Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, July 29, 2020

तब्बल 24 वर्षांनी दिली दहावीची परीक्षा

ओरोस (सिंधुदुर्ग) - माणुस आयुष्यभर विद्यार्थी असतो. माणसाचे शिक्षण कधीच पूर्ण होत नाही. शिक्षणासाठी वय पाहिले जात नसते. शिकण्याची इच्छाशक्ती महत्त्वाची असते. हेच सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आरोग्य विभागात परिचर म्हणून कार्यरत असलेल्या सत्यवान रामचंद्र ऊर्फ भाई कदम यांनी 42व्या वर्षी इयत्ता 10 वीची रिपीटर परीक्षा देऊन त्यात चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन सिद्ध केले आहे. 

जिल्हा परिषद आरोग्य विभागात भाई कदम हे कंत्राटी परिचर म्हणून कार्यरत आहेत. अत्यंत गरीब परिस्थिती असणारे भाई कदम यांना 1996 मध्ये दहावी नापास झाल्यानंतर पुन्हा परीक्षा देता आली नाही; मात्र त्यांना दहावी उत्तीर्ण होण्याची प्रबळ इच्छा होती. भाई कदम यांनी वयाच्या 42 व्या वर्षी तब्बल 24 वर्षांनी दहावीची परीक्षा दिली.

कदम यांचे 1996 मध्ये दहावीमध्ये मराठी, इंग्रजी, गणित आणि समाजशास्त्र हे चार विषय राहिले होते. त्यांनी यंदाच्या मार्चमध्ये या चारही विषयांची फेर परीक्षा देत चारही विषयांमधे यश संपादन केले आहे. 1996 मध्ये दहावी परीक्षा दिल्यानंतर थेट 2020 मध्ये ते परीक्षेला बसले. तब्बल 24 वर्षांनी परिक्षेला बसले असतानाही त्यांनी न सुटलेले चार विषय सोडविले. 

कदम यांनी मराठी विषयात 62 गुण, इंग्रजीमध्ये 44, गणित विषयात 49 आणि समाजशास्त्र मध्ये 67 गुण मिळविले आहेत. दहावी उत्तीर्ण होण्याच्या इच्छेला वयाची आडकाठी न आणता कदम यांनी 44व्या वर्षी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केल्याने कदम यांचे जिल्हा परिषद आरोग्य विभागासह सर्वस्तरातून कौतुक होत आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

तब्बल 24 वर्षांनी दिली दहावीची परीक्षा ओरोस (सिंधुदुर्ग) - माणुस आयुष्यभर विद्यार्थी असतो. माणसाचे शिक्षण कधीच पूर्ण होत नाही. शिक्षणासाठी वय पाहिले जात नसते. शिकण्याची इच्छाशक्ती महत्त्वाची असते. हेच सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आरोग्य विभागात परिचर म्हणून कार्यरत असलेल्या सत्यवान रामचंद्र ऊर्फ भाई कदम यांनी 42व्या वर्षी इयत्ता 10 वीची रिपीटर परीक्षा देऊन त्यात चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन सिद्ध केले आहे.  जिल्हा परिषद आरोग्य विभागात भाई कदम हे कंत्राटी परिचर म्हणून कार्यरत आहेत. अत्यंत गरीब परिस्थिती असणारे भाई कदम यांना 1996 मध्ये दहावी नापास झाल्यानंतर पुन्हा परीक्षा देता आली नाही; मात्र त्यांना दहावी उत्तीर्ण होण्याची प्रबळ इच्छा होती. भाई कदम यांनी वयाच्या 42 व्या वर्षी तब्बल 24 वर्षांनी दहावीची परीक्षा दिली. कदम यांचे 1996 मध्ये दहावीमध्ये मराठी, इंग्रजी, गणित आणि समाजशास्त्र हे चार विषय राहिले होते. त्यांनी यंदाच्या मार्चमध्ये या चारही विषयांची फेर परीक्षा देत चारही विषयांमधे यश संपादन केले आहे. 1996 मध्ये दहावी परीक्षा दिल्यानंतर थेट 2020 मध्ये ते परीक्षेला बसले. तब्बल 24 वर्षांनी परिक्षेला बसले असतानाही त्यांनी न सुटलेले चार विषय सोडविले.  कदम यांनी मराठी विषयात 62 गुण, इंग्रजीमध्ये 44, गणित विषयात 49 आणि समाजशास्त्र मध्ये 67 गुण मिळविले आहेत. दहावी उत्तीर्ण होण्याच्या इच्छेला वयाची आडकाठी न आणता कदम यांनी 44व्या वर्षी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केल्याने कदम यांचे जिल्हा परिषद आरोग्य विभागासह सर्वस्तरातून कौतुक होत आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3ges3HT
Read More
छंद जोपासत त्यांनी मिळवले १०० टक्के; जाणून घ्या 'या' शतकवीर कलाकारांबद्दल!

पुणे : दहावी आहे म्हणून अभ्यासाचे टेंशन घेतले नाही, जसा वेळ मिळत गेला तसा अभ्यास केला, याच सोबत गायन, नृत्य, तबलावादन आणि टेबल टेनिसचा कसून सराव केला. छंद जोपासत केलेल्या अभ्यासामुळे मुड एकमद फ्रेश रहायचा. अन 10वीच्या परीक्षेत 100 पैकी 100 गुण मिळवले असाच काहीसा प्रकार घडला आहे. पुण्यात महाराष्ट्रीय मंडळ शाळेची आर्या कोशे, बाल शिक्षण मंदिरचा मल्हार कमलापूर आणि एसपीएमच्या अनीहा डिसोझा या तिघांनी 10वीच्या निकालात तडाखेबाज शतक लावले आहे

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
.
आर्या ही उत्तम गायन करते, ती विशारद आहे. तर कथक्क नृत्य शिकत असून आत्तापर्यंत चार परीक्षा दिलेल्या आहेत. "सकाळ'शी बोलताना आर्या म्हणाली, "दहावीमध्ये 100 टक्के मिळविणे हे माझे स्वप्न होते, हे स्वप्न पूर्ण केले. आता कार्डीयाक सर्जन बनणे हे माझे स्वप्न आहे, ते मी पूर्ण करणार. मी 10वीत आल्यापासून अभ्यास सुरू केला आणि त्यात सातत्य ठेवले. माझी आई 11वी, 12वी आणि इंजिनियरींगचे क्‍लास घेते, त्यामुळे माझ्या 10वीच्या अभ्यासाकडे तिनेच लक्ष दिले, त्यामुळे माझ्या यशामध्ये शाळेसह आईचा मोठा वाटा आहे. मला गायन आणि कथ्थक नृत्य खूप आवडतं, त्यामुळे दहावीत आले म्हणून हे शिक्षण बंद केले नाही. आठवड्यातून एक तास गायन आणि तीन तास कथ्थक क्‍लास होता. मग उरलेला वेळ मी अभ्यासासाठी वापरला.

- ना खासगी क्लास, ना अभ्यासाचं टेंशन; हसत खेळत तिनं मारली 'सेंच्युरी'!​

मल्हार कमलापूर म्हणाला, "माझ्या या यशामध्ये आई, वडील आणि शिक्षकांचा मोठा हातभार आहे, त्यांच्या सहकार्यामुळेच मला 100 टक्के गुण मिळाले. खासगी क्‍लास लावले नव्हते, रोज ठराविक तास अभ्यास केलाच पाहिजे असे नव्हते, पण वेळ मिळत गेला की घरच्या घरी अभ्यास केला, आलेल्या अडचणी शिक्षकांना लगेच विचारून घेत, त्यामुळे संकल्पना स्पष्ट होत. हा अभ्यास करताना तबल्याचा क्‍लासलाही मी जात असे. दहावी नंतर आता विज्ञान शाखेत प्रवेश घेणार आहे, त्यानंतर जशा संधी उपलब्ध होतील ते ठरवेन.''

- हम भी किसीसे कम नहीं; बोर्डाच्या परीक्षेत चमकली कष्टकऱ्यांची पोरं!​

टेबल टेनीसपट्टूने जिंकला गुणांचा 'सेट'
टेबल टेनिसपट्टू असलेली अनीहा डिसोझा म्हणाली, "मी लहानपणापासून टेबल टेनिस खेळत आले आहे. आत्तापर्यंत तीन राष्ट्रीय स्तरापर्यंत खेळून महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले आहे, पण त्यासोबत अभ्यासाकडे लक्ष दिले, रोजचा अभ्यास रोज केला, त्यामुळे अभ्यासाचे टेंशन आले नाही. हे गुण मिळण्यात माझे शिक्षक, टेबल टेनिसचे कोच आणि आई-वडील यांचा महत्त्वाचा वाटा आहे. पुढे मला डॉक्‍टर व्हायचे आहे, त्यामुळे विज्ञान शाखेत प्रवेश घेईन. त्याचसोबत माझा खेळ सुरू राहील. तसेच शास्त्रीय संगीतात मध्यमा प्रथमा झालेले आहे, त्यापुढेही शिकणार आहे.''

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

छंद जोपासत त्यांनी मिळवले १०० टक्के; जाणून घ्या 'या' शतकवीर कलाकारांबद्दल! पुणे : दहावी आहे म्हणून अभ्यासाचे टेंशन घेतले नाही, जसा वेळ मिळत गेला तसा अभ्यास केला, याच सोबत गायन, नृत्य, तबलावादन आणि टेबल टेनिसचा कसून सराव केला. छंद जोपासत केलेल्या अभ्यासामुळे मुड एकमद फ्रेश रहायचा. अन 10वीच्या परीक्षेत 100 पैकी 100 गुण मिळवले असाच काहीसा प्रकार घडला आहे. पुण्यात महाराष्ट्रीय मंडळ शाळेची आर्या कोशे, बाल शिक्षण मंदिरचा मल्हार कमलापूर आणि एसपीएमच्या अनीहा डिसोझा या तिघांनी 10वीच्या निकालात तडाखेबाज शतक लावले आहे - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  . आर्या ही उत्तम गायन करते, ती विशारद आहे. तर कथक्क नृत्य शिकत असून आत्तापर्यंत चार परीक्षा दिलेल्या आहेत. "सकाळ'शी बोलताना आर्या म्हणाली, "दहावीमध्ये 100 टक्के मिळविणे हे माझे स्वप्न होते, हे स्वप्न पूर्ण केले. आता कार्डीयाक सर्जन बनणे हे माझे स्वप्न आहे, ते मी पूर्ण करणार. मी 10वीत आल्यापासून अभ्यास सुरू केला आणि त्यात सातत्य ठेवले. माझी आई 11वी, 12वी आणि इंजिनियरींगचे क्‍लास घेते, त्यामुळे माझ्या 10वीच्या अभ्यासाकडे तिनेच लक्ष दिले, त्यामुळे माझ्या यशामध्ये शाळेसह आईचा मोठा वाटा आहे. मला गायन आणि कथ्थक नृत्य खूप आवडतं, त्यामुळे दहावीत आले म्हणून हे शिक्षण बंद केले नाही. आठवड्यातून एक तास गायन आणि तीन तास कथ्थक क्‍लास होता. मग उरलेला वेळ मी अभ्यासासाठी वापरला. - ना खासगी क्लास, ना अभ्यासाचं टेंशन; हसत खेळत तिनं मारली 'सेंच्युरी'!​ मल्हार कमलापूर म्हणाला, "माझ्या या यशामध्ये आई, वडील आणि शिक्षकांचा मोठा हातभार आहे, त्यांच्या सहकार्यामुळेच मला 100 टक्के गुण मिळाले. खासगी क्‍लास लावले नव्हते, रोज ठराविक तास अभ्यास केलाच पाहिजे असे नव्हते, पण वेळ मिळत गेला की घरच्या घरी अभ्यास केला, आलेल्या अडचणी शिक्षकांना लगेच विचारून घेत, त्यामुळे संकल्पना स्पष्ट होत. हा अभ्यास करताना तबल्याचा क्‍लासलाही मी जात असे. दहावी नंतर आता विज्ञान शाखेत प्रवेश घेणार आहे, त्यानंतर जशा संधी उपलब्ध होतील ते ठरवेन.'' - हम भी किसीसे कम नहीं; बोर्डाच्या परीक्षेत चमकली कष्टकऱ्यांची पोरं!​ टेबल टेनीसपट्टूने जिंकला गुणांचा 'सेट' टेबल टेनिसपट्टू असलेली अनीहा डिसोझा म्हणाली, "मी लहानपणापासून टेबल टेनिस खेळत आले आहे. आत्तापर्यंत तीन राष्ट्रीय स्तरापर्यंत खेळून महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले आहे, पण त्यासोबत अभ्यासाकडे लक्ष दिले, रोजचा अभ्यास रोज केला, त्यामुळे अभ्यासाचे टेंशन आले नाही. हे गुण मिळण्यात माझे शिक्षक, टेबल टेनिसचे कोच आणि आई-वडील यांचा महत्त्वाचा वाटा आहे. पुढे मला डॉक्‍टर व्हायचे आहे, त्यामुळे विज्ञान शाखेत प्रवेश घेईन. त्याचसोबत माझा खेळ सुरू राहील. तसेच शास्त्रीय संगीतात मध्यमा प्रथमा झालेले आहे, त्यापुढेही शिकणार आहे.'' - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा (Edited by : Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2CTZS2K
Read More
हे वाचलंत का? मुंबईत रुग्ण घटल्याने जैविक कचराही कमी; चार महिन्यानंतर प्रमाण 'इतक्या' टक्क्यांनी खाली

मुंबई : मुंबई शहरातील जैविक कचऱ्याचे प्रमाण चार महिन्यानंतर 38 टक्क्यांनी कमी झाले आहे. पुर्वी कोव्हिड रुग्णालय, कोव्हिड केंद्रातून रोज सरासरी 22, 023 किलो जैविक कचरा गोळा होत असे. आता या कचऱ्याचे प्रमाण 13,700 किलोपर्यंत कमी झाले आहे.  तर, पालिकेने जुलै महिन्यापर्यंत एकूण 1.92 लाख किलो जैव-वैद्यकीय कचरा गोळा केला आहे. मुंबईतील रुग्णांचे प्रमाण घटल्याने जैविक कचऱ्याचे प्रमाण कमी झाल्याचे डॉक्टर्स सांगतात. 

दहावीत पास, पण कॅन्सरच्या परीक्षेत नापास; टाटा रुग्णालयातून परीक्षा देत 'तिने' मिळवले तब्बल 'इतके' गुण

घनकचरा प्रक्रिया विभागाच्या (एसडब्ल्यूएम) आकडेवारीनूसार, जूनमध्ये शहरात 6.60 लाख किलो जैव-वैद्यकीय कचरा तयार झाला होता. मार्चच्या तुलनेत कोव्हिडचा उद्रेकही याच वेळी झाला होता. तेव्हा दररोज सरासरी 22, 023 किलो (22 मेट्रिक टन) एवढा जैविक कचरा जमा होत असे. कोव्हिड उद्रेकापुर्वी सरासरी 12,000 ते 14,000 किलो एवढा कचरा जमा होत होता. 
मार्च महिन्यात शहरात पहिल्यांदाच रुग्ण आढळला तेव्हा दररोज सरासरी 11, 230 किलो जैविक कचरा जमा होत होता. एप्रिलमध्ये 12, 675 किलो, मे महिन्यात तो वाढून 17, 631 किलो झाला आणि जूनमध्ये दररोज 22,033 किलो एवढा जैविक कचरा जमा झाला आणि जुलै महिन्याच्या 15 तारखेपर्यंत दररोज सरासरी 13,725 किलो एवढा जैविक कचरा जमा झाला आहे. त्यामूळे, गेल्या चार महिन्यानंतर जैविक कचरा गोळा होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.  जैव-वैद्यकीय कचर्‍यामध्ये सिरिंज, औषधे, वापरलेले मास्क, हातमोजे, मूत्र पिशव्या, शरीरातील द्रव किंवा रक्ताने भिजलेला कापूस, कोव्हिड 19 कर्तव्यावर काम करणाऱ्या कर्मचा-यांनी वापरलेले पीपीई कीटचा समावेश आहे. 

एसटी महामंडळाकडून सोशल मीडियाचा केवळ गवगवा; संकेतस्थळावर ट्विटरलिंक नाही...

रुग्णसंख्येनूसार कचरा
गेल्या एक महिन्यापासून कोरोना रुग्णांत दररोज घट होत आहे. शहरातील कोव्हिड केंद्रात 25 जुलैपर्यंत 5,068 खाटांपैकी 67 टक्के खाटा रिक्त होत्या. तुलनेने मेच्या शेवटच्या आठवड्यात केवळ 35 टक्के खाटा रिक्त होत्या.  मुंबईतील कोरोनामुक्तीचा दरही 70 टक्क्यांहून अधिक आहे. रुग्णदुपटीचा दरही 72 दिवसांवर गेला आहे. रुग्ण कमी झाल्याने जैव-वैद्यकीय कचरा निर्मिती कमी झाली, असे पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

भन्नाट ! हा अनोखा 'रक्षक' तपासणार तापमान, नाडी आणि रक्तातील ऑक्सिजनची टक्केवारी

शहात रोज 4500 मेट्रीक टन कचरा
सध्या शहरात दररोज जवळपास 4,500 मेट्रिक टन कचरा तयार होतो. आकडेवारीनुसार, कोव्हिड केअर केंद्र आणि प्रतिबंधित  इमारती आणि कंटेन्मेंट झोनसारख्या भागातून दररोज सुमारे 82 मेट्रिक टन जैववैद्यकिय कचरा आणि घनकचरा तयार होतो. के- पश्चिम वॉर्ड (अंधेरी, जोगेश्वरी) आणि एम-पश्चिम (चेंबूर) वॉर्डमध्ये सर्वाधिक 9000 किलो जैविक कचरा
आणि पी-उत्तर (मालाड) मधून 6000 किलो एवढा जैविक कचरा जमा होत आहे. 

 

नायरमध्ये आधी सर्व खाट्या पुर्ण भरलेले असायचे. आता किमान 30 टक्के खाटा रिक्त असतात. आधी लोकांना दाखल करुन घेण्यास नकार द्यावा लागत होता. पण, आता किमान 300 ते 400 खाटा रिक्त आहेत. सर्वच ठिकाणी अशीच परिस्थिती आहे. नायरमध्ये आता रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे, सर्वच प्रकारचा कचरा कमी झाला आहे. 
- डॉ. मोहन जोशी, अधिष्ठाता, नायर रुग्णालय

पुर्वीपेक्षा जैविक कचरा कमी होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. या कचऱ्यासंबंधी वेगळे नियम होते. पण, आता रुग्ण कमी झाल्यामुळे हा कचराही कमी होत आहे. 
डॉ. रमेश भारमल, अधिष्ठाता, सायन रुग्णालय

--------------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

हे वाचलंत का? मुंबईत रुग्ण घटल्याने जैविक कचराही कमी; चार महिन्यानंतर प्रमाण 'इतक्या' टक्क्यांनी खाली मुंबई : मुंबई शहरातील जैविक कचऱ्याचे प्रमाण चार महिन्यानंतर 38 टक्क्यांनी कमी झाले आहे. पुर्वी कोव्हिड रुग्णालय, कोव्हिड केंद्रातून रोज सरासरी 22, 023 किलो जैविक कचरा गोळा होत असे. आता या कचऱ्याचे प्रमाण 13,700 किलोपर्यंत कमी झाले आहे.  तर, पालिकेने जुलै महिन्यापर्यंत एकूण 1.92 लाख किलो जैव-वैद्यकीय कचरा गोळा केला आहे. मुंबईतील रुग्णांचे प्रमाण घटल्याने जैविक कचऱ्याचे प्रमाण कमी झाल्याचे डॉक्टर्स सांगतात.  दहावीत पास, पण कॅन्सरच्या परीक्षेत नापास; टाटा रुग्णालयातून परीक्षा देत 'तिने' मिळवले तब्बल 'इतके' गुण घनकचरा प्रक्रिया विभागाच्या (एसडब्ल्यूएम) आकडेवारीनूसार, जूनमध्ये शहरात 6.60 लाख किलो जैव-वैद्यकीय कचरा तयार झाला होता. मार्चच्या तुलनेत कोव्हिडचा उद्रेकही याच वेळी झाला होता. तेव्हा दररोज सरासरी 22, 023 किलो (22 मेट्रिक टन) एवढा जैविक कचरा जमा होत असे. कोव्हिड उद्रेकापुर्वी सरासरी 12,000 ते 14,000 किलो एवढा कचरा जमा होत होता.  मार्च महिन्यात शहरात पहिल्यांदाच रुग्ण आढळला तेव्हा दररोज सरासरी 11, 230 किलो जैविक कचरा जमा होत होता. एप्रिलमध्ये 12, 675 किलो, मे महिन्यात तो वाढून 17, 631 किलो झाला आणि जूनमध्ये दररोज 22,033 किलो एवढा जैविक कचरा जमा झाला आणि जुलै महिन्याच्या 15 तारखेपर्यंत दररोज सरासरी 13,725 किलो एवढा जैविक कचरा जमा झाला आहे. त्यामूळे, गेल्या चार महिन्यानंतर जैविक कचरा गोळा होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.  जैव-वैद्यकीय कचर्‍यामध्ये सिरिंज, औषधे, वापरलेले मास्क, हातमोजे, मूत्र पिशव्या, शरीरातील द्रव किंवा रक्ताने भिजलेला कापूस, कोव्हिड 19 कर्तव्यावर काम करणाऱ्या कर्मचा-यांनी वापरलेले पीपीई कीटचा समावेश आहे.  एसटी महामंडळाकडून सोशल मीडियाचा केवळ गवगवा; संकेतस्थळावर ट्विटरलिंक नाही... रुग्णसंख्येनूसार कचरा गेल्या एक महिन्यापासून कोरोना रुग्णांत दररोज घट होत आहे. शहरातील कोव्हिड केंद्रात 25 जुलैपर्यंत 5,068 खाटांपैकी 67 टक्के खाटा रिक्त होत्या. तुलनेने मेच्या शेवटच्या आठवड्यात केवळ 35 टक्के खाटा रिक्त होत्या.  मुंबईतील कोरोनामुक्तीचा दरही 70 टक्क्यांहून अधिक आहे. रुग्णदुपटीचा दरही 72 दिवसांवर गेला आहे. रुग्ण कमी झाल्याने जैव-वैद्यकीय कचरा निर्मिती कमी झाली, असे पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. भन्नाट ! हा अनोखा 'रक्षक' तपासणार तापमान, नाडी आणि रक्तातील ऑक्सिजनची टक्केवारी शहात रोज 4500 मेट्रीक टन कचरा सध्या शहरात दररोज जवळपास 4,500 मेट्रिक टन कचरा तयार होतो. आकडेवारीनुसार, कोव्हिड केअर केंद्र आणि प्रतिबंधित  इमारती आणि कंटेन्मेंट झोनसारख्या भागातून दररोज सुमारे 82 मेट्रिक टन जैववैद्यकिय कचरा आणि घनकचरा तयार होतो. के- पश्चिम वॉर्ड (अंधेरी, जोगेश्वरी) आणि एम-पश्चिम (चेंबूर) वॉर्डमध्ये सर्वाधिक 9000 किलो जैविक कचरा आणि पी-उत्तर (मालाड) मधून 6000 किलो एवढा जैविक कचरा जमा होत आहे.    नायरमध्ये आधी सर्व खाट्या पुर्ण भरलेले असायचे. आता किमान 30 टक्के खाटा रिक्त असतात. आधी लोकांना दाखल करुन घेण्यास नकार द्यावा लागत होता. पण, आता किमान 300 ते 400 खाटा रिक्त आहेत. सर्वच ठिकाणी अशीच परिस्थिती आहे. नायरमध्ये आता रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे, सर्वच प्रकारचा कचरा कमी झाला आहे.  - डॉ. मोहन जोशी, अधिष्ठाता, नायर रुग्णालय पुर्वीपेक्षा जैविक कचरा कमी होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. या कचऱ्यासंबंधी वेगळे नियम होते. पण, आता रुग्ण कमी झाल्यामुळे हा कचराही कमी होत आहे.  डॉ. रमेश भारमल, अधिष्ठाता, सायन रुग्णालय -------------------------------------------------- संपादन - तुषार सोनवणे  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/33699z8
Read More
शानदार अगुवाई से राजनीतिक घमासान तक, भारत में ऐसे हुआ राफेल का स्वागत https://ift.tt/3jT9xqL
Horoscope Today, 30 जुलाई: जानें कैसा रहेगा आज आपका दिन? https://ift.tt/3hPyaCO
क्वारनटीन सेंटर में डॉक्टरों ने खाया 50 लाख का खाना, बिल पर लगा अड़ंगा https://ift.tt/2X9qQu0
अजान से लेकर म्यूजिक माफिया के खुलासों तक, जब विवादों में रहे सोनू निगम https://ift.tt/3f8AvY1
एली एवराम ने कहा- 'भारत में रहने के लिए घर ढूंढ़ना नहीं था आसान' https://ift.tt/2P9nD9e
कोरोना संसर्ग : 'कम्युनिटी ट्रान्समिशन' सुरू झाल्याचं सरकार मान्य का करत नाही?
कोरोना स्वयंसेवकांचे तडकाफडकी निर्णय अन् प्रशासनाची डोकेदुखी

नांदगाव (सिंधुदुर्ग) - येथील कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर शासनाच्या आदेशाने स्थापन झालेल्या कोरोना स्वयंसेवक गाव समितीतील 9 सदस्यांनी आज तडकाफडकी सामुदायिकरित्या राजिनामा दिल्याने खळबळ उडाली असून ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर राजिनामा दिल्याने स्थानिक प्रशासनाची डोकेदुकी वाढली आहे. राजिनामा देताना नांदगाव समितीच्या सभेमध्ये जे सर्वानुमते निर्णय होतात त्यांची अंमलबजावणी होत नसल्याचे राजिनामा पत्रात म्हटले आहे. नांदगाव सरपंच तथा समिती अध्यक्ष आफोजा नावलेकर यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता निश्‍चित कारण समजू शकले नसल्याचे सांगितले. 

स्वयंसेवकांच्यावतीने रविराज मोरजकर म्हणाले, ""नांदगावात कोरोनाच्या पार्श्‍वभमीवर 4 ते 5 महिने निरपेक्षपणे काम केले. प्रत्येकवेळी सभेमध्ये वेळोवेळी केलेल्या सुचनांवर अंमलबजावणी होत नव्हती. त्यातच रविवारी सायंकाळी नांदगाव गावातील स्थानिक मच्छी विक्रेता हा पॉझीटीव्ह सापडल्यानंतर कन्टेन्मेंट झोनबाबत चर्चा करण्यासाठी बैठक झाली.

कंटेन्मेंन्ट झोनचा परिसर निश्‍चित झाला; पण त्यानंतर 24 तास उलटूनही कार्यवाही दिसत नव्हती. याबाबत प्रशासनाशी चर्चा करून पॉझीटीव्ह रूग्ण मिळून बरेच तास उलटूनही कन्टेन्मेंट झोनबाबत कोणतीही हालचाल होत नसेल तर झोन रद्द करावा, असे म्हणणे मांडले; परंतू म्हणण्याबाबत गैरसमज पसरविण्यात आला. जर निरपेक्षेने आणी पर्यायाने स्वत:चा कुटूंबांचा जीव धोक्‍यात घालून काम करूनही असे वाद होत असतील तर या पदावर राहणे योग्य नाही.'' ग्रामविस्तार अधिकारी हरमळकर यांना विचारले असता त्यांनी पुढे गणेश चतुर्थी असून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. 

स्वयंसेवक सदस्यांचे जर काही गैरसमज झाले असतील ते दूर करून पुन्हा आजपर्यंत जे सहकार्य केले ते असेच पुढेपर्यंत करावे. 
- निरज मोरये, उपसरपंच, नांदगाव. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोना स्वयंसेवकांचे तडकाफडकी निर्णय अन् प्रशासनाची डोकेदुखी नांदगाव (सिंधुदुर्ग) - येथील कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर शासनाच्या आदेशाने स्थापन झालेल्या कोरोना स्वयंसेवक गाव समितीतील 9 सदस्यांनी आज तडकाफडकी सामुदायिकरित्या राजिनामा दिल्याने खळबळ उडाली असून ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर राजिनामा दिल्याने स्थानिक प्रशासनाची डोकेदुकी वाढली आहे. राजिनामा देताना नांदगाव समितीच्या सभेमध्ये जे सर्वानुमते निर्णय होतात त्यांची अंमलबजावणी होत नसल्याचे राजिनामा पत्रात म्हटले आहे. नांदगाव सरपंच तथा समिती अध्यक्ष आफोजा नावलेकर यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता निश्‍चित कारण समजू शकले नसल्याचे सांगितले.  स्वयंसेवकांच्यावतीने रविराज मोरजकर म्हणाले, ""नांदगावात कोरोनाच्या पार्श्‍वभमीवर 4 ते 5 महिने निरपेक्षपणे काम केले. प्रत्येकवेळी सभेमध्ये वेळोवेळी केलेल्या सुचनांवर अंमलबजावणी होत नव्हती. त्यातच रविवारी सायंकाळी नांदगाव गावातील स्थानिक मच्छी विक्रेता हा पॉझीटीव्ह सापडल्यानंतर कन्टेन्मेंट झोनबाबत चर्चा करण्यासाठी बैठक झाली. कंटेन्मेंन्ट झोनचा परिसर निश्‍चित झाला; पण त्यानंतर 24 तास उलटूनही कार्यवाही दिसत नव्हती. याबाबत प्रशासनाशी चर्चा करून पॉझीटीव्ह रूग्ण मिळून बरेच तास उलटूनही कन्टेन्मेंट झोनबाबत कोणतीही हालचाल होत नसेल तर झोन रद्द करावा, असे म्हणणे मांडले; परंतू म्हणण्याबाबत गैरसमज पसरविण्यात आला. जर निरपेक्षेने आणी पर्यायाने स्वत:चा कुटूंबांचा जीव धोक्‍यात घालून काम करूनही असे वाद होत असतील तर या पदावर राहणे योग्य नाही.'' ग्रामविस्तार अधिकारी हरमळकर यांना विचारले असता त्यांनी पुढे गणेश चतुर्थी असून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.  स्वयंसेवक सदस्यांचे जर काही गैरसमज झाले असतील ते दूर करून पुन्हा आजपर्यंत जे सहकार्य केले ते असेच पुढेपर्यंत करावे.  - निरज मोरये, उपसरपंच, नांदगाव.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3fdFTc8
Read More
ससूनच्या दारात भर पावसात भिजणाऱ्या रुग्णाचा मृत्यू

पुणे - ससून रुग्णालयाच्या दारात शुक्रवारी झालेल्या धो-धो पावसात भिजत पडलेल्या त्या जर्जर देहाने मंगळवारी अखेरचा श्वास घेतला. वेदनेने विव्हळणारा तो उपचारासाठी रुग्णालयाच्या दारापर्यंत आला, पण त्याला दाखल करण्यासाठी रुग्णालयात ड्युटी कोणाचीच नव्हती! 

रवी धन्नाप्पा शिंदे (रा. बाणेर) असे त्या दुर्दैवी व्यक्तीचे नाव आहे. एक महिला शिंदे यांना ससूनच्या प्रवेशद्वाराजवळ सोडून निघून गेली होती. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

उपचारांसाठी रुग्णालयाच्या दारापर्यंत शिंदे आले पण, इतक्‍यात धो-धो पाऊस पडू लागला. कोसळणाऱ्या पावसात ते जमिनीवर पडले. वेदेनेने विव्हळू लागले. त्यांना चक्कर येऊ लागली. मात्र, पोलिस, रुग्णवाहिकेतील कर्मचारी, ससून रुग्णालयातील कर्मचारी, परिचारिका, सुरक्षारक्षक, डॉक्‍टर यांपैकी कोणीही शिंदे यांना दाखल केले नाही. संवेदनशील मनाला सुन्न करणारी ही घटना होती. या वेळी तेथून जाणाऱ्या डॉ. मानसी पवार यांचे या रुग्णाकडे लक्ष गेले. सध्या रुग्णालयात कोरोना उद्रेकामुळे रुग्णांची प्रचंड गर्दी आहे. रुग्णालय रुग्णांनी पूर्ण भरले आहे, अशी सारवासारव डॉक्‍टरांनी केली. अखेर शिंदे यांना दाखल करून घेतले. या बाबतचे वृत्त शनिवारी (ता. 25) "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाले होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शिंदे यांना कोरोना नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांना अँनेमिया होता. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्याचे शरीर उपचारांस प्रतिसाद देत नव्हते. त्यातच मंगळवारी त्यांनी अखरेचा श्वास घेतला. या घटनेबाबत सविस्तर चौकशी झाली. पण, त्या रुग्णाचा प्राण वाचला नाही. रुग्णालयात दाखल होण्याची झुंज रुग्ण जिंकला खरा, पण मृत्यूशी लढाई हरला. 

संवेदनशील मन सुन्न करणारी ससून रुग्णालयातील घटना वाचा सविस्तर...

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

ससूनच्या दारात भर पावसात भिजणाऱ्या रुग्णाचा मृत्यू पुणे - ससून रुग्णालयाच्या दारात शुक्रवारी झालेल्या धो-धो पावसात भिजत पडलेल्या त्या जर्जर देहाने मंगळवारी अखेरचा श्वास घेतला. वेदनेने विव्हळणारा तो उपचारासाठी रुग्णालयाच्या दारापर्यंत आला, पण त्याला दाखल करण्यासाठी रुग्णालयात ड्युटी कोणाचीच नव्हती!  रवी धन्नाप्पा शिंदे (रा. बाणेर) असे त्या दुर्दैवी व्यक्तीचे नाव आहे. एक महिला शिंदे यांना ससूनच्या प्रवेशद्वाराजवळ सोडून निघून गेली होती.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   उपचारांसाठी रुग्णालयाच्या दारापर्यंत शिंदे आले पण, इतक्‍यात धो-धो पाऊस पडू लागला. कोसळणाऱ्या पावसात ते जमिनीवर पडले. वेदेनेने विव्हळू लागले. त्यांना चक्कर येऊ लागली. मात्र, पोलिस, रुग्णवाहिकेतील कर्मचारी, ससून रुग्णालयातील कर्मचारी, परिचारिका, सुरक्षारक्षक, डॉक्‍टर यांपैकी कोणीही शिंदे यांना दाखल केले नाही. संवेदनशील मनाला सुन्न करणारी ही घटना होती. या वेळी तेथून जाणाऱ्या डॉ. मानसी पवार यांचे या रुग्णाकडे लक्ष गेले. सध्या रुग्णालयात कोरोना उद्रेकामुळे रुग्णांची प्रचंड गर्दी आहे. रुग्णालय रुग्णांनी पूर्ण भरले आहे, अशी सारवासारव डॉक्‍टरांनी केली. अखेर शिंदे यांना दाखल करून घेतले. या बाबतचे वृत्त शनिवारी (ता. 25) "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाले होते.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा शिंदे यांना कोरोना नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांना अँनेमिया होता. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्याचे शरीर उपचारांस प्रतिसाद देत नव्हते. त्यातच मंगळवारी त्यांनी अखरेचा श्वास घेतला. या घटनेबाबत सविस्तर चौकशी झाली. पण, त्या रुग्णाचा प्राण वाचला नाही. रुग्णालयात दाखल होण्याची झुंज रुग्ण जिंकला खरा, पण मृत्यूशी लढाई हरला.  संवेदनशील मन सुन्न करणारी ससून रुग्णालयातील घटना वाचा सविस्तर... News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3fdldkK
Read More