Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, August 29, 2020

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 30 ऑगस्ट

पंचांग -
रविवार - भाद्रपद शु. 12, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.22, सूर्यास्त 6.51, प्रदोष, चंद्रोदय दु.1.20, चंद्रास्त रा.11.59, भारतीय सौर 9, शके 1942.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८५० - प्राच्यविद्यासंशोधक, कायदेपंडित, काँग्रेसचे एक संस्थापक न्यायमूर्ती काशिनाथ त्र्यंबक तेलंग यांचा जन्म. हिंदू कायद्यात सुधारणा होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी इंग्रजीत गीतेचा अनुवाद केला.
१८८३ - योगविद्येचे पुरस्कर्ते व शारीरिक शिक्षणतज्ज्ञ स्वामी कुवलयानंद यांचा जन्म. त्यांचे पूर्ण नाव जगन्नाथ गणेश गुणे. त्यांनी १९२४ मध्ये कैवल्यधाम नावाची योगशिक्षणसंस्था स्थापन केली. संस्थेतील प्रयोगांची माहिती व्हावी यासाठी त्यांनी ‘योगमीमांसा’ हे त्रैमासिक काढले. त्याचे सात खंड प्रकाशित झाले आहेत. 
१९०३ - हिंदी कादंबरीकार, कथाकार व कवी भगवतीचरण वर्मा यांचा जन्म. ‘मधुकर’ हा काव्यसंग्रह, ‘पतन’ ही कादंबरी. त्यांच्या ‘चित्रलेखा’ या सुमारे दोन लाख खप झालेल्या कादंबरीच्या आधारे चित्रपट तयार करण्यात आला. 
१९३० - ख्यातनाम संगीतकार व भावगीत गायक दशरथ पुजारी यांचा जन्म. पुजारी यांनी भावगीत, भक्तिगीत, अभंग, लावण्या, नाट्यगीते, समरगीते अशा विविध गानप्रकारांवर स्वतःची स्वरमुद्रा उमटवलेली आहे. 
१९४७ - ‘बी’ या टोपणनावाने प्रसिद्ध कवी नारायण मुरलीधर गुप्ते यांचे निधन. त्यांची ‘चाफा बोलेना चाफा चालेना’ ही कविता अतिशय प्रसिद्ध आहे.
१९८१ - ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे. पी. नाईक यांचे निधन. स्वतंत्र भारतामध्ये प्रथमच स्थापन केल्या गेलेल्या शैक्षणिक आयोगाचे (१९६४ ते १९६६) ते सभासद सचिव होते.
१९९२ - सर्जी बुब्काने इटली येथे इंडस्ट्री ट्रॉफी मैदानी स्पर्धेत पोलव्हॉल्टमध्ये ६.१२ मीटर उंच उडी मारून नव्या विश्‍वविक्रमाची नोंद केली.
१९९४ - प्राचीन मराठी भाषेचे गाढे व्यासंगी आणि पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी प्रमुख  डॉ. शं. गो. तुळपुळे यांचे निधन.
१९९८ - ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, निर्भीड पत्रकार आणि काँग्रेसचे तत्त्वनिष्ठ नेते नरुभाऊ लिमये यांचे निधन.
२००३ - भारतीय संसदेवरील हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि ‘जैश-ए-मोहंमद’ या अतिरेकी संघटनेचा म्होरक्‍या गाझीबाबा याला सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी तब्बल दहा तास चाललेल्या चकमकीनंतर श्रीनगर येथील नूरबाग परिसरात ठार केले.
२००३ - भारताच्या अंजू बॉबी जॉर्जने पॅरिसमधील जागतिक मैदानी स्पर्धेत लांब उडीत ब्राँझ पदक मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली. 

दिनमान -
मेष : नोकरी, व्यवसायात अडचणी येतील. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल.
वृषभ : तुम्हाला गुरुकृपा लाभेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.
मिथुन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. शैक्षणिक क्षेत्रात अडचणी निर्माण होतील.
कर्क : वादविवादात टाळावेत. मानसिक स्वास्थ्य लाभेल. प्रॉपर्टीची कामे पुढे ढकलावीत.
सिंह : अचानक धनलाभाची शक्यता आहे. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
कन्या : संततीच्या संदर्भात अडचणींची शक्यता. शैक्षणिक क्षेत्रात अडथळे येतील. 
तूळ : प्रॉपर्टीची कामे पुढे ढकलावीत. कौटुंबिक वादविवाद टाळावेत.
वृश्‍चिक : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. कामानिमित्त छोेटे प्रवास होतील. 
धनू : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. आरोग्य उत्तम राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल.
मकर : आत्मविश्‍वास वाढेल. तुमचे निर्णय अचूक ठरतील. वादविवाद शक्यतो टाळावेत.
कुंभ : आरोग्याच्या तक्रारी राहतील. उधार देऊ नये. वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे. 
मीन : एखादे अधिकारपद मिळेल. आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 30 ऑगस्ट पंचांग - रविवार - भाद्रपद शु. 12, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.22, सूर्यास्त 6.51, प्रदोष, चंद्रोदय दु.1.20, चंद्रास्त रा.11.59, भारतीय सौर 9, शके 1942. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १८५० - प्राच्यविद्यासंशोधक, कायदेपंडित, काँग्रेसचे एक संस्थापक न्यायमूर्ती काशिनाथ त्र्यंबक तेलंग यांचा जन्म. हिंदू कायद्यात सुधारणा होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी इंग्रजीत गीतेचा अनुवाद केला. १८८३ - योगविद्येचे पुरस्कर्ते व शारीरिक शिक्षणतज्ज्ञ स्वामी कुवलयानंद यांचा जन्म. त्यांचे पूर्ण नाव जगन्नाथ गणेश गुणे. त्यांनी १९२४ मध्ये कैवल्यधाम नावाची योगशिक्षणसंस्था स्थापन केली. संस्थेतील प्रयोगांची माहिती व्हावी यासाठी त्यांनी ‘योगमीमांसा’ हे त्रैमासिक काढले. त्याचे सात खंड प्रकाशित झाले आहेत.  १९०३ - हिंदी कादंबरीकार, कथाकार व कवी भगवतीचरण वर्मा यांचा जन्म. ‘मधुकर’ हा काव्यसंग्रह, ‘पतन’ ही कादंबरी. त्यांच्या ‘चित्रलेखा’ या सुमारे दोन लाख खप झालेल्या कादंबरीच्या आधारे चित्रपट तयार करण्यात आला.  १९३० - ख्यातनाम संगीतकार व भावगीत गायक दशरथ पुजारी यांचा जन्म. पुजारी यांनी भावगीत, भक्तिगीत, अभंग, लावण्या, नाट्यगीते, समरगीते अशा विविध गानप्रकारांवर स्वतःची स्वरमुद्रा उमटवलेली आहे.  १९४७ - ‘बी’ या टोपणनावाने प्रसिद्ध कवी नारायण मुरलीधर गुप्ते यांचे निधन. त्यांची ‘चाफा बोलेना चाफा चालेना’ ही कविता अतिशय प्रसिद्ध आहे. १९८१ - ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे. पी. नाईक यांचे निधन. स्वतंत्र भारतामध्ये प्रथमच स्थापन केल्या गेलेल्या शैक्षणिक आयोगाचे (१९६४ ते १९६६) ते सभासद सचिव होते. १९९२ - सर्जी बुब्काने इटली येथे इंडस्ट्री ट्रॉफी मैदानी स्पर्धेत पोलव्हॉल्टमध्ये ६.१२ मीटर उंच उडी मारून नव्या विश्‍वविक्रमाची नोंद केली. १९९४ - प्राचीन मराठी भाषेचे गाढे व्यासंगी आणि पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी प्रमुख  डॉ. शं. गो. तुळपुळे यांचे निधन. १९९८ - ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, निर्भीड पत्रकार आणि काँग्रेसचे तत्त्वनिष्ठ नेते नरुभाऊ लिमये यांचे निधन. २००३ - भारतीय संसदेवरील हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि ‘जैश-ए-मोहंमद’ या अतिरेकी संघटनेचा म्होरक्‍या गाझीबाबा याला सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी तब्बल दहा तास चाललेल्या चकमकीनंतर श्रीनगर येथील नूरबाग परिसरात ठार केले. २००३ - भारताच्या अंजू बॉबी जॉर्जने पॅरिसमधील जागतिक मैदानी स्पर्धेत लांब उडीत ब्राँझ पदक मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली.  दिनमान - मेष : नोकरी, व्यवसायात अडचणी येतील. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल. वृषभ : तुम्हाला गुरुकृपा लाभेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. मिथुन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. शैक्षणिक क्षेत्रात अडचणी निर्माण होतील. कर्क : वादविवादात टाळावेत. मानसिक स्वास्थ्य लाभेल. प्रॉपर्टीची कामे पुढे ढकलावीत. सिंह : अचानक धनलाभाची शक्यता आहे. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. कन्या : संततीच्या संदर्भात अडचणींची शक्यता. शैक्षणिक क्षेत्रात अडथळे येतील.  तूळ : प्रॉपर्टीची कामे पुढे ढकलावीत. कौटुंबिक वादविवाद टाळावेत. वृश्‍चिक : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. कामानिमित्त छोेटे प्रवास होतील.  धनू : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. आरोग्य उत्तम राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. मकर : आत्मविश्‍वास वाढेल. तुमचे निर्णय अचूक ठरतील. वादविवाद शक्यतो टाळावेत. कुंभ : आरोग्याच्या तक्रारी राहतील. उधार देऊ नये. वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे.  मीन : एखादे अधिकारपद मिळेल. आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

August 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2EDs5eV
Read More
मदत मिळताच `त्या` तान्हुल्याच्या कुुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आशेचा किरण

कुडाळ (सिंधुदुर्ग) - श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान व अचानक भजन मंडळ यांच्यावतीने उमेश आटक यांच्या अवघ्या वीस दिवसांच्या तान्हुल्याच्या उपचारासाठी 25 हजार रुपयांची मदत करण्यात आली. 

तालुक्‍यातील पिंगुळी-गुढीपुर येथील अनंत ऊर्फ उमेश आटक यांच्या अवघ्या वीस दिवसांच्या मुलाच्या दोन्ही किडन्याना ब्लॉकेज आहेत. या मुलाचे पुढील उपचार करण्यासाठी 2 लाख रूपये एवढा खर्च अपेक्षित आहे. श्री. आटक यांची आर्थिक परिस्थिती गरिबीची असल्याने ते एवढा खर्च पेलू शकत नाहीत. यामुळे दानशूर व्यक्ती, संस्था, एनजीओ यांनी या मुलाच्या वैद्यकीय उपचारासाठी सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन केले होते.

या मुलाच्या शस्त्रक्रियेकरिता मदतीसाठी केलेल्या आवाहनाप्रमाणे गुरुवारी (ता.27) सायंकाळी श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान व अचानक भजन मंडळ यांच्यावतीने 25 हजार रुपयांची मदत करण्यात आली. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई, राजन नाईक, विशाल देसाई, प्रणय तेली, कमलेश पाटकर, प्रसाद नाईक, केदार सामंत, अविनाश वालावलकर, प्रसाद पडते, महेंद्र बांदेकर, सर्वेश वर्दम यांनी श्री. आटक यांच्या घरी जाऊन ही मदत त्यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी अजय आकेरकर, अण्णा रणसिंग, रणजित रणसिंग, अमित गंगावणे, प्रसन्न गंगावणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मदत मिळताच `त्या` तान्हुल्याच्या कुुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आशेचा किरण कुडाळ (सिंधुदुर्ग) - श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान व अचानक भजन मंडळ यांच्यावतीने उमेश आटक यांच्या अवघ्या वीस दिवसांच्या तान्हुल्याच्या उपचारासाठी 25 हजार रुपयांची मदत करण्यात आली.  तालुक्‍यातील पिंगुळी-गुढीपुर येथील अनंत ऊर्फ उमेश आटक यांच्या अवघ्या वीस दिवसांच्या मुलाच्या दोन्ही किडन्याना ब्लॉकेज आहेत. या मुलाचे पुढील उपचार करण्यासाठी 2 लाख रूपये एवढा खर्च अपेक्षित आहे. श्री. आटक यांची आर्थिक परिस्थिती गरिबीची असल्याने ते एवढा खर्च पेलू शकत नाहीत. यामुळे दानशूर व्यक्ती, संस्था, एनजीओ यांनी या मुलाच्या वैद्यकीय उपचारासाठी सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन केले होते. या मुलाच्या शस्त्रक्रियेकरिता मदतीसाठी केलेल्या आवाहनाप्रमाणे गुरुवारी (ता.27) सायंकाळी श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान व अचानक भजन मंडळ यांच्यावतीने 25 हजार रुपयांची मदत करण्यात आली. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई, राजन नाईक, विशाल देसाई, प्रणय तेली, कमलेश पाटकर, प्रसाद नाईक, केदार सामंत, अविनाश वालावलकर, प्रसाद पडते, महेंद्र बांदेकर, सर्वेश वर्दम यांनी श्री. आटक यांच्या घरी जाऊन ही मदत त्यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी अजय आकेरकर, अण्णा रणसिंग, रणजित रणसिंग, अमित गंगावणे, प्रसन्न गंगावणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

August 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3jlbZ8m
Read More
Video: ही परीक्षा की विद्यार्थ्यांची थट्टा? ‘नाटा`त गोंधळ.. सर्व्हरच सापडेना; सोशल डिस्टन्सिंगची ऐसीतैशी

नागपूर : आर्किटेक्चर कौन्सिल ऑफ इंडियाद्वारे आर्किटेक्चर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी शहरातील गोधनी रेल्वे येथील सेंट्रल इंडीया कॉलेज ऑफ लॉ मध्ये शनिवारी (ता.२९)घेण्यात आलेल्या ‘नॅशनल अॅप्टीट्यूट टेस्ट इन आर्कीटेक्चर' (नाटा)मध्ये एकच गोंधळ उडाला. परीक्षेदरम्यान अचानक सर्व्हर मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. याशिवाय अनेक मुलांना खूप उशिराने संगणक मिळल्याने अनेक विद्यार्थ्यांवर रडण्याची वेळ आली. परीक्षेसाठी शेकडोंच्या संख्येने विद्यार्थी एकत्रित झाल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.

आर्किटेक्चर कौन्सिल ऑफ इंडियाद्वारे आर्किटेक्चर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी देशभरात परीक्षेचे आयोजन केले होते. दुपारी साडेबारा ते अडीचदरम्यान ऑनलाइन पद्घतीने परीक्षा घेण्याचे ठरले होते. यासाठी शहरात सेंट्रल इंडीया कॉलेज ऑफ लॉ आणि सेंट्रल इंडीया कॉलेज ऑफ फार्मसा या दोन केंद्रावर किमान ७०० विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. विशेष म्हणजे यासाठी विद्यार्थ्यांना ११.१५ वाजता रिर्पोटींग करायचे होते. 

अधिक माहितीसाठी - तोंडातून सतत येते दुर्गंधी? हे उपाय करा आणि रहा फ्रेश.. वाचा सविस्तर

मात्र मुले वेळेवर पोहचल्यावरही पेपर सुरू होण्याच्या केवळ पाच मिनिटाआधी विद्यार्थ्यांना आत सोडण्यात आले. यानंतर प्रत्येक प्रश्न सोडविल्यावर संकेतस्थळ लॉगआऊट करावे लागत होते. यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास होत होता. शिवाय भाग एकमध्ये फिजीक्स, केमेस्ट्री, मॅथ्स आणि भाग दोनमध्ये प्रिफरन्स टाईप प्रश्नांचा समावेश होता. मात्र, महाविद्यालयाच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे पालकांना मनस्ताप सहन करावा लागला. 

 

 

या महाविद्यालयामधील स्टॉफचे कोणतेही प्रशिक्षण न झाल्याचा मनस्ताप पालकांना सहन करावा लागला. फिजीक्स, केमीस्ट्री आणि मॅथच्या पेपरसाठी रफ शीट देण्यात येणार होती. पेपर सुरू होऊन १० मिनिटे होऊन गेल्यानंतरही महाविद्यालय व्यवस्थापनाने रफ शीट दिलेली नव्हती, असे अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले.

जाणून घ्या - नागपूरकरांनो सावधान! घराबाहेर जाणार असाल तर जरा थांबा.. 'ते' ठेऊन आहेत वाईट नजर

कोरोनाच्या दृष्टीने तयारीच नाही 

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाकडून कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. मुले स्वत:चे सॅनीटायझर घेऊन आली होती. मुलांची उपस्थिती पेपर संपल्यानंतर घेण्यात आली. दुपारी २.३० वाजता पेपर संपलेला असताना मुलांना थांबवून ठेवण्यात आले. अखेर काही पालकांनी जाब विचारीत व्हीडीओ शूटिंग सुरू केल्यानंतर दुपारी साडेतीन चार वाजता सोडण्यात आले

संपादन - अथर्व महांकाळ 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Video: ही परीक्षा की विद्यार्थ्यांची थट्टा? ‘नाटा`त गोंधळ.. सर्व्हरच सापडेना; सोशल डिस्टन्सिंगची ऐसीतैशी नागपूर : आर्किटेक्चर कौन्सिल ऑफ इंडियाद्वारे आर्किटेक्चर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी शहरातील गोधनी रेल्वे येथील सेंट्रल इंडीया कॉलेज ऑफ लॉ मध्ये शनिवारी (ता.२९)घेण्यात आलेल्या ‘नॅशनल अॅप्टीट्यूट टेस्ट इन आर्कीटेक्चर' (नाटा)मध्ये एकच गोंधळ उडाला. परीक्षेदरम्यान अचानक सर्व्हर मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. याशिवाय अनेक मुलांना खूप उशिराने संगणक मिळल्याने अनेक विद्यार्थ्यांवर रडण्याची वेळ आली. परीक्षेसाठी शेकडोंच्या संख्येने विद्यार्थी एकत्रित झाल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. आर्किटेक्चर कौन्सिल ऑफ इंडियाद्वारे आर्किटेक्चर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी देशभरात परीक्षेचे आयोजन केले होते. दुपारी साडेबारा ते अडीचदरम्यान ऑनलाइन पद्घतीने परीक्षा घेण्याचे ठरले होते. यासाठी शहरात सेंट्रल इंडीया कॉलेज ऑफ लॉ आणि सेंट्रल इंडीया कॉलेज ऑफ फार्मसा या दोन केंद्रावर किमान ७०० विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. विशेष म्हणजे यासाठी विद्यार्थ्यांना ११.१५ वाजता रिर्पोटींग करायचे होते.  अधिक माहितीसाठी - तोंडातून सतत येते दुर्गंधी? हे उपाय करा आणि रहा फ्रेश.. वाचा सविस्तर मात्र मुले वेळेवर पोहचल्यावरही पेपर सुरू होण्याच्या केवळ पाच मिनिटाआधी विद्यार्थ्यांना आत सोडण्यात आले. यानंतर प्रत्येक प्रश्न सोडविल्यावर संकेतस्थळ लॉगआऊट करावे लागत होते. यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास होत होता. शिवाय भाग एकमध्ये फिजीक्स, केमेस्ट्री, मॅथ्स आणि भाग दोनमध्ये प्रिफरन्स टाईप प्रश्नांचा समावेश होता. मात्र, महाविद्यालयाच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे पालकांना मनस्ताप सहन करावा लागला.      या महाविद्यालयामधील स्टॉफचे कोणतेही प्रशिक्षण न झाल्याचा मनस्ताप पालकांना सहन करावा लागला. फिजीक्स, केमीस्ट्री आणि मॅथच्या पेपरसाठी रफ शीट देण्यात येणार होती. पेपर सुरू होऊन १० मिनिटे होऊन गेल्यानंतरही महाविद्यालय व्यवस्थापनाने रफ शीट दिलेली नव्हती, असे अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले. जाणून घ्या - नागपूरकरांनो सावधान! घराबाहेर जाणार असाल तर जरा थांबा.. 'ते' ठेऊन आहेत वाईट नजर कोरोनाच्या दृष्टीने तयारीच नाही  कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाकडून कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. मुले स्वत:चे सॅनीटायझर घेऊन आली होती. मुलांची उपस्थिती पेपर संपल्यानंतर घेण्यात आली. दुपारी २.३० वाजता पेपर संपलेला असताना मुलांना थांबवून ठेवण्यात आले. अखेर काही पालकांनी जाब विचारीत व्हीडीओ शूटिंग सुरू केल्यानंतर दुपारी साडेतीन चार वाजता सोडण्यात आले संपादन - अथर्व महांकाळ  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

August 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2QxWzBs
Read More
पतसंस्थांत आता ‘क्रास’ प्रणाली सक्तीची

पुणे - कर्ज मागणाऱ्या ग्राहकाची अन्य पतसंस्था अथवा बॅंकेकडे नेमकी किती थकबाकी आहे, याची माहिती पतसंस्थांना उपलब्ध होत नाही. त्यामुळे काही महाभाग एका वेळी चार-चार पतसंस्थांकडून कर्ज घेतात. परिणामी संस्थांची फसवणूक होते. मात्र आता यासाठी पतसंस्थांत ‘क्रास’ प्रणाली सक्तीची करण्यात येणार असून, त्यामुळे फसवणूक टळणार आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या याबाबतच्या प्रस्तावाला सहकार विभागाने तत्त्वतः मान्यता दिली आहे.

बॅंकांच्या कर्जदारांसाठी क्रेडिट रेटिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या ‘सिबिल’च्या धर्तीवर आता पतसंस्थांच्या कर्जदारांसाठी ‘क्रास’ प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. कर्ज मागणाऱ्या व्यक्तीचे अथवा संस्थेचे अन्य कुठे कर्ज आहे का, कर्ज देण्यास ती पात्र आहे का, हे या प्रणालीमुळे कळणार आहे. राज्यातील सुमारे साडेचारशे पतसंस्थांकडून सध्या या प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. 

टेंपो चालक रस्त्याच्या कडेला थांबून लघुशंकेसाठी खाली उतरला आणि....

काही कर्जदार राष्ट्रीयकृत किंवा नागरी बॅंकांकडून कर्ज न मिळाल्यास पतसंस्थांकडे धाव घेतात. पतसंस्थांच्या विश्‍वासार्हतेमुळे ठेवींचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पतसंस्थांनाही कर्ज वाटप करणे गरजेचे आहे. 
अशा परिस्थितीत चुकीच्या व्यक्तीला कर्जवाटप झाल्यास पतसंस्थांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो, असे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनकडून सांगण्यात आले.

अकरावी अॅडमिशन : पहिली गुणवत्ता यादी उद्या होणार जाहीर; विद्यार्थ्यांनो तयारीत राहा  

आईला रुग्णालयात उपचारासाठी २० हजारांची गरज होती. त्यामुळे कर्ज घेण्यासाठी बॅंकेत चौकशी केली. तेथेही उद्या या, परवा या असे उत्तर मिळाले. त्यानंतर समता पतसंस्थेत गेल्यानंतर त्यांनी ‘क्रास’ प्रणालीमध्ये अहवाल तपासला. त्यात यापूर्वी मी दुचाकीसाठी घेतलेल्या कर्जाचे नियमित हप्ते भरल्याचे त्यांना दिसून आले. त्यामुळे मला पतसंस्थेतून दुसऱ्याच दिवशी कर्ज मिळाले.
- मानतेश ब्याळी, कर्जदार, हडपसर

विद्यार्थ्यांच्या खात्यात आठवडाभरात पैसे जमा होणार; धनंजय मुंडे यांची घोषणा

दोन वर्षांपूर्वी एक कर्जदार जागा बदलून दुसरीकडे गेला; परंतु ‘क्रास’ प्रणालीमध्ये त्या कर्जदाराचे नाव टाकून पाहिले. तो मुंबईत एका कंपनीत कामाला असून, त्या ठिकाणी त्याने कर्ज घेतल्याचे दिसून आले. शिवाय, त्या व्यक्‍तीचा पत्ता आणि मोबाईल क्रमांक मिळाल्यामुळे त्याचा शोध घेणे शक्‍य झाले.
- यतिनकुमार हुले, अध्यक्ष, संत ज्ञानेश्‍वर पतसंस्था, मंचर, ता. आंबेगाव

‘क्रास’ प्रणालीचा वापर सक्तीचा करण्याबाबत प्रभारी सहकारमंत्री जयंत पाटील यांनी मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे पतसंस्थांकडील थकबाकीचे प्रमाण कमी होईल. पतसंस्थांची फसवणूक करणाऱ्या कर्जदारांवर चाप बसणार आहे. तसेच सहकारी पतसंस्था चळवळीला चांगले वळण लागणार आहे.
- काका कोयटे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/34HmNtz

पतसंस्थांत आता ‘क्रास’ प्रणाली सक्तीची पुणे - कर्ज मागणाऱ्या ग्राहकाची अन्य पतसंस्था अथवा बॅंकेकडे नेमकी किती थकबाकी आहे, याची माहिती पतसंस्थांना उपलब्ध होत नाही. त्यामुळे काही महाभाग एका वेळी चार-चार पतसंस्थांकडून कर्ज घेतात. परिणामी संस्थांची फसवणूक होते. मात्र आता यासाठी पतसंस्थांत ‘क्रास’ प्रणाली सक्तीची करण्यात येणार असून, त्यामुळे फसवणूक टळणार आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या याबाबतच्या प्रस्तावाला सहकार विभागाने तत्त्वतः मान्यता दिली आहे. बॅंकांच्या कर्जदारांसाठी क्रेडिट रेटिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या ‘सिबिल’च्या धर्तीवर आता पतसंस्थांच्या कर्जदारांसाठी ‘क्रास’ प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. कर्ज मागणाऱ्या व्यक्तीचे अथवा संस्थेचे अन्य कुठे कर्ज आहे का, कर्ज देण्यास ती पात्र आहे का, हे या प्रणालीमुळे कळणार आहे. राज्यातील सुमारे साडेचारशे पतसंस्थांकडून सध्या या प्रणालीचा वापर करण्यात येत आहे.  टेंपो चालक रस्त्याच्या कडेला थांबून लघुशंकेसाठी खाली उतरला आणि.... काही कर्जदार राष्ट्रीयकृत किंवा नागरी बॅंकांकडून कर्ज न मिळाल्यास पतसंस्थांकडे धाव घेतात. पतसंस्थांच्या विश्‍वासार्हतेमुळे ठेवींचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पतसंस्थांनाही कर्ज वाटप करणे गरजेचे आहे.  अशा परिस्थितीत चुकीच्या व्यक्तीला कर्जवाटप झाल्यास पतसंस्थांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो, असे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनकडून सांगण्यात आले. अकरावी अॅडमिशन : पहिली गुणवत्ता यादी उद्या होणार जाहीर; विद्यार्थ्यांनो तयारीत राहा   आईला रुग्णालयात उपचारासाठी २० हजारांची गरज होती. त्यामुळे कर्ज घेण्यासाठी बॅंकेत चौकशी केली. तेथेही उद्या या, परवा या असे उत्तर मिळाले. त्यानंतर समता पतसंस्थेत गेल्यानंतर त्यांनी ‘क्रास’ प्रणालीमध्ये अहवाल तपासला. त्यात यापूर्वी मी दुचाकीसाठी घेतलेल्या कर्जाचे नियमित हप्ते भरल्याचे त्यांना दिसून आले. त्यामुळे मला पतसंस्थेतून दुसऱ्याच दिवशी कर्ज मिळाले. - मानतेश ब्याळी, कर्जदार, हडपसर विद्यार्थ्यांच्या खात्यात आठवडाभरात पैसे जमा होणार; धनंजय मुंडे यांची घोषणा दोन वर्षांपूर्वी एक कर्जदार जागा बदलून दुसरीकडे गेला; परंतु ‘क्रास’ प्रणालीमध्ये त्या कर्जदाराचे नाव टाकून पाहिले. तो मुंबईत एका कंपनीत कामाला असून, त्या ठिकाणी त्याने कर्ज घेतल्याचे दिसून आले. शिवाय, त्या व्यक्‍तीचा पत्ता आणि मोबाईल क्रमांक मिळाल्यामुळे त्याचा शोध घेणे शक्‍य झाले. - यतिनकुमार हुले, अध्यक्ष, संत ज्ञानेश्‍वर पतसंस्था, मंचर, ता. आंबेगाव ‘क्रास’ प्रणालीचा वापर सक्तीचा करण्याबाबत प्रभारी सहकारमंत्री जयंत पाटील यांनी मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे पतसंस्थांकडील थकबाकीचे प्रमाण कमी होईल. पतसंस्थांची फसवणूक करणाऱ्या कर्जदारांवर चाप बसणार आहे. तसेच सहकारी पतसंस्था चळवळीला चांगले वळण लागणार आहे. - काका कोयटे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/34HmNtz

August 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/34R0yS5
Read More
काजू पीक देखील आता बेभरवाशाचे, काय आहेत कारणे? वाचा....

वैभववाडी (सिंधुदुर्ग) - गेल्या तीन चार वर्षात सतत होणाऱ्या वातावरणातील बदलाचा काजू बागांवर मोठा विपरित परिणाम झाला. अतिवृष्टी, ढगाळ वातावरण, वादळीवारे यामुळे काजू पीकांवर मोठ्या प्रमाणात कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. किडरोग आटोक्‍यात आणण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कीटकनाशकाच्या फवारण्या, वाढलेला मजुरी खर्च आणि मिळणारे उत्पादन याचा ताळमेळ न बसणारा आहे. त्यामुळे कधीकाळ हमखास पीक देणारे काजू पीक देखील आता बेभरवाशाचे झाले आहे. 

जिल्ह्यात हमखास फळपीक म्हणून काजूकडे पाहिले जाते. त्याचमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा काजू लागवडीकडील मागील दहा वर्षांत कल वाढला. दरवर्षी 5 हजार हेक्‍टर क्षेत्र काजू लागवडीखाली येत आहे; परंतु दोन-तीन वर्षांत सतत बदलत असलेल्या वातावरणाचा मोठा फटका काजू बागांना बसला. सलग दोन वर्षे जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे काजू बागांमधील पाण्याचा निचरा होत नाही.

उताराच्या लागवडीवर तितकासा परिणाम होत असला तरी लागवड केलेल्या सपाट जमिनीत पाणी साचून राहते. यामुळे विविध कीड रोग बागांमध्ये निर्माण होतात. टी मॉस्कीटो, फांदीमर, शेंडेमर, पानगळ अशा विविध समस्यांना सामोरे जावे लागते. पावसाळा असल्यामुळे कीडरोग नियत्रंणासाठी कीडरोग प्रतिबंधात्मक फवारण्यादेखील शेतकऱ्यांना करता येत नाही. त्यामुळे या सर्वांपुढे हतबल ठरतो. गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीत तर अनेक शेतकऱ्यांच्या दहा ते पंधरा वर्षाच्या काजू बागा उद्‌ध्वस्त झाल्या. 

अतिवृष्टीप्रमाणेच दोन-तीन वर्षांत हिवाळा आणि उन्हाळ्यात सातत्याने वातावरणात बदल होत असल्याचे चित्र आहे. काजूला साधारणपणे ऑक्‍टोबरच्या पहिल्या, दुसऱ्या आठवड्यापासून पालवी तर नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मोहोर येण्याची प्रकिया सुरू होते. मोहोर आल्यानंतर ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस पडल्यास काजू पीकावर मोठा परिणाम होतो.

गेली दोन तीन वर्षे तर वातावरणातील बदलांमुळे त्रस्त आहेत. अशा वातावरणाविरोधात सुद्धा अनेक शेतकरी तितक्‍याच ताकदीने बागांमध्ये राबतात. अनेक फवारण्या घेतात; मात्र कीटकनाशकांच्या वाढलेल्या किंमती आणि काजू पिकातून मिळणारे उत्पादनाचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे काजू बागायतदार गेल्या दोन तीन वर्षात सातत्याने समस्याच्या गर्तेतून प्रवास करीत आहेत. 

अलीकडील काळात काजूकरीता पीक विमा योजना शासनाने सुरू केली; परंतु काजूचे नुकसान झाल्यानंतर देखील शेतकऱ्यांना पीक विमा सरंक्षित केलेल्या क्षेत्राची भरपाई शेतकऱ्यांना मिळालेली नाही. यावर्षी सह्याद्री पट्ट्यातील काजू बागांचे वादळाने मोठे नुकसान केले; परंतु अद्याप कुणालाही भरपाई मिळालेली नाही. चक्रीवादळ, किंवा वादळाने अनेक काजू बागांचे नुकसान होते. जीवापाड देखभाल केलेली झाडे उन्मळून पडली; परंतु त्यांना कोणतीही भरपाई मिळालेली नाही. काजू पीक विम्यात झाडाला संरक्षित करण्याची तरतुद असणे आवश्‍यक आहे. 

सहा एकरात काजू लागवड केली आहे. पहिल्या टप्प्यात लावलेली रोपे आता उत्पादन देत आहेत; परंतु बदलत्या वातावरणाचा मोठा परिणाम उत्पादनावर होत आहे. गेल्यावर्षी लांबलेला पाऊस, त्यानंतर क्‍यार वादळ आणि सतत ढगाळ वातावरण यामुळे काजू पिकाचे मोठे नुकसान झाले. 
- प्रकाश पांचाळ, काजू बागायतदार, कोकिसरे 

विमा योजनेत बदल हवा 
हवामानावर आधारीत सुरू करण्यात आलेली फळपीक विमा योजनेचा काजू पिकाकरीता कालावधी हा डिसेंबर ते फेब्रुवारी असा आहे; परंतु जिल्ह्यात कलम काजूचे उत्पादन 15 मार्चपर्यंत सुरू असते. या कालावधीत पाऊस,वादळ झाल्यास नुकसान भरपाई मिळत नाही. त्यामुळे डिसेंबर ते मार्च असा कालावधी असणे आवश्‍यक आहे. 

वणवे बाधितांना आधाराची गरज 
पाच दहा वर्षे सांभाळलेली काजू बाग एखाद्या वणव्यात भस्मसात होते. त्यावेळी तो शेतकरी कोलमडुन जातो. अशा वणवे बाधित शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासनाने एखादी योजना सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. सध्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वणवे बाधितांना मदत दिली जाते. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

काजू पीक देखील आता बेभरवाशाचे, काय आहेत कारणे? वाचा.... वैभववाडी (सिंधुदुर्ग) - गेल्या तीन चार वर्षात सतत होणाऱ्या वातावरणातील बदलाचा काजू बागांवर मोठा विपरित परिणाम झाला. अतिवृष्टी, ढगाळ वातावरण, वादळीवारे यामुळे काजू पीकांवर मोठ्या प्रमाणात कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. किडरोग आटोक्‍यात आणण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कीटकनाशकाच्या फवारण्या, वाढलेला मजुरी खर्च आणि मिळणारे उत्पादन याचा ताळमेळ न बसणारा आहे. त्यामुळे कधीकाळ हमखास पीक देणारे काजू पीक देखील आता बेभरवाशाचे झाले आहे.  जिल्ह्यात हमखास फळपीक म्हणून काजूकडे पाहिले जाते. त्याचमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा काजू लागवडीकडील मागील दहा वर्षांत कल वाढला. दरवर्षी 5 हजार हेक्‍टर क्षेत्र काजू लागवडीखाली येत आहे; परंतु दोन-तीन वर्षांत सतत बदलत असलेल्या वातावरणाचा मोठा फटका काजू बागांना बसला. सलग दोन वर्षे जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे काजू बागांमधील पाण्याचा निचरा होत नाही. उताराच्या लागवडीवर तितकासा परिणाम होत असला तरी लागवड केलेल्या सपाट जमिनीत पाणी साचून राहते. यामुळे विविध कीड रोग बागांमध्ये निर्माण होतात. टी मॉस्कीटो, फांदीमर, शेंडेमर, पानगळ अशा विविध समस्यांना सामोरे जावे लागते. पावसाळा असल्यामुळे कीडरोग नियत्रंणासाठी कीडरोग प्रतिबंधात्मक फवारण्यादेखील शेतकऱ्यांना करता येत नाही. त्यामुळे या सर्वांपुढे हतबल ठरतो. गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीत तर अनेक शेतकऱ्यांच्या दहा ते पंधरा वर्षाच्या काजू बागा उद्‌ध्वस्त झाल्या.  अतिवृष्टीप्रमाणेच दोन-तीन वर्षांत हिवाळा आणि उन्हाळ्यात सातत्याने वातावरणात बदल होत असल्याचे चित्र आहे. काजूला साधारणपणे ऑक्‍टोबरच्या पहिल्या, दुसऱ्या आठवड्यापासून पालवी तर नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मोहोर येण्याची प्रकिया सुरू होते. मोहोर आल्यानंतर ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस पडल्यास काजू पीकावर मोठा परिणाम होतो. गेली दोन तीन वर्षे तर वातावरणातील बदलांमुळे त्रस्त आहेत. अशा वातावरणाविरोधात सुद्धा अनेक शेतकरी तितक्‍याच ताकदीने बागांमध्ये राबतात. अनेक फवारण्या घेतात; मात्र कीटकनाशकांच्या वाढलेल्या किंमती आणि काजू पिकातून मिळणारे उत्पादनाचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे काजू बागायतदार गेल्या दोन तीन वर्षात सातत्याने समस्याच्या गर्तेतून प्रवास करीत आहेत.  अलीकडील काळात काजूकरीता पीक विमा योजना शासनाने सुरू केली; परंतु काजूचे नुकसान झाल्यानंतर देखील शेतकऱ्यांना पीक विमा सरंक्षित केलेल्या क्षेत्राची भरपाई शेतकऱ्यांना मिळालेली नाही. यावर्षी सह्याद्री पट्ट्यातील काजू बागांचे वादळाने मोठे नुकसान केले; परंतु अद्याप कुणालाही भरपाई मिळालेली नाही. चक्रीवादळ, किंवा वादळाने अनेक काजू बागांचे नुकसान होते. जीवापाड देखभाल केलेली झाडे उन्मळून पडली; परंतु त्यांना कोणतीही भरपाई मिळालेली नाही. काजू पीक विम्यात झाडाला संरक्षित करण्याची तरतुद असणे आवश्‍यक आहे.  सहा एकरात काजू लागवड केली आहे. पहिल्या टप्प्यात लावलेली रोपे आता उत्पादन देत आहेत; परंतु बदलत्या वातावरणाचा मोठा परिणाम उत्पादनावर होत आहे. गेल्यावर्षी लांबलेला पाऊस, त्यानंतर क्‍यार वादळ आणि सतत ढगाळ वातावरण यामुळे काजू पिकाचे मोठे नुकसान झाले.  - प्रकाश पांचाळ, काजू बागायतदार, कोकिसरे  विमा योजनेत बदल हवा  हवामानावर आधारीत सुरू करण्यात आलेली फळपीक विमा योजनेचा काजू पिकाकरीता कालावधी हा डिसेंबर ते फेब्रुवारी असा आहे; परंतु जिल्ह्यात कलम काजूचे उत्पादन 15 मार्चपर्यंत सुरू असते. या कालावधीत पाऊस,वादळ झाल्यास नुकसान भरपाई मिळत नाही. त्यामुळे डिसेंबर ते मार्च असा कालावधी असणे आवश्‍यक आहे.  वणवे बाधितांना आधाराची गरज  पाच दहा वर्षे सांभाळलेली काजू बाग एखाद्या वणव्यात भस्मसात होते. त्यावेळी तो शेतकरी कोलमडुन जातो. अशा वणवे बाधित शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासनाने एखादी योजना सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. सध्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वणवे बाधितांना मदत दिली जाते.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

August 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2QySAEE
Read More
"दार उघड उद्धवा, दार उघड'! भाजपचे घंटानाद आंदोलन, वाचा सविस्तर... 

वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - "दार उघड उद्धवा, दार उघड, मदिरा चालू, मंदिर बंद, उद्धवा तुझा कारभारच धुंद, दारु नको, दार उघड, भक्तांना जेल, गुन्हेगारांना बेल, उद्धव सरकार झाले फेल,' अशा घोषणा देत आज भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाभर आंदोलन केले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बंद असलेली देवस्थाने सुरू करण्यासाठी केंद्राने नियमावलींसह परिपत्रक जारी करुनही राज्य सरकारने महाराष्ट्रातील बरीच मंदिर उघडण्यासाठी परवानगी दिली नसल्याने आंदोलन करण्यात आले. 

भाविक, जनता, धार्मिक-अध्यात्मिक संस्था, संघटना, देवस्थानचे मानकरी, विविध सांप्रदायाचे मान्यवरांच्या सहकार्याने येथील ग्रामदैवत श्री देव रामेश्‍वर मंदिरासमोरही आघाडी सरकारच्या विरोधात घंटानाद करण्यात आला. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, नगराध्यक्ष दिलीप गिरप, श्री रामेश्‍वर देवस्थान ट्रस्टचे रविंद्र परब, विष्णू परब, जगदीश परब, बाळा परब, नितेश परब, स्वप्निल परब, मंगेश परब, प्रसाद परब, मानकरी सुनिल परब, शिवराम परब, देवस्थान पूजारी विजय गुरव यांच्यासह भाजपचे समिर चिंदरकर, राहुल मोर्डेकर, निलय नाईक, भगवान नाईक, आनंद गावडे, बाळकृष्ण मयेकर, ओंकार चव्हाण, शरद मेस्त्री, विनोद लोणे, शेखर काणेकर, निखिल घोटगे, नगरसेवक नागेश गावडे, धर्मराज कांबळी, प्रशांत आपटे, माजी उपनगराध्यक्ष अभिषेक वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे, की महाराष्ट्र वगळता देशभरात सर्व मंदिरे दर्शनासाठी उघडली आहेत; परंतु आघाडी सरकार जाणिवपूर्वक जनतेच्या मंदिर उघडण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहेत. राज्यातील जनतेची श्रद्धास्थाने असलेली सर्व मंदिर कोविड नियमावलीच्या अटी शर्थीसह त्वरित खुली करण्यासाठीची मागणी राज्य सरकारपर्यंत पोहचवावी. 

अन्य मंदिरांसमोरही आंदोलन 
वेंगुर्ले शहराबरोबरच तुळस, म्हापण, वायंगणी, रेडी येथीलही ग्रामदेवतेच्या मंदिरांसमोर ठाकरे सरकारच्या विरोधात घंटनाद करण्यात आला. यावेळी त्या-त्या मंदिरांचे मानकरी, पूजारी, भाविक यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. ग्रामदेवतेच्या बंद मंदिराबाहेर घंटानाद झाल्यानंतर येथील तहसिलदार यांना निवदेन देण्यात आले. तहसीलदार कामानिमित्त बाहेर असल्याने त्यांच्या प्रतिनिधी यांनी निवेदन स्वीकारले. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

"दार उघड उद्धवा, दार उघड'! भाजपचे घंटानाद आंदोलन, वाचा सविस्तर...  वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - "दार उघड उद्धवा, दार उघड, मदिरा चालू, मंदिर बंद, उद्धवा तुझा कारभारच धुंद, दारु नको, दार उघड, भक्तांना जेल, गुन्हेगारांना बेल, उद्धव सरकार झाले फेल,' अशा घोषणा देत आज भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाभर आंदोलन केले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बंद असलेली देवस्थाने सुरू करण्यासाठी केंद्राने नियमावलींसह परिपत्रक जारी करुनही राज्य सरकारने महाराष्ट्रातील बरीच मंदिर उघडण्यासाठी परवानगी दिली नसल्याने आंदोलन करण्यात आले.  भाविक, जनता, धार्मिक-अध्यात्मिक संस्था, संघटना, देवस्थानचे मानकरी, विविध सांप्रदायाचे मान्यवरांच्या सहकार्याने येथील ग्रामदैवत श्री देव रामेश्‍वर मंदिरासमोरही आघाडी सरकारच्या विरोधात घंटानाद करण्यात आला. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, नगराध्यक्ष दिलीप गिरप, श्री रामेश्‍वर देवस्थान ट्रस्टचे रविंद्र परब, विष्णू परब, जगदीश परब, बाळा परब, नितेश परब, स्वप्निल परब, मंगेश परब, प्रसाद परब, मानकरी सुनिल परब, शिवराम परब, देवस्थान पूजारी विजय गुरव यांच्यासह भाजपचे समिर चिंदरकर, राहुल मोर्डेकर, निलय नाईक, भगवान नाईक, आनंद गावडे, बाळकृष्ण मयेकर, ओंकार चव्हाण, शरद मेस्त्री, विनोद लोणे, शेखर काणेकर, निखिल घोटगे, नगरसेवक नागेश गावडे, धर्मराज कांबळी, प्रशांत आपटे, माजी उपनगराध्यक्ष अभिषेक वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे, की महाराष्ट्र वगळता देशभरात सर्व मंदिरे दर्शनासाठी उघडली आहेत; परंतु आघाडी सरकार जाणिवपूर्वक जनतेच्या मंदिर उघडण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहेत. राज्यातील जनतेची श्रद्धास्थाने असलेली सर्व मंदिर कोविड नियमावलीच्या अटी शर्थीसह त्वरित खुली करण्यासाठीची मागणी राज्य सरकारपर्यंत पोहचवावी.  अन्य मंदिरांसमोरही आंदोलन  वेंगुर्ले शहराबरोबरच तुळस, म्हापण, वायंगणी, रेडी येथीलही ग्रामदेवतेच्या मंदिरांसमोर ठाकरे सरकारच्या विरोधात घंटनाद करण्यात आला. यावेळी त्या-त्या मंदिरांचे मानकरी, पूजारी, भाविक यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. ग्रामदेवतेच्या बंद मंदिराबाहेर घंटानाद झाल्यानंतर येथील तहसिलदार यांना निवदेन देण्यात आले. तहसीलदार कामानिमित्त बाहेर असल्याने त्यांच्या प्रतिनिधी यांनी निवेदन स्वीकारले.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

August 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3jxlu4F
Read More
हे उपाय करा आणि कायमचे घालवा चेहऱ्यावरील वांग.. जाणून घ्या महत्वाची माहिती

नागपूर : आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला कामासोबतच आपल्या शरीराचीही तितकीच काळजी असते. त्यातही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला चेहरा. आपला चेहरा हीच आपली ओळख असते. त्यामुळे चेहरा स्वच्छ आणि सुंदर दिसावा यासाठी अनेकजण निरनिराळ्या प्रकारचे उपाय करत असतात. मात्र अनेकांच्या चेहऱ्याला वांग या त्वचेच्या समस्येचा सामान करावा लागतो. ज्यामुळे चेहऱ्यावर डाग दिसू लागतात. पण ता चिंता अजिबात करू नका. आज आम्ही तुम्हाला वांगच्या समस्येपासून सुटका करण्याचे काही घरघुती आणि रामबाण उपाय सांगणार आहोत. 

वांग म्हणजे काय ?

ही एक अशी परिस्थिती आहे ज्यामुळे त्वचेच्या रंगात असमानता दिसू लागते. आपल्या त्वचेत रंगद्रव्य निर्माण करणाऱ्या पेशींमुळे आपल्याला रंग प्राप्त होत असतो. ज्याला मेलानोसाईट्स असं म्हणतात. .ज्यामुळे त्वचेला रंग मिळतो. जेव्हा मेलानोसाईट्स प्रभावित होतात तेव्हा त्वचेतील काही भाग जास्त प्रमाणात मेलनिन निर्माण होतं. ज्यामुळे त्वचेच्या काही भागाचा रंग हा इतर भागाच्या तुलनेत जास्त गडद दिसू लागतो.त्वचेवर काळे डाग किंवा चट्टे येतात. 

अधिक माहितीसाठी - तोंडातून सतत येते दुर्गंधी? हे उपाय करा आणि रहा फ्रेश.. वाचा सविस्तर

हे आहेत घरघुती उपाय - 

लिंबू - 

वांगच्या समस्येवर लिंबू हा एक चांगला घरगुती उपाय आहे. चेहऱ्यावर लावण्यासाठी एक चमचा लिंबाचा रस आणि मध घ्या आणि तो मिक्स करा. हे मिश्रण प्रभावित जागांवर लावा. किमान 15 मिनिटं चेहऱ्यावर तसंच राहू द्या आणि कोमट पाण्याने धुवून टाका. तुम्चाला फरक जाणवत नाही तोपर्यंत हे मिश्रण दररोज लावत रहा. 

बटाटा -

एक कच्चा बटाटा अर्धा कापून घ्या. आता या कापलेल्या बटाट्यावर पाण्याचे काही थेंब टाका आणि प्रभावित त्वचेवर लावा.  ते 10 मिनिटं सुकू द्या आणि मग कोमट पाण्याने धुवून टाका. असे महिन्यातून कमीत कमी 2 ते 3 वेळा करा. 

कोरफड -

चेहऱ्यावर कोरफड लावताना सर्वात आधी एका बाऊलमध्ये मध आणि कोरफड मिक्स करा आणि मिश्रण 10 मिनिटं सेट होऊ द्या. हे मिश्रण जेव्हा सेट झाल्यावर ते चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटं तसंच राहू द्या. सुकल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका. तुम्ही हा उपाय आठवड्यातून दोनदा करा. तुम्हाला फरक नक्की जाणवेल. 

दही - 

एका वाटीमध्ये दही घ्या आणि ते त्वचेवरील प्रभावित जागी लावा. 20 मिनिटं चेहऱ्यावर तसंच राहू द्या. जोपर्यंत ते सुकत नाही. सुकल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवा आणि कोरड्या कपड्याने पुसून घ्या. 

केळ - 

केळ कुस्करून घ्या. त्यात दूध आणि मध घाला. चांगलं मिश्रण होईपर्यंत मिक्स करा. हे मिश्रण वांग प्रभावित भागावर लावा. किमान 30 मिनिटं तसंच राहू द्या आणि मग चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका. 

हे उपाय करा आणि आपला चेहरा फ्रेश आणि चमकदार बनवा. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

हे उपाय करा आणि कायमचे घालवा चेहऱ्यावरील वांग.. जाणून घ्या महत्वाची माहिती नागपूर : आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला कामासोबतच आपल्या शरीराचीही तितकीच काळजी असते. त्यातही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला चेहरा. आपला चेहरा हीच आपली ओळख असते. त्यामुळे चेहरा स्वच्छ आणि सुंदर दिसावा यासाठी अनेकजण निरनिराळ्या प्रकारचे उपाय करत असतात. मात्र अनेकांच्या चेहऱ्याला वांग या त्वचेच्या समस्येचा सामान करावा लागतो. ज्यामुळे चेहऱ्यावर डाग दिसू लागतात. पण ता चिंता अजिबात करू नका. आज आम्ही तुम्हाला वांगच्या समस्येपासून सुटका करण्याचे काही घरघुती आणि रामबाण उपाय सांगणार आहोत.  वांग म्हणजे काय ? ही एक अशी परिस्थिती आहे ज्यामुळे त्वचेच्या रंगात असमानता दिसू लागते. आपल्या त्वचेत रंगद्रव्य निर्माण करणाऱ्या पेशींमुळे आपल्याला रंग प्राप्त होत असतो. ज्याला मेलानोसाईट्स असं म्हणतात. .ज्यामुळे त्वचेला रंग मिळतो. जेव्हा मेलानोसाईट्स प्रभावित होतात तेव्हा त्वचेतील काही भाग जास्त प्रमाणात मेलनिन निर्माण होतं. ज्यामुळे त्वचेच्या काही भागाचा रंग हा इतर भागाच्या तुलनेत जास्त गडद दिसू लागतो.त्वचेवर काळे डाग किंवा चट्टे येतात.  अधिक माहितीसाठी - तोंडातून सतत येते दुर्गंधी? हे उपाय करा आणि रहा फ्रेश.. वाचा सविस्तर हे आहेत घरघुती उपाय -  लिंबू -  वांगच्या समस्येवर लिंबू हा एक चांगला घरगुती उपाय आहे. चेहऱ्यावर लावण्यासाठी एक चमचा लिंबाचा रस आणि मध घ्या आणि तो मिक्स करा. हे मिश्रण प्रभावित जागांवर लावा. किमान 15 मिनिटं चेहऱ्यावर तसंच राहू द्या आणि कोमट पाण्याने धुवून टाका. तुम्चाला फरक जाणवत नाही तोपर्यंत हे मिश्रण दररोज लावत रहा.  बटाटा - एक कच्चा बटाटा अर्धा कापून घ्या. आता या कापलेल्या बटाट्यावर पाण्याचे काही थेंब टाका आणि प्रभावित त्वचेवर लावा.  ते 10 मिनिटं सुकू द्या आणि मग कोमट पाण्याने धुवून टाका. असे महिन्यातून कमीत कमी 2 ते 3 वेळा करा.  कोरफड - चेहऱ्यावर कोरफड लावताना सर्वात आधी एका बाऊलमध्ये मध आणि कोरफड मिक्स करा आणि मिश्रण 10 मिनिटं सेट होऊ द्या. हे मिश्रण जेव्हा सेट झाल्यावर ते चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटं तसंच राहू द्या. सुकल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका. तुम्ही हा उपाय आठवड्यातून दोनदा करा. तुम्हाला फरक नक्की जाणवेल.  दही -  एका वाटीमध्ये दही घ्या आणि ते त्वचेवरील प्रभावित जागी लावा. 20 मिनिटं चेहऱ्यावर तसंच राहू द्या. जोपर्यंत ते सुकत नाही. सुकल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवा आणि कोरड्या कपड्याने पुसून घ्या.  केळ -  केळ कुस्करून घ्या. त्यात दूध आणि मध घाला. चांगलं मिश्रण होईपर्यंत मिक्स करा. हे मिश्रण वांग प्रभावित भागावर लावा. किमान 30 मिनिटं तसंच राहू द्या आणि मग चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका.  हे उपाय करा आणि आपला चेहरा फ्रेश आणि चमकदार बनवा.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

August 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/32RVkTx
Read More
धक्कादायक! ठाण्यात कोव्हिड रुग्णालयातून तंबाखूजन्य पदार्थ जप्त

ठाणे  ः कोरोनाग्रस्तांवर मोफत उपचार व्हावेत यासाठी ठाणे महापालिकेने शहरात कोव्हिड रुग्णालये उभारली; मात्र बाळकूम येथील कोव्हिड रुग्णालयात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची राजरोस रेलचेल सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोव्हिड रुग्णालयात तैनात असलेल्या महाराष्ट्र सिक्‍युरिटी फोर्सचे (एमएसएफ) जवान सुभाष पाटील यांनी रुग्णाला भेटायला आलेल्या निकटवर्तीयांकडून तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला. 

मुंबईकरांनो सावधान! कोरोना नियंत्रणात आला असला तरी हायरिस्कमधील रुग्णांच्या संख्येत होतेय मोठी वाढ

बाळकूम येथील कोव्हिड रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना त्यांच्या मित्रपरिवाराकडून लपूनछपून विडी-सिगारेटसह तंबाखू व गुटखा पुरवला जातो. याची कुणकुण लागताच येथे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एमएसएफ जवानांनी तपासणी करून मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थांचा साठा हस्तगत केला आहे. दरम्यान, एकीकडे कोरोनाची बाधा झाल्यानंतर तंबाखूचे सेवन व धूम्रपान टाळण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून दिला जातो; मात्र ठाण्यातील कोरोनाग्रस्त या पथ्याला हरताळ फासून स्वतःच स्वतःच्या आरोग्याशी खेळ करीत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान, पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाने काही दिवसांपूर्वी केलेल्या कारवाईत गुजरातवरून आलेल्या गुटखा तस्करीचा पर्दाफाश केला होता. 

लाॅकडाऊन काळात रेल्वे मालवाहतुकीमुळे 'मालामाल'; गेल्या वर्षीच्या तुलनेत महसूलात 4.3 टक्याने वाढ

कोव्हिड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णाला जेवणाचा डबा किंवा फळांच्या पॅकेटमध्ये लपवून असे तंबाखूजन्य पदार्थ पुरवले जात होते. या पदार्थांमुळे रुग्णाची प्रकृती ढासळू शकते. तेव्हा तूर्तास या सर्वांना ताकीद दिली असून पुन्हा असे प्रकार घडल्यास पोलिस कारवाईला सामोरे जावे लागेल. 
- मंच्छिद्र थोरवे, मुख्य सुरक्षा अधिकारी, ठाणे महानगर पालिका 

 

(संपादन ः रोशन मोरे)

Stocks of tobacco products seized at Kovid Hospital in Thane

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

धक्कादायक! ठाण्यात कोव्हिड रुग्णालयातून तंबाखूजन्य पदार्थ जप्त ठाणे  ः कोरोनाग्रस्तांवर मोफत उपचार व्हावेत यासाठी ठाणे महापालिकेने शहरात कोव्हिड रुग्णालये उभारली; मात्र बाळकूम येथील कोव्हिड रुग्णालयात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची राजरोस रेलचेल सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोव्हिड रुग्णालयात तैनात असलेल्या महाराष्ट्र सिक्‍युरिटी फोर्सचे (एमएसएफ) जवान सुभाष पाटील यांनी रुग्णाला भेटायला आलेल्या निकटवर्तीयांकडून तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला.  मुंबईकरांनो सावधान! कोरोना नियंत्रणात आला असला तरी हायरिस्कमधील रुग्णांच्या संख्येत होतेय मोठी वाढ बाळकूम येथील कोव्हिड रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना त्यांच्या मित्रपरिवाराकडून लपूनछपून विडी-सिगारेटसह तंबाखू व गुटखा पुरवला जातो. याची कुणकुण लागताच येथे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एमएसएफ जवानांनी तपासणी करून मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थांचा साठा हस्तगत केला आहे. दरम्यान, एकीकडे कोरोनाची बाधा झाल्यानंतर तंबाखूचे सेवन व धूम्रपान टाळण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून दिला जातो; मात्र ठाण्यातील कोरोनाग्रस्त या पथ्याला हरताळ फासून स्वतःच स्वतःच्या आरोग्याशी खेळ करीत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान, पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाने काही दिवसांपूर्वी केलेल्या कारवाईत गुजरातवरून आलेल्या गुटखा तस्करीचा पर्दाफाश केला होता.  लाॅकडाऊन काळात रेल्वे मालवाहतुकीमुळे 'मालामाल'; गेल्या वर्षीच्या तुलनेत महसूलात 4.3 टक्याने वाढ कोव्हिड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णाला जेवणाचा डबा किंवा फळांच्या पॅकेटमध्ये लपवून असे तंबाखूजन्य पदार्थ पुरवले जात होते. या पदार्थांमुळे रुग्णाची प्रकृती ढासळू शकते. तेव्हा तूर्तास या सर्वांना ताकीद दिली असून पुन्हा असे प्रकार घडल्यास पोलिस कारवाईला सामोरे जावे लागेल.  - मंच्छिद्र थोरवे, मुख्य सुरक्षा अधिकारी, ठाणे महानगर पालिका    (संपादन ः रोशन मोरे) Stocks of tobacco products seized at Kovid Hospital in Thane News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

August 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/32AeP2A
Read More
आप्तेष्टांना बाप्पाचे दर्शन होण्यासाठी असाही फंडा...

कणकवली (सिंधुदुर्ग) - यंदाच्या गणेशोत्सवात केवळ 40 हजार चाकरमानी सिंधुदुर्गात दाखल झाले; मात्र मुंबई व इतर भागात राहिलेले चाकरमानी विविध सोशल मीडियाचा वापर करून श्रींचे ऑनलाईन दर्शन घेत आहेत. एवढेच नव्हे तर पूजा आणि सायंकाळच्या आरतीमध्येही ऑनलाईन सहभाग घेत असल्याचे चित्र आहे. याखेरीज जिल्ह्यातील भाविकांनीही आपापल्या गणरायांचे दर्शन नातेवाईक, मित्रमंडळींना घडवून आणण्यासाठी विविध ऍपचा खुबीने वापर केला आहे. 

यंदा कोरोना संसर्गामुळे गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यामध्ये मर्यादा आल्या; मात्र त्यातही गणरायांची सेवा करण्यासाठी तरूणाईकडून डिजिटल माध्यमांचा वापर करून विविध फंडे शोधून काढले जात आहेत. यंदा कोरोनामुळे शहर तसेच अनेक गावात पुरोहित जाऊ शकले नाहीत; मात्र अनेक भाविकांनी विविध ऍपचा वापर करत मंत्रोच्चारात गणरायांची पूजा केली.

त्यानंतर सायंकाळी होणारी आरती, गौरी-गणरायांसमोर होणाऱ्या फुगड्या, घरगुती भजन या कार्यक्रमांचाही आनंद जिल्हाबाहेर असणारे चाकरमानी ऑनलाईनच्या माध्यमातून घेत आहेत. काही सार्वजनिक मंडळांनीही सायंकाळी होणारी श्रींची आरती फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून भाविकांपर्यंत पोचवली होती. 

लाडक्‍या गणरायाचे घरोघरी आगमन झाल्यानंतर वाडीतील, गावातील तसेच अन्य तालुक्‍यातील, शहरातील भाविक, लोकप्रतिनिधी घराघरातील गणरायांच्या दर्शनासाठी बाहेर पडतात. यंदा कोरोनामुळे ही परंपरा खंडित झाली; मात्र अनेक तरुणाईंनी आपापल्या घरातील गणरायाचे दर्शन ऑनलाईन घडवले. त्यासाठी फेसबुक, व्हॉट्‌सऍप, इन्स्टाग्राम आदी माध्यमांचा वापर करण्यात आला.

काही युवकांनी तर घरात आणलेला गणपती, त्यांची सजावट, पूजा विधी यांच्या छोट्या व्हिडिओ क्‍लीप कल्पकतेने तयार केल्या आहेत. त्याला गणरायांची आरती आणि इतर गीतांची जोड देऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या सर्वांपर्यंत पोचवल्या जात आहेत. तरुणाईच्या या कल्पकतेलाही मोठी दाद मिळत आहे. 

गर्दी टाळण्यासाठी... 
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेश दर्शनासाठी गर्दी होऊ नये यासाठी लाइव्ह दर्शनाची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे भाविकांना घरबसल्या सार्वजनिक गणपतींचे दर्शन घेता येत आहे. 

कॉलींगची मर्यादा वाढली 
ऑनलाईन मिटिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या सोशल मीडियातील व्हॉट्‌सऍप, डीओ, गुगल मिट आदी ऍपच्या व्हिडिओ कॉलींगमध्ये पूर्वी व्यक्‍तींच्या सहभागावर मर्यादा होती; मात्र गेल्या काही दिवसांत ही मर्यादा वाढविण्यात आली. त्याचाही मोठा फायदा भाविकांनी ऑनलाईन दर्शनासाठी करून घेतला आहे. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आप्तेष्टांना बाप्पाचे दर्शन होण्यासाठी असाही फंडा... कणकवली (सिंधुदुर्ग) - यंदाच्या गणेशोत्सवात केवळ 40 हजार चाकरमानी सिंधुदुर्गात दाखल झाले; मात्र मुंबई व इतर भागात राहिलेले चाकरमानी विविध सोशल मीडियाचा वापर करून श्रींचे ऑनलाईन दर्शन घेत आहेत. एवढेच नव्हे तर पूजा आणि सायंकाळच्या आरतीमध्येही ऑनलाईन सहभाग घेत असल्याचे चित्र आहे. याखेरीज जिल्ह्यातील भाविकांनीही आपापल्या गणरायांचे दर्शन नातेवाईक, मित्रमंडळींना घडवून आणण्यासाठी विविध ऍपचा खुबीने वापर केला आहे.  यंदा कोरोना संसर्गामुळे गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यामध्ये मर्यादा आल्या; मात्र त्यातही गणरायांची सेवा करण्यासाठी तरूणाईकडून डिजिटल माध्यमांचा वापर करून विविध फंडे शोधून काढले जात आहेत. यंदा कोरोनामुळे शहर तसेच अनेक गावात पुरोहित जाऊ शकले नाहीत; मात्र अनेक भाविकांनी विविध ऍपचा वापर करत मंत्रोच्चारात गणरायांची पूजा केली. त्यानंतर सायंकाळी होणारी आरती, गौरी-गणरायांसमोर होणाऱ्या फुगड्या, घरगुती भजन या कार्यक्रमांचाही आनंद जिल्हाबाहेर असणारे चाकरमानी ऑनलाईनच्या माध्यमातून घेत आहेत. काही सार्वजनिक मंडळांनीही सायंकाळी होणारी श्रींची आरती फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून भाविकांपर्यंत पोचवली होती.  लाडक्‍या गणरायाचे घरोघरी आगमन झाल्यानंतर वाडीतील, गावातील तसेच अन्य तालुक्‍यातील, शहरातील भाविक, लोकप्रतिनिधी घराघरातील गणरायांच्या दर्शनासाठी बाहेर पडतात. यंदा कोरोनामुळे ही परंपरा खंडित झाली; मात्र अनेक तरुणाईंनी आपापल्या घरातील गणरायाचे दर्शन ऑनलाईन घडवले. त्यासाठी फेसबुक, व्हॉट्‌सऍप, इन्स्टाग्राम आदी माध्यमांचा वापर करण्यात आला. काही युवकांनी तर घरात आणलेला गणपती, त्यांची सजावट, पूजा विधी यांच्या छोट्या व्हिडिओ क्‍लीप कल्पकतेने तयार केल्या आहेत. त्याला गणरायांची आरती आणि इतर गीतांची जोड देऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या सर्वांपर्यंत पोचवल्या जात आहेत. तरुणाईच्या या कल्पकतेलाही मोठी दाद मिळत आहे.  गर्दी टाळण्यासाठी...  सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेश दर्शनासाठी गर्दी होऊ नये यासाठी लाइव्ह दर्शनाची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे भाविकांना घरबसल्या सार्वजनिक गणपतींचे दर्शन घेता येत आहे.  कॉलींगची मर्यादा वाढली  ऑनलाईन मिटिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या सोशल मीडियातील व्हॉट्‌सऍप, डीओ, गुगल मिट आदी ऍपच्या व्हिडिओ कॉलींगमध्ये पूर्वी व्यक्‍तींच्या सहभागावर मर्यादा होती; मात्र गेल्या काही दिवसांत ही मर्यादा वाढविण्यात आली. त्याचाही मोठा फायदा भाविकांनी ऑनलाईन दर्शनासाठी करून घेतला आहे.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

August 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Ge0PUV
Read More
भारत - पाक सीमेवर भुयार सापडले

नवी दिल्ली/जम्मू - सीमा सुरक्षा दलाला (बीएसएफ) शनिवारी जम्मूतील सांबा विभागात भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरील कुंपणाखाली भुयार आढळले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली.

धक्कादायक! मुलीनेच आई आणि भावावर केला गोळीबार; दोघांचाही मृत्यू

‘बीएसएफ’च्या गस्ती पथकाला आंतरराष्ट्रीय सीमेवर हे भुयार गुरुवारी आढळले. अशा भुयारांचा वापर पाकिस्तानमधून घुसखोरीसाठी व शस्त्र व अमली पदार्थांच्या तस्करीसाठी होत असल्याने या भागात मोठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हे भुयार भारताच्या बाजूकडील सीमा कुंपणापासून ५० मीटर दूर व जमिनीखाली २५ मीटरवर आहे. ते २० फूट लांब तर ३-४ फूट रुंद आहे. त्याचे सुरुवातीचे टोक पाकिस्तानमध्ये तर शेवटचे टोक भारताच्या बाजूने आहे. त्याच्या तोंडावर वाळूने भरलेली आठ ते दहा पोती सापडली आहेत. पोत्यांवर कराची आणि शक्करगडचा शिक्का आहे. त्यामुळे बीएसएफकडून अधिक दक्षता बाळगली जात आहे. 

Unlock 4 : केंद्र सरकारकडून नियमावली जाहीर, मेट्रो सुरु तर शाळा-कॉलेज बंदच

पाकिस्तानी ठाणे ४०० मीटरवर
सीमेवरील घुसखोरी रोखण्यासाठीची यंत्रणा अखंड ठेवण्याची व त्यात कोठेही त्रुटी न ठेवण्याचे निर्देश ‘बीएसएफ’चे महासंचालक राकेश अस्थाना यांनी सीमेवरील त्याच्या जवानांना दिले आहेत. या भुयारापासून पाकिस्तानी सीमेवरील ठाणे ४०० मीटरवर आहे. 

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

भारत - पाक सीमेवर भुयार सापडले नवी दिल्ली/जम्मू - सीमा सुरक्षा दलाला (बीएसएफ) शनिवारी जम्मूतील सांबा विभागात भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरील कुंपणाखाली भुयार आढळले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. धक्कादायक! मुलीनेच आई आणि भावावर केला गोळीबार; दोघांचाही मृत्यू ‘बीएसएफ’च्या गस्ती पथकाला आंतरराष्ट्रीय सीमेवर हे भुयार गुरुवारी आढळले. अशा भुयारांचा वापर पाकिस्तानमधून घुसखोरीसाठी व शस्त्र व अमली पदार्थांच्या तस्करीसाठी होत असल्याने या भागात मोठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा हे भुयार भारताच्या बाजूकडील सीमा कुंपणापासून ५० मीटर दूर व जमिनीखाली २५ मीटरवर आहे. ते २० फूट लांब तर ३-४ फूट रुंद आहे. त्याचे सुरुवातीचे टोक पाकिस्तानमध्ये तर शेवटचे टोक भारताच्या बाजूने आहे. त्याच्या तोंडावर वाळूने भरलेली आठ ते दहा पोती सापडली आहेत. पोत्यांवर कराची आणि शक्करगडचा शिक्का आहे. त्यामुळे बीएसएफकडून अधिक दक्षता बाळगली जात आहे.  Unlock 4 : केंद्र सरकारकडून नियमावली जाहीर, मेट्रो सुरु तर शाळा-कॉलेज बंदच पाकिस्तानी ठाणे ४०० मीटरवर सीमेवरील घुसखोरी रोखण्यासाठीची यंत्रणा अखंड ठेवण्याची व त्यात कोठेही त्रुटी न ठेवण्याचे निर्देश ‘बीएसएफ’चे महासंचालक राकेश अस्थाना यांनी सीमेवरील त्याच्या जवानांना दिले आहेत. या भुयारापासून पाकिस्तानी सीमेवरील ठाणे ४०० मीटरवर आहे.  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

August 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/34KY1c0
Read More
काय सांगता! तुमच्या आवडीची 'जंबो सर्कस' आता ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर; जाणून घ्या सविस्तर बातमी

मुंबई : देशातील सर्वात जुन्या आणि मोठ्या सर्कशीचा आनंद लवकरच डिजीटल प्लॅटफॉर्मवर घेता येणार आहे. रँबो सर्कस व्यवस्थापनाने 'लाईफ इज ए सर्कस' नावाचा ऑनलाईन शो सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 'सेव्ह दी सर्कस' अशी साद घालत सर्कसमधील कलाकारांनी सर्कस प्रेमींना मदतीचे आवाहन केले आहे. 

'ऑड टू दी ग्रेटेस्ट शोमॅनशसिप' या थिमसह हा शो लाँच करण्यात येणार आहे. यात अनेक हवाई कसरती पाहायली मिळतील. संपूर्ण कौटूंबिक मनोरंजन करणारा हा शो असेल असे सांगण्यात आले आहे. कोरोनामुळे सर्कस क्षेत्रावरही मोठा परिणाम झाला. यातून पुन्हा उभे राहणे महत्वाचे आहे. त्यामुळेच आम्ही रँबो सर्कसचा ऑनलाईल शो आयोजित करण्याचा निर्णय घेतला, असे रँबो सर्कसचे मालक सुजीत दिलीप यांनी सांगितले.  

मुंबईकरांनो संकट टळलेलं नाही! वांद्रे, कुलाब्यात कोरोना संसर्गात वाढ; उत्तर मुंबईची परिस्थिती जैसे थे

काही वर्षांपूर्वी सर्कस हा मुलांसाठी तसेच कूटूंबासाठी सर्वात आवडीचे मनोरंजनाचे साधन होते. 80-90 च्या दशकात जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या सर्कशी जोडलेल्या काही ना काही आठवणी आहेत. कोरोनामुळे अनेक मर्यादा आल्या आहेत. मात्र, प्रत्येक ऑनलाईन सर्कस हुबेहुब जिवंत करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. त्यामुळे ती प्रेक्षकांना आवडेल, अशी अपेक्षाही दिलीप यांनी व्यक्त केली. 
ऑनलाऊन तिकीटातून जे पैसे उभे राहतील ते सर्कसमध्ये काम करणा-या कलाकार तसेच कामगारांना दिले जाणार आहेत. तातडीने लॉकडाऊन संपून पुन्हा सर्कस सुरू होण्याची शक्यता नसल्याने केवल वाट पाहणे ऐवढेच शिल्लक आहे. त्यामुळे कामगारांवर उपासमारीची पाळी आली होती, असे दिलीप सांगतात.

61 जणांची जेवणाची भ्रांत
लॉकडाऊनच्या केवळ आठवडाभर आधी आम्ही मुंबईत दाखल झालो. केवळ सहा शो झाल्यानंतर लॉकडाऊनमुळे सर्कस बंद करावी लागली. सर्कशीत कलाकार तसेच कामगार मिळून एकूण 61 हून अधिकजण काम करतात. त्यांचे जगणे आता अवघड झाले आहे. आमच्यासाठी एकवेळच्या जेवणाची भ्रांत झाल्याचे सर्कसीतील कलाकार विजू पुश्कान यांने सांगितले.

अरे व्वा ! ठाण्याच्या मधुरिका पाटकर हिला अर्जुन पुरस्कार जाहीर - 

सामाजिक संस्थेची मदत
गेल्या पाच महिन्यात एकही खेळ झालेला नाही. पुढे काय करायचे हा प्रश्न होता. जवळचे सर्व पैसे केव्हाच संपले होते. चहा पिऊन दिवस काढावे लागत होते.  अशाच प्रकारे चहा घेत असताना आमची अडचण काही सामाजिक संस्था चालकांच्या लक्षात आली. त्यांनी आम्हाल मदत करायचे ठरवले. शूटींगसाठी लागणारे सर्व सामान तसेच कामगार त्यांनीच पुरवल्याचे  सर्कसचे मालक सुजीत दिलीप यांनी सांगितले.

------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे  )

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

काय सांगता! तुमच्या आवडीची 'जंबो सर्कस' आता ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर; जाणून घ्या सविस्तर बातमी मुंबई : देशातील सर्वात जुन्या आणि मोठ्या सर्कशीचा आनंद लवकरच डिजीटल प्लॅटफॉर्मवर घेता येणार आहे. रँबो सर्कस व्यवस्थापनाने 'लाईफ इज ए सर्कस' नावाचा ऑनलाईन शो सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 'सेव्ह दी सर्कस' अशी साद घालत सर्कसमधील कलाकारांनी सर्कस प्रेमींना मदतीचे आवाहन केले आहे.  'ऑड टू दी ग्रेटेस्ट शोमॅनशसिप' या थिमसह हा शो लाँच करण्यात येणार आहे. यात अनेक हवाई कसरती पाहायली मिळतील. संपूर्ण कौटूंबिक मनोरंजन करणारा हा शो असेल असे सांगण्यात आले आहे. कोरोनामुळे सर्कस क्षेत्रावरही मोठा परिणाम झाला. यातून पुन्हा उभे राहणे महत्वाचे आहे. त्यामुळेच आम्ही रँबो सर्कसचा ऑनलाईल शो आयोजित करण्याचा निर्णय घेतला, असे रँबो सर्कसचे मालक सुजीत दिलीप यांनी सांगितले.   मुंबईकरांनो संकट टळलेलं नाही! वांद्रे, कुलाब्यात कोरोना संसर्गात वाढ; उत्तर मुंबईची परिस्थिती जैसे थे काही वर्षांपूर्वी सर्कस हा मुलांसाठी तसेच कूटूंबासाठी सर्वात आवडीचे मनोरंजनाचे साधन होते. 80-90 च्या दशकात जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या सर्कशी जोडलेल्या काही ना काही आठवणी आहेत. कोरोनामुळे अनेक मर्यादा आल्या आहेत. मात्र, प्रत्येक ऑनलाईन सर्कस हुबेहुब जिवंत करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. त्यामुळे ती प्रेक्षकांना आवडेल, अशी अपेक्षाही दिलीप यांनी व्यक्त केली.  ऑनलाऊन तिकीटातून जे पैसे उभे राहतील ते सर्कसमध्ये काम करणा-या कलाकार तसेच कामगारांना दिले जाणार आहेत. तातडीने लॉकडाऊन संपून पुन्हा सर्कस सुरू होण्याची शक्यता नसल्याने केवल वाट पाहणे ऐवढेच शिल्लक आहे. त्यामुळे कामगारांवर उपासमारीची पाळी आली होती, असे दिलीप सांगतात. 61 जणांची जेवणाची भ्रांत लॉकडाऊनच्या केवळ आठवडाभर आधी आम्ही मुंबईत दाखल झालो. केवळ सहा शो झाल्यानंतर लॉकडाऊनमुळे सर्कस बंद करावी लागली. सर्कशीत कलाकार तसेच कामगार मिळून एकूण 61 हून अधिकजण काम करतात. त्यांचे जगणे आता अवघड झाले आहे. आमच्यासाठी एकवेळच्या जेवणाची भ्रांत झाल्याचे सर्कसीतील कलाकार विजू पुश्कान यांने सांगितले. अरे व्वा ! ठाण्याच्या मधुरिका पाटकर हिला अर्जुन पुरस्कार जाहीर -  सामाजिक संस्थेची मदत गेल्या पाच महिन्यात एकही खेळ झालेला नाही. पुढे काय करायचे हा प्रश्न होता. जवळचे सर्व पैसे केव्हाच संपले होते. चहा पिऊन दिवस काढावे लागत होते.  अशाच प्रकारे चहा घेत असताना आमची अडचण काही सामाजिक संस्था चालकांच्या लक्षात आली. त्यांनी आम्हाल मदत करायचे ठरवले. शूटींगसाठी लागणारे सर्व सामान तसेच कामगार त्यांनीच पुरवल्याचे  सर्कसचे मालक सुजीत दिलीप यांनी सांगितले. ------------------------------------------------------------ ( संपादन - तुषार सोनवणे  ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

August 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2DcaytF
Read More
कोरोनाच्या लसीच्या क्षमतेची तपासणी संगणकीय प्रारूपाचा वापर करून अमेरिकेच्या संशोधकांनी केली

न्यूयॉर्क - कोरोनावरील लशीचा प्रभाव व या विषाणूंचा संपूर्णपणे निर्मूलन होण्यासाठी लसीच्या क्षमतेची तपासणी संगणकीय प्रारूपाचा वापर करून अमेरिकेच्या संशोधकांनी केली आहे. आगामी काळात लशीबद्दलच्या निर्णयात यातील व निष्कर्षांचा उपयोग होऊ शकतो.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘अमेरिकन जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन’ यामध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. अमेरिकेत कोरोनावरील लशीवर संशोधन सुरू आहे. सुरक्षित अंतरासारख्या अन्य कोणत्याही उपायांविना कोरोनाचा संसर्गापासून बचाव करण्यासाठी या लशीच्या क्षमतेचे मूल्यमापन या नव्या पद्धतीने करण्यात आले आहे. या साथीची लाट थोपवणे किंवा ती नष्ट करण्यासाठी लशीचा क्षमता तपासणे हा या संशोधनाचा हेतू होता, असे अमेरिकेतील ‘सीयूएनवाय ग्रॅज्युएट स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ अँड हेल्थ पॉलिसी’ या संस्थेतील संशोधकांनी सांगितले.

कोरोना विषाणूचे उगमस्थान असलेल्या शहरातील शाळा अनलॉक होणार

परिणामकारकतेला महत्त्व
सीयूएनवाय ग्रॅज्युएट स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ अँड हेल्थ पॉलिसी’च्या संशोधनाचे सहलेखक ब्रुस वाय. ली म्हणाले की, कोरोनापासून मुक्ती मिळून पहिल्यासारखे सामान्य जीवन जगता यावे, यासाठी लस लवकरात लवकर आणण्याचा दबाव काही जण टाकत आहेत, पण आपण योग्य अपेक्षा लक्षात घ्यायला हव्यात. केवळ लस आली म्हणजे तुम्ही साथीच्या पूर्वीचे जीवन जगू शकाल, असे होणार नाही. कारण अन्य उत्पादनांप्रमाणेच केवळ लस उपलब्ध होणे महत्त्वाचे नाही तर त्याची परिणामकारकताही तपासली पाहिजे.

हॅरिस यांच्यापेक्षा इव्हांका राष्ट्राध्यक्षपदासाठी पात्र - डोनाल्ड ट्रम्प

प्रारूपाच्या वापरातून...

अंदाज वर्तविण्याऐवजी परिस्थिती कशी बदलेल, याचा अभ्यास.

सुरक्षित अंतराचा नियम शिथिल केला तर काय होऊ शकेल, हे दाखविण्याचे उद्दिष्ट्य.

जर ६० टक्के लोकांना लस दिली तर साथ रोखण्याची क्षमता ८० टक्के तर साथीच्या निर्मूलनासाठी लस १०० टक्के प्रभावी असल्याचे दिसून आले.

लस ६० ते ८० टक्के प्रभावी असल्यास  विशिष्ट परिस्थित कोरोनाला रोखण्यासाठी अन्य उपायांची गरज भासू शकते.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोनाच्या लसीच्या क्षमतेची तपासणी संगणकीय प्रारूपाचा वापर करून अमेरिकेच्या संशोधकांनी केली न्यूयॉर्क - कोरोनावरील लशीचा प्रभाव व या विषाणूंचा संपूर्णपणे निर्मूलन होण्यासाठी लसीच्या क्षमतेची तपासणी संगणकीय प्रारूपाचा वापर करून अमेरिकेच्या संशोधकांनी केली आहे. आगामी काळात लशीबद्दलच्या निर्णयात यातील व निष्कर्षांचा उपयोग होऊ शकतो. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा ‘अमेरिकन जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन’ यामध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. अमेरिकेत कोरोनावरील लशीवर संशोधन सुरू आहे. सुरक्षित अंतरासारख्या अन्य कोणत्याही उपायांविना कोरोनाचा संसर्गापासून बचाव करण्यासाठी या लशीच्या क्षमतेचे मूल्यमापन या नव्या पद्धतीने करण्यात आले आहे. या साथीची लाट थोपवणे किंवा ती नष्ट करण्यासाठी लशीचा क्षमता तपासणे हा या संशोधनाचा हेतू होता, असे अमेरिकेतील ‘सीयूएनवाय ग्रॅज्युएट स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ अँड हेल्थ पॉलिसी’ या संस्थेतील संशोधकांनी सांगितले. कोरोना विषाणूचे उगमस्थान असलेल्या शहरातील शाळा अनलॉक होणार परिणामकारकतेला महत्त्व सीयूएनवाय ग्रॅज्युएट स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ अँड हेल्थ पॉलिसी’च्या संशोधनाचे सहलेखक ब्रुस वाय. ली म्हणाले की, कोरोनापासून मुक्ती मिळून पहिल्यासारखे सामान्य जीवन जगता यावे, यासाठी लस लवकरात लवकर आणण्याचा दबाव काही जण टाकत आहेत, पण आपण योग्य अपेक्षा लक्षात घ्यायला हव्यात. केवळ लस आली म्हणजे तुम्ही साथीच्या पूर्वीचे जीवन जगू शकाल, असे होणार नाही. कारण अन्य उत्पादनांप्रमाणेच केवळ लस उपलब्ध होणे महत्त्वाचे नाही तर त्याची परिणामकारकताही तपासली पाहिजे. हॅरिस यांच्यापेक्षा इव्हांका राष्ट्राध्यक्षपदासाठी पात्र - डोनाल्ड ट्रम्प प्रारूपाच्या वापरातून... अंदाज वर्तविण्याऐवजी परिस्थिती कशी बदलेल, याचा अभ्यास. सुरक्षित अंतराचा नियम शिथिल केला तर काय होऊ शकेल, हे दाखविण्याचे उद्दिष्ट्य. जर ६० टक्के लोकांना लस दिली तर साथ रोखण्याची क्षमता ८० टक्के तर साथीच्या निर्मूलनासाठी लस १०० टक्के प्रभावी असल्याचे दिसून आले. लस ६० ते ८० टक्के प्रभावी असल्यास  विशिष्ट परिस्थित कोरोनाला रोखण्यासाठी अन्य उपायांची गरज भासू शकते. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

August 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/34O6tqO
Read More
मुंबईत पावसाचा जोर ओसरणार; परंतु ठाणे, रायगड पालघरमध्ये असा असणार हवामान अंदाज

मुंबई : सलग दोन दिवस जोरदार पाऊस झाल्यानंतर मुंबईत उद्या पावसाचा जोर ओसरणार असून 2 सप्टेंबरपर्यंत हलक्‍या सरी कोसळण्याचा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला आहे. तर, पालघर, ठाणे, रायगडमध्ये रविवारीही पावसाचा जोर कायम राहाणार आहे. मुंबईत पावसाचा जोर ओसरणार असल्याने पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्‍यता आहे.

लाॅकडाऊन काळात रेल्वे मालवाहतुकीमुळे 'मालामाल'; गेल्या वर्षीच्या तुलनेत महसूलात 4.3 टक्याने वाढ

शुक्रवारपासून मुंबईत पावसाने चांगला जोर पकडला आहे. शुक्रवारी पुर्व उपनगरात मुसळधार पाऊस झाल्यानंतर आज पश्‍चिम उपनगरातही जोरदार पाऊस झाला. दहिसर येथे आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तब्बल 116 मिमी पावसाची नोंद झाली. तर, वांद्रे येथे 108 मिमी आणि राममंदिर रोड येथे 107.5 मिमी पाऊस नोंदविण्यात आला. मुंबईतील अनेक भागात आज सकाळपासून पावसाची रिपरीप सुरु होती. अधून मधून जोरदार सरी कोसळत होत्या. पुर्व उपनगरात सर्वाधिक चेंबूर येथे 59.6 आणि शहर विभागात कुलाबा येथे 52.8 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. मात्र, उद्यापासून मुंबईतील पावसाचा जोर ओसरणार आहे. मुंबईत आज कुलाबा येथे संध्याकाळपर्यंत 26.8 कमाल आणि 24 अंश सेल्सिअस किमान तापामानाची नोंद झाली. तर, सांताक्रुझ येथे कमाल 26.7 आणि किमान 24.2 अंश सेल्सिअस तापामानाची नोंद झाली आहे. 
पालघरमध्ये सोमवारपर्यंत जोरदार पावसाची शक्‍यता आहे. तर, रायगड आणि ठाण्यात उद्या जोरदार पाऊस होणार असून त्यानंतर 2 सप्टेंबरपर्यंत हलक्‍या सरी कोसळण्यचा अंदाज आहे.रत्नागिरी आणि सिंधुदूर्गमध्येही तोपर्यंत हलक्‍या सरी राहणार आहेत

मोठी बातमी: अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासाठी कुलगुरूंची समिती गठीत; उद्याच सादर करणार अहवाल

तापमानही वाढण्याची शक्यता
शनिवारी दिवसभर हवेत गारवा होता. मात्र, रविवारपासून पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्‍यता आहे. रविवारी कमाल तापमान 28 अंशापर्यंत तर, किमान तापमान 30 अंशापर्यंत पोहचेल, असा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला आहे.

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मुंबईत पावसाचा जोर ओसरणार; परंतु ठाणे, रायगड पालघरमध्ये असा असणार हवामान अंदाज मुंबई : सलग दोन दिवस जोरदार पाऊस झाल्यानंतर मुंबईत उद्या पावसाचा जोर ओसरणार असून 2 सप्टेंबरपर्यंत हलक्‍या सरी कोसळण्याचा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला आहे. तर, पालघर, ठाणे, रायगडमध्ये रविवारीही पावसाचा जोर कायम राहाणार आहे. मुंबईत पावसाचा जोर ओसरणार असल्याने पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्‍यता आहे. लाॅकडाऊन काळात रेल्वे मालवाहतुकीमुळे 'मालामाल'; गेल्या वर्षीच्या तुलनेत महसूलात 4.3 टक्याने वाढ शुक्रवारपासून मुंबईत पावसाने चांगला जोर पकडला आहे. शुक्रवारी पुर्व उपनगरात मुसळधार पाऊस झाल्यानंतर आज पश्‍चिम उपनगरातही जोरदार पाऊस झाला. दहिसर येथे आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तब्बल 116 मिमी पावसाची नोंद झाली. तर, वांद्रे येथे 108 मिमी आणि राममंदिर रोड येथे 107.5 मिमी पाऊस नोंदविण्यात आला. मुंबईतील अनेक भागात आज सकाळपासून पावसाची रिपरीप सुरु होती. अधून मधून जोरदार सरी कोसळत होत्या. पुर्व उपनगरात सर्वाधिक चेंबूर येथे 59.6 आणि शहर विभागात कुलाबा येथे 52.8 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. मात्र, उद्यापासून मुंबईतील पावसाचा जोर ओसरणार आहे. मुंबईत आज कुलाबा येथे संध्याकाळपर्यंत 26.8 कमाल आणि 24 अंश सेल्सिअस किमान तापामानाची नोंद झाली. तर, सांताक्रुझ येथे कमाल 26.7 आणि किमान 24.2 अंश सेल्सिअस तापामानाची नोंद झाली आहे.  पालघरमध्ये सोमवारपर्यंत जोरदार पावसाची शक्‍यता आहे. तर, रायगड आणि ठाण्यात उद्या जोरदार पाऊस होणार असून त्यानंतर 2 सप्टेंबरपर्यंत हलक्‍या सरी कोसळण्यचा अंदाज आहे.रत्नागिरी आणि सिंधुदूर्गमध्येही तोपर्यंत हलक्‍या सरी राहणार आहेत मोठी बातमी: अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासाठी कुलगुरूंची समिती गठीत; उद्याच सादर करणार अहवाल तापमानही वाढण्याची शक्यता शनिवारी दिवसभर हवेत गारवा होता. मात्र, रविवारपासून पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्‍यता आहे. रविवारी कमाल तापमान 28 अंशापर्यंत तर, किमान तापमान 30 अंशापर्यंत पोहचेल, असा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला आहे. ---------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

August 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/32AMQjf
Read More