.

पुणे: विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा...; काय म्हणाल्या विद्यार्थी संघटना?

भुजबळ म्हणाले, ‘आरक्षणाच्या क्रमवारीत इतर मागास वर्ग (ओबीसी) हा सातव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्थात्मक पातळीवर आरक्षण मिळत नाही. त्यात आता या प्रवर्गात काही जातींचा बेकायदा समावेश झाल्याचा आरोप करून त्या जाती वगळून मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी मराठा समाजातील काही नेते करीत आहेत. तसे करता येणार नाही. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, असे भाजपसह सर्व पक्षांची भूमिका आहे. कारण या समाजाचे अनेक प्रश्‍न, समस्या आहेत. त्यांच्यासाठी आपल्याला काम करावे लागणार आहे,’’ असे सांगून त्यांनी सरकारकडे काही मागण्या करणार असल्याचे ते म्हणाले.

नरके म्हणाले, ‘फुले, शाहू, आंबेडकरांचा विचार जिवंत राहील की नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. फुले-आंबेडकरांचा वैचारिक वारसा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न आपण कसोशीने केला पाहिजे.’

Corona Effect: तरुणांसह महिलाही डिप्रेशनमध्ये; प्रमाण वाढल्याचे तज्ज्ञांचे मत

भुजबळ यांच्या मागण्या

बार्टी, सारथीसारख्या महाजोती संस्थेला दीडशे कोटी रुपये द्या

विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दीड हजार कोटी रुपये द्या

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृहे उभारावीत

ओबीसींची जनगणना करावी

नोकऱ्यांतील ओबीसींचा अनुशेष तत्काळ भरावा

‘राज्य सरकारला धोका नाही’
पुणे - आमचे सरकार भक्कमपणे काम करीत आहे, असे स्पष्ट करीत सरकारला कोणताही धोका नसल्याचा निर्वाळा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
सरकारमधील घटक पक्षांत नाराजी आहे. त्यामुळे ते कोसळेल ही विरोधी पक्षाच्या नेत्यांची विधाने त्यांनी फेटाळून लावली. राज्यभरात नागरिकांना भरमसाट वीजबिले आली असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर भुजबळ म्हणाले, ‘‘राज्यात काही ठिकाणी अवाजवी बिले आहेत. त्यांची तपासणी करून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल.’

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका - छगन भुजबळ पुणे - ‘मराठा आरक्षणाला विरोध नाही, तर पाठिंबा आहे; पण ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये. आम्ही पाठिंबा देत असताना ‘ओबीसी आरक्षणा’तून काही जाती वगळून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली जात आहे. असा प्रयत्न होऊन सवलतींना धक्का लागत असेल, तर या समाजात जागृती करण्यास आणि आरक्षण टिकविण्यासाठी रस्त्यावर उतरून मोर्चे काढावे लागतील,’’ असा इशारा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिला.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांना शनिवारी ‘महात्मा फुले समता पुरस्कारा’ने गौरविण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. माजी आमदार जयदेव गायकवाड, हरी नरके, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, समता परिषदेचे अध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, मंजिरी धाडगे, एकनाथ खेडकर, कमल ढोले पाटील, प्रीतेश गवळी, गौतम बेंगाळे, मनीषा लडकत आदी या वेळी उपस्थित होते. पुणे: विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा...; काय म्हणाल्या विद्यार्थी संघटना? भुजबळ म्हणाले, ‘आरक्षणाच्या क्रमवारीत इतर मागास वर्ग (ओबीसी) हा सातव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्थात्मक पातळीवर आरक्षण मिळत नाही. त्यात आता या प्रवर्गात काही जातींचा बेकायदा समावेश झाल्याचा आरोप करून त्या जाती वगळून मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी मराठा समाजातील काही नेते करीत आहेत. तसे करता येणार नाही. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, असे भाजपसह सर्व पक्षांची भूमिका आहे. कारण या समाजाचे अनेक प्रश्‍न, समस्या आहेत. त्यांच्यासाठी आपल्याला काम करावे लागणार आहे,’’ असे सांगून त्यांनी सरकारकडे काही मागण्या करणार असल्याचे ते म्हणाले. नरके म्हणाले, ‘फुले, शाहू, आंबेडकरांचा विचार जिवंत राहील की नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. फुले-आंबेडकरांचा वैचारिक वारसा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न आपण कसोशीने केला पाहिजे.’ Corona Effect: तरुणांसह महिलाही डिप्रेशनमध्ये; प्रमाण वाढल्याचे तज्ज्ञांचे मत भुजबळ यांच्या मागण्या बार्टी, सारथीसारख्या महाजोती संस्थेला दीडशे कोटी रुपये द्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दीड हजार कोटी रुपये द्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृहे उभारावीत ओबीसींची जनगणना करावी नोकऱ्यांतील ओबीसींचा अनुशेष तत्काळ भरावा ‘राज्य सरकारला धोका नाही’ पुणे - आमचे सरकार भक्कमपणे काम करीत आहे, असे स्पष्ट करीत सरकारला कोणताही धोका नसल्याचा निर्वाळा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. सरकारमधील घटक पक्षांत नाराजी आहे. त्यामुळे ते कोसळेल ही विरोधी पक्षाच्या नेत्यांची विधाने त्यांनी फेटाळून लावली. राज्यभरात नागरिकांना भरमसाट वीजबिले आली असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर भुजबळ म्हणाले, ‘‘राज्यात काही ठिकाणी अवाजवी बिले आहेत. त्यांची तपासणी करून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल.’ Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3fLWPZt
Read More
मधुमेह नियंत्रणासाठी सुरक्षित इन्‍सुलिन इंजेक्‍शन तंत्र महत्वाचे; वैद्यकीय तज्ञांचे मत

मुंबई : अंदाजे 77 दशलक्ष लोक मधुमेहाने ग्रस्‍त असणारा भारत हा चीननंतर जगातील दुसरा सर्वात प्रभावित देश ठरला आहे. इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशनच्‍या मते जगातील सहापैकी एक मधुमेहाने पीडित व्‍यक्‍ती भारतातील आहे. या आजाराचे योग्‍य व्‍यवस्‍थापनाबाबत जागरूकता निर्माण करणे अत्‍यंत आवश्‍यक असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे.  

ठाणे जिल्हा परिषदेच्या सीईओपदी डॉ. दांगडे; शुक्रवारी पदभार स्विकारला

मधुमेहाने पीडित व्‍यक्‍तींची संख्‍या वर्ष 2045 पर्यंत 134 दशलक्षपर्यंत वाढण्‍याचा अंदाज वर्तवला जात आहे. मधुमेह हा देशातील गंभीर आरोग्‍यविषयक आजार बनला आहे. भारतात या आजाराचे सर्वाधिक रूग्ण होण्याची शक्यता व्यक्त होती आहे. मधूमेहाला वेळेत आळा घातला नाही तर हा आजार सर्वाधिक मृत्यूस कारणीभूत ठरण्याची भिती ही व्यक्त होत आहे.  
टाइप 1 मधुमेहाने पीडित व्‍यक्‍तींसाठी इन्‍सुलिन हा प्रमुख उपचार आहे. पण तोंडी औषध सेवन करण्‍याची थेरपी, आहार व व्‍यायामावर उत्तम नियंत्रण नसलेल्‍या टाइप 2 मधुमेहाने पीडित व्‍यक्‍तींना देखील त्‍यांच्‍या रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांवर नियंत्रण ठेवण्‍यासाठी आणि हृदयविषयक आजार, स्‍ट्रोक, पेरिफेरल व्‍हॅस्‍कुलर डिसीज, मूत्रपिंड आजार इत्‍यादी सारख्‍या दीर्घकालीन आजारांवर प्रतिबंध ठेवण्‍यासाठी इन्‍सुलिन इंजेक्‍शन्‍सची गरज भासू शकते.

हेही वाचा - 1 डिसेंबरपासून विशेष ट्रेन्सच्या वेळापत्रकात बदल; थांब्यांमध्येही फेरबदल होणार

मधुमेह नियंत्रणासाठी सुरक्षित इन्‍सुलिन इंजेक्‍शन तंत्र महत्वाचे आहे. इन्‍सुलिन शरीरामध्‍ये योग्‍य प्रमाणात शोषले जाण्‍यासाठी आणि स्‍नायूला टाळण्‍यासाठी त्‍वचेखालील चरबीच्‍या स्‍तरामध्‍ये योग्‍यरित्‍या इंजेक्‍ट करणे गरजेचे आहे. प्रत्‍येक वेळी नवीन ठिकाणी इंजेक्‍शन देणे आणि प्रत्‍येक वापरादरम्‍यान सुई बदलणे देखील महत्त्वाचे आहे.
''सुईचा पुनर्वापर आणि अयोग्‍य इंजेक्‍शन तंत्रामुळे समस्‍या व औषधोपचारामध्‍ये चुका होऊ शकतात. सुईच्‍या पुनर्वापरामुळे सुईचे टोक बोथट होण्‍यासोबत वाकू शकते, ज्‍यामुळे वेदना व रक्‍तस्‍त्राव वाढू शकतो. व्‍यक्‍तीच्‍या मधुमेहावर नियंत्रण ठेवण्‍यासाठी योग्‍य इन्‍सुलिन इंजेक्‍शन तंत्राचा अवलंब करणे आवश्‍यक आहे,'' असे नारायण हेल्‍थ सिटी बेंगळुरूच्‍या एन्‍डोक्रिनोलॉजी, डायबिटीज अॅण्‍ड मेटाबोलिझम विभागाचे सल्‍लागार व प्रमुख डॉ. सुब्रमण्‍यम कन्‍नन म्‍हणाले. नर्सिंग स्‍टाफला इन्‍सुलिन इंजेक्‍शन्‍सचा वापराबाबत प्रभावी माहिती व प्रशिक्षण देणे महत्वाचे असून उत्तम ग्‍लायसेमिक नियंत्रणासाठी इन्‍सुलिन सुईंचा पुनर्वापर करणे टाळले पाहिजे,'' असे मुंबईतील भक्‍ती वेदांत हॉस्पिटल अॅण्‍ड रिसर्च इन्स्टिट्यूटच्‍या एन्‍डोक्रिनोलॉजीचे आणि मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ डायबिटीज एन्‍डोक्रिनोलॉजी एँड न्‍यूट्रिशन (आयएनडीईएएन) क्लिनिकचे कन्‍सल्‍टण्‍ट एन्‍डोक्रिनोलॉजिस्‍ट डॉ. अमेय जोशी यांनी सांगितले. 

Safe insulin injection techniques important for diabetes control; The opinion of medical experts

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मधुमेह नियंत्रणासाठी सुरक्षित इन्‍सुलिन इंजेक्‍शन तंत्र महत्वाचे; वैद्यकीय तज्ञांचे मत मुंबई : अंदाजे 77 दशलक्ष लोक मधुमेहाने ग्रस्‍त असणारा भारत हा चीननंतर जगातील दुसरा सर्वात प्रभावित देश ठरला आहे. इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशनच्‍या मते जगातील सहापैकी एक मधुमेहाने पीडित व्‍यक्‍ती भारतातील आहे. या आजाराचे योग्‍य व्‍यवस्‍थापनाबाबत जागरूकता निर्माण करणे अत्‍यंत आवश्‍यक असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे.   ठाणे जिल्हा परिषदेच्या सीईओपदी डॉ. दांगडे; शुक्रवारी पदभार स्विकारला मधुमेहाने पीडित व्‍यक्‍तींची संख्‍या वर्ष 2045 पर्यंत 134 दशलक्षपर्यंत वाढण्‍याचा अंदाज वर्तवला जात आहे. मधुमेह हा देशातील गंभीर आरोग्‍यविषयक आजार बनला आहे. भारतात या आजाराचे सर्वाधिक रूग्ण होण्याची शक्यता व्यक्त होती आहे. मधूमेहाला वेळेत आळा घातला नाही तर हा आजार सर्वाधिक मृत्यूस कारणीभूत ठरण्याची भिती ही व्यक्त होत आहे.   टाइप 1 मधुमेहाने पीडित व्‍यक्‍तींसाठी इन्‍सुलिन हा प्रमुख उपचार आहे. पण तोंडी औषध सेवन करण्‍याची थेरपी, आहार व व्‍यायामावर उत्तम नियंत्रण नसलेल्‍या टाइप 2 मधुमेहाने पीडित व्‍यक्‍तींना देखील त्‍यांच्‍या रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांवर नियंत्रण ठेवण्‍यासाठी आणि हृदयविषयक आजार, स्‍ट्रोक, पेरिफेरल व्‍हॅस्‍कुलर डिसीज, मूत्रपिंड आजार इत्‍यादी सारख्‍या दीर्घकालीन आजारांवर प्रतिबंध ठेवण्‍यासाठी इन्‍सुलिन इंजेक्‍शन्‍सची गरज भासू शकते. हेही वाचा - 1 डिसेंबरपासून विशेष ट्रेन्सच्या वेळापत्रकात बदल; थांब्यांमध्येही फेरबदल होणार मधुमेह नियंत्रणासाठी सुरक्षित इन्‍सुलिन इंजेक्‍शन तंत्र महत्वाचे आहे. इन्‍सुलिन शरीरामध्‍ये योग्‍य प्रमाणात शोषले जाण्‍यासाठी आणि स्‍नायूला टाळण्‍यासाठी त्‍वचेखालील चरबीच्‍या स्‍तरामध्‍ये योग्‍यरित्‍या इंजेक्‍ट करणे गरजेचे आहे. प्रत्‍येक वेळी नवीन ठिकाणी इंजेक्‍शन देणे आणि प्रत्‍येक वापरादरम्‍यान सुई बदलणे देखील महत्त्वाचे आहे. ''सुईचा पुनर्वापर आणि अयोग्‍य इंजेक्‍शन तंत्रामुळे समस्‍या व औषधोपचारामध्‍ये चुका होऊ शकतात. सुईच्‍या पुनर्वापरामुळे सुईचे टोक बोथट होण्‍यासोबत वाकू शकते, ज्‍यामुळे वेदना व रक्‍तस्‍त्राव वाढू शकतो. व्‍यक्‍तीच्‍या मधुमेहावर नियंत्रण ठेवण्‍यासाठी योग्‍य इन्‍सुलिन इंजेक्‍शन तंत्राचा अवलंब करणे आवश्‍यक आहे,'' असे नारायण हेल्‍थ सिटी बेंगळुरूच्‍या एन्‍डोक्रिनोलॉजी, डायबिटीज अॅण्‍ड मेटाबोलिझम विभागाचे सल्‍लागार व प्रमुख डॉ. सुब्रमण्‍यम कन्‍नन म्‍हणाले. नर्सिंग स्‍टाफला इन्‍सुलिन इंजेक्‍शन्‍सचा वापराबाबत प्रभावी माहिती व प्रशिक्षण देणे महत्वाचे असून उत्तम ग्‍लायसेमिक नियंत्रणासाठी इन्‍सुलिन सुईंचा पुनर्वापर करणे टाळले पाहिजे,'' असे मुंबईतील भक्‍ती वेदांत हॉस्पिटल अॅण्‍ड रिसर्च इन्स्टिट्यूटच्‍या एन्‍डोक्रिनोलॉजीचे आणि मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ डायबिटीज एन्‍डोक्रिनोलॉजी एँड न्‍यूट्रिशन (आयएनडीईएएन) क्लिनिकचे कन्‍सल्‍टण्‍ट एन्‍डोक्रिनोलॉजिस्‍ट डॉ. अमेय जोशी यांनी सांगितले.  Safe insulin injection techniques important for diabetes control; The opinion of medical experts --------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3mlRkmz
Read More
सहकारी बॅंकांबाबतच एवढे ‘रिझर्व्ह’ का? 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बोलण्यात नेहमी ज्यांच्या कल्याणाची भाषा असते, ते सर्वसामान्य नागरिक, छोटे-मध्यम व्यावसायिक यांची ‘पत’ वाढविण्याचे काम करणाऱ्या सहकारी बॅंकिंग क्षेत्राकडेच रिझर्व्ह बॅंकेचे सर्वाधिक दुर्लक्ष होत आहे. ‘सहकारी बॅंका ही काय कटकट आहे,’ अशा भावनेतून रिझर्व्ह बॅंक पाहत असल्याने विलीनीकरणाचे निर्णय असो किंवा बॅंकिंग सुधारणा कायद्यातील तरतुदींची स्पष्टता असो, कोणताही निर्णय वेळेवर होताना दिसत नाही.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महाराष्ट्र, गुजरात, आंध्र, कर्नाटक, तमिळनाडू या मोजक्‍यात राज्यांत सहकाराची चळवळ वाढली, जोपासली आणि तिचा समाजाच्या उन्नतीमध्ये मोठा राहिला आहे. महाराष्ट्रात तर सहकार हाच आर्थिक विकासाचा कणा राहिला आहे. आजही सर्वसामान्यांच्या कोणत्याही अडचणीला सहकारी बॅंका, पतसंस्थाच धावून आलेल्या आहेत. असे असताना आणि देशाच्या एकूण आर्थिक उलाढालीत महत्त्वाचा वाटा असतानाही सहकार आणि सहकारी बॅंकांकडे पाहण्याचा केंद्राचा अर्थातच रिझर्व्ह बॅंकेचा दृष्टिकोन सकारात्मक वाटत नाही. सहकारी बॅंका म्हणजे अव्यावसायिक, भ्रष्ट अशी प्रतिमा रिझर्व्ह बॅंकेने करून घेतली आहे. किरकोळ अपवाद वगळता ही वस्तुस्थिती नाही; पण सहकारी बॅंकिंग क्षेत्र बदनाम करून या ठिकाणच्या हजारो कोटी रुपयांच्या ठेवी व्यावसायिक बॅंकांकडे वळविण्याचा हेतू असावा, अशी शंका येते.

पुणे: विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा...; काय म्हणाल्या विद्यार्थी संघटना?

सहकारी बॅंकांवर नियंत्रण ठेवण्याच्या नावाखाली बॅंकिंग सुधारणा कायदा संमत करण्यात आला. त्यानुसार सहकारी बॅंकांचे नियंत्रण आता थेट रिझर्व्ह बॅंकेकडे गेले आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या ताब्यात बॅंका गेल्या म्हणजे प्रचंड व्यावसायिकता येईल आणि गैरप्रकार थांबतील, असे मानायचे काहीच कारण नाही. असे असते तर सरकारी आणि व्यावसायिक बॅंकांमध्ये ७२ हजार कोटींचे गैरव्यवहार झालेच नसते. सरकारी किंवा व्यावसायिक बॅंकांमध्ये गैरव्यवहार झाला की रिझर्व्ह बॅंक त्यांच्या मदतीला धावून जाते; पण सहकारी बॅंकांना कोणीच वाली नाही. त्यांच्या ठेवीदारांना वाऱ्यावर सोडले जाते. पुण्यातील रुपी, शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेसह देशभरातील ४४ नागरी सहकारी बॅंकांवर रिझर्व्ह बॅंकेने निर्बंध लादले असून, हजारो ठेवीदार त्यांच्या हक्काच्या पैशांसाठी टाहो फोडत आहेत.

Corona Effect: तरुणांसह महिलाही डिप्रेशनमध्ये; प्रमाण वाढल्याचे तज्ज्ञांचे मत

रिझर्व्ह बॅंकेने मनावर घेतले तर काय होऊ शकते, याची झलक देशाने ‘लक्ष्मी विलास बॅंके’च्या विलीनीकरणानिमित्ताने पाहिली. फक्त तीन दिवसांमध्ये कोणत्याही त्रुटी न काढता या बॅंकेचे विलीनीकरण होऊ शकते; पण रुपीच्या पाच लाख ठेवीदारांचे भविष्य वेठीला लागलेल्या बॅंकेच्या विलीनीकरणाबाबत रिझर्व्ह बॅंक निर्णय का घेत नाही? असा प्रश्‍न आहे. रुपीच्या विलीनीकरणाचे तीन वेळा प्रस्ताव देण्यात आले. त्यात सारस्वत, कार्पोरेशन आणि बॅंक ऑफ महाराष्ट्रचाही समावेश होता; पण प्रत्येक वेळी खोडा घालण्यात आला. आता महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेने विलीनीकरणासाठी स्वतः पुढाकार घेतला आहे. या बॅंकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर स्वतः पुण्यातील असल्याने त्यांना ठेवीदार-खातेदारांबद्दल आस्था आहे. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने तातडीने निर्णय घ्यायला हवा.

जय जवान ॲकॅडमीचे यश; १८ जण सैन्यात भरती

केवळ सहकारी बॅंकांना दोष देत त्यांची संख्या पाचशेवर आणण्यासाठी बदनामीची मोहीम रिझर्व्ह बॅंकेने राबवू नये, कारण सर्वसामान्यांना आधार आणि खऱ्या अर्थाने ‘पत’ देण्याची ताकद सहकारी बॅंका, पतसंस्थांमध्येच आहे. त्यामुळे सहकारी बॅंकांना ताकद द्यावी, तंत्रज्ञान पुरवावे हा दृष्टिकोनच सर्वसामान्य ठेवीदारांना न्याय देणारा ठरेल.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सहकारी बॅंकांबाबतच एवढे ‘रिझर्व्ह’ का?  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बोलण्यात नेहमी ज्यांच्या कल्याणाची भाषा असते, ते सर्वसामान्य नागरिक, छोटे-मध्यम व्यावसायिक यांची ‘पत’ वाढविण्याचे काम करणाऱ्या सहकारी बॅंकिंग क्षेत्राकडेच रिझर्व्ह बॅंकेचे सर्वाधिक दुर्लक्ष होत आहे. ‘सहकारी बॅंका ही काय कटकट आहे,’ अशा भावनेतून रिझर्व्ह बॅंक पाहत असल्याने विलीनीकरणाचे निर्णय असो किंवा बॅंकिंग सुधारणा कायद्यातील तरतुदींची स्पष्टता असो, कोणताही निर्णय वेळेवर होताना दिसत नाही. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा महाराष्ट्र, गुजरात, आंध्र, कर्नाटक, तमिळनाडू या मोजक्‍यात राज्यांत सहकाराची चळवळ वाढली, जोपासली आणि तिचा समाजाच्या उन्नतीमध्ये मोठा राहिला आहे. महाराष्ट्रात तर सहकार हाच आर्थिक विकासाचा कणा राहिला आहे. आजही सर्वसामान्यांच्या कोणत्याही अडचणीला सहकारी बॅंका, पतसंस्थाच धावून आलेल्या आहेत. असे असताना आणि देशाच्या एकूण आर्थिक उलाढालीत महत्त्वाचा वाटा असतानाही सहकार आणि सहकारी बॅंकांकडे पाहण्याचा केंद्राचा अर्थातच रिझर्व्ह बॅंकेचा दृष्टिकोन सकारात्मक वाटत नाही. सहकारी बॅंका म्हणजे अव्यावसायिक, भ्रष्ट अशी प्रतिमा रिझर्व्ह बॅंकेने करून घेतली आहे. किरकोळ अपवाद वगळता ही वस्तुस्थिती नाही; पण सहकारी बॅंकिंग क्षेत्र बदनाम करून या ठिकाणच्या हजारो कोटी रुपयांच्या ठेवी व्यावसायिक बॅंकांकडे वळविण्याचा हेतू असावा, अशी शंका येते. पुणे: विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा...; काय म्हणाल्या विद्यार्थी संघटना? सहकारी बॅंकांवर नियंत्रण ठेवण्याच्या नावाखाली बॅंकिंग सुधारणा कायदा संमत करण्यात आला. त्यानुसार सहकारी बॅंकांचे नियंत्रण आता थेट रिझर्व्ह बॅंकेकडे गेले आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या ताब्यात बॅंका गेल्या म्हणजे प्रचंड व्यावसायिकता येईल आणि गैरप्रकार थांबतील, असे मानायचे काहीच कारण नाही. असे असते तर सरकारी आणि व्यावसायिक बॅंकांमध्ये ७२ हजार कोटींचे गैरव्यवहार झालेच नसते. सरकारी किंवा व्यावसायिक बॅंकांमध्ये गैरव्यवहार झाला की रिझर्व्ह बॅंक त्यांच्या मदतीला धावून जाते; पण सहकारी बॅंकांना कोणीच वाली नाही. त्यांच्या ठेवीदारांना वाऱ्यावर सोडले जाते. पुण्यातील रुपी, शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेसह देशभरातील ४४ नागरी सहकारी बॅंकांवर रिझर्व्ह बॅंकेने निर्बंध लादले असून, हजारो ठेवीदार त्यांच्या हक्काच्या पैशांसाठी टाहो फोडत आहेत. Corona Effect: तरुणांसह महिलाही डिप्रेशनमध्ये; प्रमाण वाढल्याचे तज्ज्ञांचे मत रिझर्व्ह बॅंकेने मनावर घेतले तर काय होऊ शकते, याची झलक देशाने ‘लक्ष्मी विलास बॅंके’च्या विलीनीकरणानिमित्ताने पाहिली. फक्त तीन दिवसांमध्ये कोणत्याही त्रुटी न काढता या बॅंकेचे विलीनीकरण होऊ शकते; पण रुपीच्या पाच लाख ठेवीदारांचे भविष्य वेठीला लागलेल्या बॅंकेच्या विलीनीकरणाबाबत रिझर्व्ह बॅंक निर्णय का घेत नाही? असा प्रश्‍न आहे. रुपीच्या विलीनीकरणाचे तीन वेळा प्रस्ताव देण्यात आले. त्यात सारस्वत, कार्पोरेशन आणि बॅंक ऑफ महाराष्ट्रचाही समावेश होता; पण प्रत्येक वेळी खोडा घालण्यात आला. आता महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेने विलीनीकरणासाठी स्वतः पुढाकार घेतला आहे. या बॅंकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर स्वतः पुण्यातील असल्याने त्यांना ठेवीदार-खातेदारांबद्दल आस्था आहे. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने तातडीने निर्णय घ्यायला हवा. जय जवान ॲकॅडमीचे यश; १८ जण सैन्यात भरती केवळ सहकारी बॅंकांना दोष देत त्यांची संख्या पाचशेवर आणण्यासाठी बदनामीची मोहीम रिझर्व्ह बॅंकेने राबवू नये, कारण सर्वसामान्यांना आधार आणि खऱ्या अर्थाने ‘पत’ देण्याची ताकद सहकारी बॅंका, पतसंस्थांमध्येच आहे. त्यामुळे सहकारी बॅंकांना ताकद द्यावी, तंत्रज्ञान पुरवावे हा दृष्टिकोनच सर्वसामान्य ठेवीदारांना न्याय देणारा ठरेल. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3lioand
Read More
चीन, रशियाच्या कंपन्यांवर अमेरिकेचे निर्बंध

वॉशिंग्टन - इराणच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाला पाठिंबा दिल्याच्या कारणावरुन चीन व रशियाच्या चार कंपन्यांवर अमेरिकेने निर्बंध लादले आहे. क्षेपणास्त्रांच्या निर्मितीची बाब चिंताजनक असल्याचे अमेरिकेचे माईक पॉम्पिओ यांनी सांगितले.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इराणने क्षेपणास्त्र मोहिमा राबविणे सुरुच ठेवल्याने अमेरिका त्याविरोधात कठोर उपाय सातत्याने करीत आहे. याचाच एक भाग म्हणून इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला पाठिंबा दिल्याने  रशिया व चीनच्या चार कंपन्यांवर निर्बंध टाकण्याचा निर्णय जाहीर केला. ‘क्षेपणास्त्रांची क्षमतेत वाढ करण्यापासून इराणला रोखण्यासाठी आम्ही आमचे सर्व प्रतिबंधात्मक उपाय करणे सुरूच ठेवणार आहोत, असे पॉम्पिओ यांनी सांगितले. इराणच्या या विघातक कृतीच्या विरोधात आम्ही उचललेले हे पाउल असून इराणच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमासंबंधी सर्व देशांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहनही त्यांनी केले.

चिनी शास्त्रज्ज्ञांनी तोडले अकलेचे तारे; कोरोना व्हायरस भारतातूनच पसरल्याचा केला दावा

संवेदशील तंत्रज्ञानचा पुरवठा
निर्बंध घातलेल्या चीनमधील कंपन्यांत ‘चेंगडू बेस्ट न्यू मटेरिअल्स कंपनी लिमिटेड, झिबो एलिम ट्रेड कंपनी लिमिटेड आणि रशियातील निल्को ग्रुप जी नील फाम कझर या नावाने ओळखली जाणारी कंपनी आणि सॅंटेर्स होल्डिंग अँड जॉईंट स्टॉक कंपनी इलेकॉन या कंपन्यांचा समावेश आहे. इराणच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाला या कंपन्यांनी तंत्रज्ञान पुरविल्याचा आरोप अमेरिकेने केला.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

चीन, रशियाच्या कंपन्यांवर अमेरिकेचे निर्बंध वॉशिंग्टन - इराणच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाला पाठिंबा दिल्याच्या कारणावरुन चीन व रशियाच्या चार कंपन्यांवर अमेरिकेने निर्बंध लादले आहे. क्षेपणास्त्रांच्या निर्मितीची बाब चिंताजनक असल्याचे अमेरिकेचे माईक पॉम्पिओ यांनी सांगितले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा इराणने क्षेपणास्त्र मोहिमा राबविणे सुरुच ठेवल्याने अमेरिका त्याविरोधात कठोर उपाय सातत्याने करीत आहे. याचाच एक भाग म्हणून इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला पाठिंबा दिल्याने  रशिया व चीनच्या चार कंपन्यांवर निर्बंध टाकण्याचा निर्णय जाहीर केला. ‘क्षेपणास्त्रांची क्षमतेत वाढ करण्यापासून इराणला रोखण्यासाठी आम्ही आमचे सर्व प्रतिबंधात्मक उपाय करणे सुरूच ठेवणार आहोत, असे पॉम्पिओ यांनी सांगितले. इराणच्या या विघातक कृतीच्या विरोधात आम्ही उचललेले हे पाउल असून इराणच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमासंबंधी सर्व देशांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहनही त्यांनी केले. चिनी शास्त्रज्ज्ञांनी तोडले अकलेचे तारे; कोरोना व्हायरस भारतातूनच पसरल्याचा केला दावा संवेदशील तंत्रज्ञानचा पुरवठा निर्बंध घातलेल्या चीनमधील कंपन्यांत ‘चेंगडू बेस्ट न्यू मटेरिअल्स कंपनी लिमिटेड, झिबो एलिम ट्रेड कंपनी लिमिटेड आणि रशियातील निल्को ग्रुप जी नील फाम कझर या नावाने ओळखली जाणारी कंपनी आणि सॅंटेर्स होल्डिंग अँड जॉईंट स्टॉक कंपनी इलेकॉन या कंपन्यांचा समावेश आहे. इराणच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाला या कंपन्यांनी तंत्रज्ञान पुरविल्याचा आरोप अमेरिकेने केला. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Vg8Hcu
Read More
ठाकरे सरकारचे निर्णय वैज्ञानिक : डॉ. लहाने

पुणे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात घेतलेले निर्णय हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून घेतलेले आहेत. त्यामुळे पुणे-मुंबईत या आजाराला एका मर्यादेत रोखता आले, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी केले.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘महात्मा फुले समता पुरस्कार’ स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना डॉ. लहाने म्हणाले, ‘‘डोळ्यावर उपचार केल्यानंतर रुग्णाच्या चेहऱ्यावर आलेले हसू माझ्यासाठी जीवनभराची प्रेरणा आहे. तद्वत माझ्या आईने पाठ थोपटावी, एवढा आनंद मला या पुरस्काराने आनंद झाला. महात्मा फुले यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार हा माझ्यासाठी सर्वोच्च आहे.’

पुणे: विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा...; काय म्हणाल्या विद्यार्थी संघटना? 

‘‘लॉकडाउनसारख्या निर्णयामुळे पुणे-मुंबईत कोरोनाला रोखता आले. राज्य सरकार मागील काळात आलेल्या विषाणूजन्य आजाराच्या स्थितीचा अभ्यास करून निर्णय घेत आहे. मात्र, हा आजार संपलेला नाही. त्यामुळे कोरोना मला होणार नाही, असे कुणी समजू नये. त्यासाठी संसर्ग टाळण्यासाठी मास्क वापरा. तीच सध्याच्या काळातील प्रतिबंधक लस आहे,’’ असे डॉ. लहाने म्हणाले

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

ठाकरे सरकारचे निर्णय वैज्ञानिक : डॉ. लहाने पुणे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात घेतलेले निर्णय हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून घेतलेले आहेत. त्यामुळे पुणे-मुंबईत या आजाराला एका मर्यादेत रोखता आले, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी केले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा ‘महात्मा फुले समता पुरस्कार’ स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना डॉ. लहाने म्हणाले, ‘‘डोळ्यावर उपचार केल्यानंतर रुग्णाच्या चेहऱ्यावर आलेले हसू माझ्यासाठी जीवनभराची प्रेरणा आहे. तद्वत माझ्या आईने पाठ थोपटावी, एवढा आनंद मला या पुरस्काराने आनंद झाला. महात्मा फुले यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार हा माझ्यासाठी सर्वोच्च आहे.’ पुणे: विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा...; काय म्हणाल्या विद्यार्थी संघटना?  ‘‘लॉकडाउनसारख्या निर्णयामुळे पुणे-मुंबईत कोरोनाला रोखता आले. राज्य सरकार मागील काळात आलेल्या विषाणूजन्य आजाराच्या स्थितीचा अभ्यास करून निर्णय घेत आहे. मात्र, हा आजार संपलेला नाही. त्यामुळे कोरोना मला होणार नाही, असे कुणी समजू नये. त्यासाठी संसर्ग टाळण्यासाठी मास्क वापरा. तीच सध्याच्या काळातील प्रतिबंधक लस आहे,’’ असे डॉ. लहाने म्हणाले News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/33p2Nuj
Read More
आळंदीतील ओवऱ्यांचा इतिहास उजेडात

पिलाजी जाधवराव घराण्याने बांधकाम केल्याचे मोडी कागदपत्रांमधून स्पष्ट 
पुणे - आळंदी येथील संत ज्ञानेश्‍वर माउली समाधी मंदिराच्या पश्‍चिमेकडील १६ आणि उत्तरेकडील १२ अशा एकूण २८ ओवऱ्या आणि पानदरवाजा वाघोलीच्या पिलाजी जाधवराव (दुसरे) यांनी बांधून घेतल्याची माहिती भारत इतिहास संशोधक मंडळातील मोडी कागदपत्रांतून समोर आली आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इतिहास संशोधक आणि मोडी लिपी तज्ज्ञ राज चंद्रकांत मेमाणे यांच्या संशोधनातून ही माहिती समोर आली आहे. सदर कागद इसवी सन १८२० च्या आसपासचे म्हणजेच पिलाजी जाधवराव यांच्या हयातीनंतरचे असून यात किती ओवऱ्या बांधल्या आणि त्यात कुणाकुणाला राहण्यास जागा दिली, याची माहिती मिळते. संत हैबतबाबा हे त्यातील दोन ओवऱ्यांत राहत असल्याचा उल्लेख आहे.

पुणे: विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा...; काय म्हणाल्या विद्यार्थी संघटना?

रोजनिशीत महत्त्वाच्या नोंदी
जाधवराव घराण्याचे कुलाचार, संभाजी जाधवराव आणि पिलाजी जाधवराव यांच्या रोजनिशीतील नोंदी असलेले कागदही सापडले आहेत. हे सर्व कागद प्रकाशित करण्याचा मानस आहे, असे ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि मंडळाचे सचिव पांडुरंग बलकवडे यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आळंदीतील ओवऱ्यांचा इतिहास उजेडात पिलाजी जाधवराव घराण्याने बांधकाम केल्याचे मोडी कागदपत्रांमधून स्पष्ट  पुणे - आळंदी येथील संत ज्ञानेश्‍वर माउली समाधी मंदिराच्या पश्‍चिमेकडील १६ आणि उत्तरेकडील १२ अशा एकूण २८ ओवऱ्या आणि पानदरवाजा वाघोलीच्या पिलाजी जाधवराव (दुसरे) यांनी बांधून घेतल्याची माहिती भारत इतिहास संशोधक मंडळातील मोडी कागदपत्रांतून समोर आली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा इतिहास संशोधक आणि मोडी लिपी तज्ज्ञ राज चंद्रकांत मेमाणे यांच्या संशोधनातून ही माहिती समोर आली आहे. सदर कागद इसवी सन १८२० च्या आसपासचे म्हणजेच पिलाजी जाधवराव यांच्या हयातीनंतरचे असून यात किती ओवऱ्या बांधल्या आणि त्यात कुणाकुणाला राहण्यास जागा दिली, याची माहिती मिळते. संत हैबतबाबा हे त्यातील दोन ओवऱ्यांत राहत असल्याचा उल्लेख आहे. पुणे: विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा...; काय म्हणाल्या विद्यार्थी संघटना? रोजनिशीत महत्त्वाच्या नोंदी जाधवराव घराण्याचे कुलाचार, संभाजी जाधवराव आणि पिलाजी जाधवराव यांच्या रोजनिशीतील नोंदी असलेले कागदही सापडले आहेत. हे सर्व कागद प्रकाशित करण्याचा मानस आहे, असे ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि मंडळाचे सचिव पांडुरंग बलकवडे यांनी सांगितले. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/37i2EK7
Read More
‘कोविड १९’ कडून होतोय आता या यंत्रणेचा वापर?

चीनमधील ‘एएमएमएस’ चे संशोधन; उपचाराला दिशा मिळण्याची शक्यता
बीजिंग - जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या ‘कोविड १९’ विषाणूबद्दल सातत्याने संशोधन सुरू आहे. आता, संशोधकांनी कोरोनाला कारणीभूत ठरणारा ‘सार्स-कोव्ह-२’ हा विषाणू शरीरात पसरण्यासाठी पेशींच्या अंतर्गत कोलेस्टेरॉल यंत्रणेचा वापर करत असल्याचा दावा केला आहे. चीनमधील अकादमी ऑफ मिलट्री सायन्सेस (एएमएमएस)मधील संशोधकांनी हे संशोधन केले आहे. त्याचे निष्कर्ष ‘नेचर मेटॅबॉलिझम’ या नियतकालिकात प्रकाशित झाले आहेत.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

या संशोधनामुळे कोलेस्टेरॉल चयापचय आणि ‘कोविड १९’ मधील परस्परसंबंधांवर प्रकाशझोत पडला आहे. ‘सार्स-कोव्ह-२’ हा विषाणू मानवी पेशींच्या टोकाला (रिसेप्टर) चिकटतो. या पेशी एचएडीएल प्रकारच्या कोलेस्टेरॉलला जोडलेल्या असतात. हे कोलेस्टेरॉल चांगले म्हणून ओळखले जाते. संशोधकांनी पेशींमधील कोलेस्टेरॉलला जोडलेले हे टोक बंद केले. त्यानंतर हा विषाणू पेशींशी चिकटू शकत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.

चिनी शास्त्रज्ज्ञांनी तोडले अकलेचे तारे; कोरोना व्हायरस भारतातूनच पसरल्याचा केला दावा

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी या संशोधनाचा मोठा फायदा होऊ शकतो. मात्र, हे संशोधन अद्याप अतिशय प्राथमिक स्तरावर आहे. ‘सार्स-कोव्ह-२’ विषाणू संसर्ग पसरविण्यासाठी पेशींच्या अंतर्गत कोलेस्टेलरॉल यंत्रणेचा वापर करतो. संसर्गादरम्यान विषाणू अणकुचीदार प्रथिनांच्या (स्पाईक प्रोटिन) माध्यमातून पेशींवर आक्रमण करतो. त्यातून पेशींच्या ‘एसीई२’ या टोकाला बांधून ठेवतो. 

मुक्त अन् निष्पक्ष निवडणुका अमेरिकी लोकशाहीच्या रक्तात; न्यायालयाने ट्रम्पना सुनावले

विषाणू पेशीत कसा पसरतो?
कोरोना संसर्गात या संशोधकांनी दुसऱ्या एका रिसेप्टरची भूमिकाही अधोरेखित केली आहे. एचडीएल स्कॅव्हेंजर रिसेप्टर बी टाईप १ (एसआर-बी१) नावाचा हा रिसेप्टर फुफ्फुसांसह इतरही अनेक पेशींमध्ये आढळतो. तो एचडीएलला बांधून ठेवतो. अणकुचीदार प्रथिन कोलेस्टेरॉलबरोबरच एसआर-बी१ला बांधून ठेवते. यात एचडीएलची उपस्थिती असल्याने ‘एसीई२’शी संबंधित संपूर्ण पेशीला बांधून ठेवण्यात विषाणूला यश येते, असेही संशोधकांना आढळले.

‘स्पाईक प्रोटिन’ म्हणजे काय?
कोरोना विषाणूच्या टोकदार भागावर असल्यामुळे हे प्रोटिन स्पाईक प्रोटिन म्हणून ओळखले जाते. मानवी शरीरातील पेशींशी रेणूंच्या माध्यमातून जोडलेले असल्याने ते संसर्ग पसरविण्यास कारणीभूत ठरते. 

इराणच्या टॉप अणु वैज्ञानिकाची हत्या; हल्ल्यामागे इस्त्राईलचा हात?

संशोधनाचा काय फायदा?
कोरोना विषाणू पेशीमध्ये पूर्णपणे शिरण्यासाठी पेशीची संपूर्ण यंत्रणेचे एक प्रकारे अपहरण करतो. संशोधकांनी हा मार्ग मोनाक्लोनल प्रतिपिंडे वापरून बंद केला. या संशोधनाचा विशिष्ट प्रकारची औषधे विकसित करण्यासाठी तसेच शरीरातील कोरोनाचा संसर्ग मर्यादित ठेवण्यात फायदा होऊ शकतो. 

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

‘कोविड १९’ कडून होतोय आता या यंत्रणेचा वापर? चीनमधील ‘एएमएमएस’ चे संशोधन; उपचाराला दिशा मिळण्याची शक्यता बीजिंग - जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या ‘कोविड १९’ विषाणूबद्दल सातत्याने संशोधन सुरू आहे. आता, संशोधकांनी कोरोनाला कारणीभूत ठरणारा ‘सार्स-कोव्ह-२’ हा विषाणू शरीरात पसरण्यासाठी पेशींच्या अंतर्गत कोलेस्टेरॉल यंत्रणेचा वापर करत असल्याचा दावा केला आहे. चीनमधील अकादमी ऑफ मिलट्री सायन्सेस (एएमएमएस)मधील संशोधकांनी हे संशोधन केले आहे. त्याचे निष्कर्ष ‘नेचर मेटॅबॉलिझम’ या नियतकालिकात प्रकाशित झाले आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  या संशोधनामुळे कोलेस्टेरॉल चयापचय आणि ‘कोविड १९’ मधील परस्परसंबंधांवर प्रकाशझोत पडला आहे. ‘सार्स-कोव्ह-२’ हा विषाणू मानवी पेशींच्या टोकाला (रिसेप्टर) चिकटतो. या पेशी एचएडीएल प्रकारच्या कोलेस्टेरॉलला जोडलेल्या असतात. हे कोलेस्टेरॉल चांगले म्हणून ओळखले जाते. संशोधकांनी पेशींमधील कोलेस्टेरॉलला जोडलेले हे टोक बंद केले. त्यानंतर हा विषाणू पेशींशी चिकटू शकत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. चिनी शास्त्रज्ज्ञांनी तोडले अकलेचे तारे; कोरोना व्हायरस भारतातूनच पसरल्याचा केला दावा कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी या संशोधनाचा मोठा फायदा होऊ शकतो. मात्र, हे संशोधन अद्याप अतिशय प्राथमिक स्तरावर आहे. ‘सार्स-कोव्ह-२’ विषाणू संसर्ग पसरविण्यासाठी पेशींच्या अंतर्गत कोलेस्टेलरॉल यंत्रणेचा वापर करतो. संसर्गादरम्यान विषाणू अणकुचीदार प्रथिनांच्या (स्पाईक प्रोटिन) माध्यमातून पेशींवर आक्रमण करतो. त्यातून पेशींच्या ‘एसीई२’ या टोकाला बांधून ठेवतो.  मुक्त अन् निष्पक्ष निवडणुका अमेरिकी लोकशाहीच्या रक्तात; न्यायालयाने ट्रम्पना सुनावले विषाणू पेशीत कसा पसरतो? कोरोना संसर्गात या संशोधकांनी दुसऱ्या एका रिसेप्टरची भूमिकाही अधोरेखित केली आहे. एचडीएल स्कॅव्हेंजर रिसेप्टर बी टाईप १ (एसआर-बी१) नावाचा हा रिसेप्टर फुफ्फुसांसह इतरही अनेक पेशींमध्ये आढळतो. तो एचडीएलला बांधून ठेवतो. अणकुचीदार प्रथिन कोलेस्टेरॉलबरोबरच एसआर-बी१ला बांधून ठेवते. यात एचडीएलची उपस्थिती असल्याने ‘एसीई२’शी संबंधित संपूर्ण पेशीला बांधून ठेवण्यात विषाणूला यश येते, असेही संशोधकांना आढळले. ‘स्पाईक प्रोटिन’ म्हणजे काय? कोरोना विषाणूच्या टोकदार भागावर असल्यामुळे हे प्रोटिन स्पाईक प्रोटिन म्हणून ओळखले जाते. मानवी शरीरातील पेशींशी रेणूंच्या माध्यमातून जोडलेले असल्याने ते संसर्ग पसरविण्यास कारणीभूत ठरते.  इराणच्या टॉप अणु वैज्ञानिकाची हत्या; हल्ल्यामागे इस्त्राईलचा हात? संशोधनाचा काय फायदा? कोरोना विषाणू पेशीमध्ये पूर्णपणे शिरण्यासाठी पेशीची संपूर्ण यंत्रणेचे एक प्रकारे अपहरण करतो. संशोधकांनी हा मार्ग मोनाक्लोनल प्रतिपिंडे वापरून बंद केला. या संशोधनाचा विशिष्ट प्रकारची औषधे विकसित करण्यासाठी तसेच शरीरातील कोरोनाचा संसर्ग मर्यादित ठेवण्यात फायदा होऊ शकतो.  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/36eRw1g
Read More
भारत-मालदिवमध्ये द्विपक्षीय संबंधावर चर्चा

कोलंबो - राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी मावदिवच्या संरक्षण मंत्री मारिया दीदी यांची शनिवारी भेट घेतली. हिंदी महासागरातील महत्त्वाच्या द्विपकल्पीय देश असलेल्या मालदिवबरोबर द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी दोवाल यांनी सौहार्दपूर्ण चर्चा केली. यासंबंधीचे ट्विट मालदिवमधील भारतीय उच्चायुक्तालयाने केले.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भारत, श्रीलंका आणि मालदीव देशांच्या सागरी सुरक्षा सहकार्यविषयक चौथी बैठक आजपासून कोलंबो येथे सुरू झाली आहे. श्रीलंकेकडे यजमानपद असलेल्या या बैठकीतील चर्चांत हिंदी महासागर विभागातील सुरक्षा विषयक मुद्यांवर भर दिलेला आहे. सहा वर्षांच्‍या खंडानंतर सुरु झालेल्या या त्रिपक्षीय बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल भारताचे प्रतिनिधित्व करीत आहेत.

चिनी शास्त्रज्ज्ञांनी तोडले अकलेचे तारे; कोरोना व्हायरस भारतातूनच पसरल्याचा केला दावा 

कायदेशीर नियम, शोध व बचाव कार्य, सागरी प्रदूषण, माहितीची देवाणघेवाण, ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रांच्या अवैध वाहतुकीवर निर्बंध आदी विषयांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

भारत-मालदिवमध्ये द्विपक्षीय संबंधावर चर्चा कोलंबो - राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी मावदिवच्या संरक्षण मंत्री मारिया दीदी यांची शनिवारी भेट घेतली. हिंदी महासागरातील महत्त्वाच्या द्विपकल्पीय देश असलेल्या मालदिवबरोबर द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी दोवाल यांनी सौहार्दपूर्ण चर्चा केली. यासंबंधीचे ट्विट मालदिवमधील भारतीय उच्चायुक्तालयाने केले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा भारत, श्रीलंका आणि मालदीव देशांच्या सागरी सुरक्षा सहकार्यविषयक चौथी बैठक आजपासून कोलंबो येथे सुरू झाली आहे. श्रीलंकेकडे यजमानपद असलेल्या या बैठकीतील चर्चांत हिंदी महासागर विभागातील सुरक्षा विषयक मुद्यांवर भर दिलेला आहे. सहा वर्षांच्‍या खंडानंतर सुरु झालेल्या या त्रिपक्षीय बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल भारताचे प्रतिनिधित्व करीत आहेत. चिनी शास्त्रज्ज्ञांनी तोडले अकलेचे तारे; कोरोना व्हायरस भारतातूनच पसरल्याचा केला दावा  कायदेशीर नियम, शोध व बचाव कार्य, सागरी प्रदूषण, माहितीची देवाणघेवाण, ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रांच्या अवैध वाहतुकीवर निर्बंध आदी विषयांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3mlOpKw
Read More