Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, July 12, 2020

कोरोना व्हायरस : ऑक्सिजन पुरवठा मोठं आव्हान ठरण्याची चिन्ह
मोबाईलसाठी रुसली आणि जीव गमावून बसली...

नागपूर : मोबाईलसाठी भावाबहिणीमध्ये होणारे वाद सर्वश्रुत आहेत. मात्र, त्यामुळे रुसलेल्या बहिणीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना हुडकेश्‍वरमधे उघडकीस आली. साक्षी जांबुवंतराव शेंदेकर (वय 19, रा. श्‍यामनगर, हुडकेश्‍वर रोड, नागपूर) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्षी शेंदेकर ही बिंझाणी कॉलेजमध्ये बी.ए. पदवीच्या द्वितीय वर्षाला शिक्षण घेत होती. तिला लहान भाऊ बारावीत शिक्षण घेतो. वडील जांबुवंतराव हे त्रिमूर्तीनगर चौकात खासगी कंपनीत कार्यरत आहेत. तर तिचा भाऊसुद्धा खासगी काम करतो. घरी स्मार्टफोन विकत घ्यावा म्हणून दोघेही बहीणभावाने वडिलांकडे तगादा लावला होता. मुलांच्या हट्टापोटी वडिलांनी महिनाभरानंतर घरात स्मार्टफोन घेतला. दोघेही खूश झाले. साक्षी आणि तिचा भाऊ आळीपाळीने मोबाईल वापरत होते. भाऊ घरी असला की तो तासभर मोबाईलवर पब्जी खेळत होता तर साक्षीही व्हॉट्‌सऍप आणि फेसबुकवर वेळ घालवत होती. परंतु, गेल्या काही दिवसांपासून दोघे बहीणभावातून मोबाईलसाठी भांडत होते. शनिवारी दुपारी बारा वाजता साक्षी आणि तिच्या भावामध्ये मोबाईला वापरण्यावरून वाद झाला. 

दोघांनाही एकाच वेळी मोबाईल वापरायचा होता. शेवटी आईने मध्यस्थी करीत भावाकडे मोबाईल देण्यास सांगितले. त्यामुळे साक्षीला राग आला. तिने आतमधल्या खोलीत जाऊन विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तासभर झाला तरी साक्षी बाहेर आली नाही, म्हणून तिच्या आईने घरात जाऊन बघितले असता तिच्या तोंडातून फेस बाहेर पडत होता. आईने लगेच शेजाऱ्यांच्या मदतीने साक्षीला खासगी रुग्णालयात नेले. प्रकृती चिंताजनक असल्यामुळे तिला मेयोत दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान साक्षीचा मृत्यू झाला. या प्रकरणी हुडकेश्‍वर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. 

हेही वाचा : कोरोना पॉझिटिव्ह युवकाचा राजधानी एक्‍स्प्रेसमधून प्रवास 

 

मोबाईलचा मोह टाळायला हवा. पालकांनी विशेष करून याकडे लक्ष द्यायला हवे. सध्या स्मार्टफोनवर गेम खेळण्याची सवय मुलांना जडलेली आहे. त्यातून मोबाईलचे वेड लागते. कालांतराने मोबाईल न मिळाल्यास त्याला नैराश्‍य येते. त्यातून नकारात्मक विचार डोक्‍यात येतात. अशातून वाईट घटना घडतात. त्यामुळे अनर्थ टाळण्यासाठी पालकांनी वेळीच सावध भूमिका घ्यायला हवी. 
-प्रा. राजा आकाश, मानसोपचारतज्ज्ञ 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मोबाईलसाठी रुसली आणि जीव गमावून बसली... नागपूर : मोबाईलसाठी भावाबहिणीमध्ये होणारे वाद सर्वश्रुत आहेत. मात्र, त्यामुळे रुसलेल्या बहिणीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना हुडकेश्‍वरमधे उघडकीस आली. साक्षी जांबुवंतराव शेंदेकर (वय 19, रा. श्‍यामनगर, हुडकेश्‍वर रोड, नागपूर) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्षी शेंदेकर ही बिंझाणी कॉलेजमध्ये बी.ए. पदवीच्या द्वितीय वर्षाला शिक्षण घेत होती. तिला लहान भाऊ बारावीत शिक्षण घेतो. वडील जांबुवंतराव हे त्रिमूर्तीनगर चौकात खासगी कंपनीत कार्यरत आहेत. तर तिचा भाऊसुद्धा खासगी काम करतो. घरी स्मार्टफोन विकत घ्यावा म्हणून दोघेही बहीणभावाने वडिलांकडे तगादा लावला होता. मुलांच्या हट्टापोटी वडिलांनी महिनाभरानंतर घरात स्मार्टफोन घेतला. दोघेही खूश झाले. साक्षी आणि तिचा भाऊ आळीपाळीने मोबाईल वापरत होते. भाऊ घरी असला की तो तासभर मोबाईलवर पब्जी खेळत होता तर साक्षीही व्हॉट्‌सऍप आणि फेसबुकवर वेळ घालवत होती. परंतु, गेल्या काही दिवसांपासून दोघे बहीणभावातून मोबाईलसाठी भांडत होते. शनिवारी दुपारी बारा वाजता साक्षी आणि तिच्या भावामध्ये मोबाईला वापरण्यावरून वाद झाला.  दोघांनाही एकाच वेळी मोबाईल वापरायचा होता. शेवटी आईने मध्यस्थी करीत भावाकडे मोबाईल देण्यास सांगितले. त्यामुळे साक्षीला राग आला. तिने आतमधल्या खोलीत जाऊन विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तासभर झाला तरी साक्षी बाहेर आली नाही, म्हणून तिच्या आईने घरात जाऊन बघितले असता तिच्या तोंडातून फेस बाहेर पडत होता. आईने लगेच शेजाऱ्यांच्या मदतीने साक्षीला खासगी रुग्णालयात नेले. प्रकृती चिंताजनक असल्यामुळे तिला मेयोत दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान साक्षीचा मृत्यू झाला. या प्रकरणी हुडकेश्‍वर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.  हेही वाचा : कोरोना पॉझिटिव्ह युवकाचा राजधानी एक्‍स्प्रेसमधून प्रवास    मोबाईलचा मोह टाळायला हवा. पालकांनी विशेष करून याकडे लक्ष द्यायला हवे. सध्या स्मार्टफोनवर गेम खेळण्याची सवय मुलांना जडलेली आहे. त्यातून मोबाईलचे वेड लागते. कालांतराने मोबाईल न मिळाल्यास त्याला नैराश्‍य येते. त्यातून नकारात्मक विचार डोक्‍यात येतात. अशातून वाईट घटना घडतात. त्यामुळे अनर्थ टाळण्यासाठी पालकांनी वेळीच सावध भूमिका घ्यायला हवी.  -प्रा. राजा आकाश, मानसोपचारतज्ज्ञ    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 12, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2DvIi4N
Read More
विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देणार "सह्याद्री', वाचा काय आहे प्रकरण...

नागपूर : कोरोनामुळे अद्यापही शाळा उघडण्यात न आल्याने ऑनलाईन शिक्षणावर भर दिला जात आहे. शहरसह ग्रामीण भागातील अनेक नागरिकांकडे इंटरनेट व अँड्रॉइड मोबाईलची सुविधा नाही. अशा मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सह्याद्री वाहिनीवरून "टिलीमिली' कार्यक्रमाच्या माध्यमातून शिक्षणांचे धडे दिले जाणार आहे. हा कार्यक्रम येत्या 20 जुलैपासून सुरू केला जाणार आहे. 

कोरोनाच्या नियंत्रणासाठी गेल्या 16 मार्च 2020 पासून राज्यातील सर्व शाळा बंद आहेत. त्या अद्यापही उघडलेल्या नाहीत. सोबतच विद्यार्थ्यांनाही वार्षिक परीक्षा न घेताच पुढील वर्गात प्रवेशितही करण्यात आले आहे. घरोघरी दर्जेदार शिक्षणाची आपत्कालीन पर्यायी व्यवस्था नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळा नियमितपणे सुरू होण्याबाबत अनिश्‍चितता असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. 

अधिकाऱ्यांचा "दारू'वाद चव्हाट्यावर 

पुण्यातील एमकेसीएल नॉलेज फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने पहिली ते आठवीच्या पहिल्या सत्राच्या सर्व विषयांचे मराठी माध्यमातील शिक्षण दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर दैनंदिन मालिकेद्वारे मोफत देण्याचे ठरवले आहे. या मालिकेचे "टिलीमिली' असे नाव देण्यात आले आहे. राज्यातील सुमारे दीड कोटी टिली व मिली अर्थात मुलामुलींना दूरचित्रवाणी संचावर या मोफत सेवेचा रोज लाभ घेता येणार आहे. 

असे आहे वेळापत्रक 
सकाळी 7.30ला सुरुवात, दुपारी 12.30 वाजता शेवट. सकाळी 7.30 ते 8 आठवी, 8 ते 8 .30 सातवी, 8.30 ते डीडीचे अन्य कार्यक्रम. 9 ते 9.30 सहावी, 9.30 ते 10 पाचवी, 10 ते 10.30 चौथी, 10.30 ते 11 तिसरी, 11 ते 11.30 डीडीचे अन्य कार्यक्रम. सकाळी 11.30 ते दुपारी 12 दुसरी, दुपारी 12 ते 12.30 या वेळेत हा कार्यक्रम होईल. 

10 आठवड्यांत 480 एपिसोड 
पहिली ते आठवी या इयत्तांचे मिळून 480 एपिसोड असलेली ही महामालिका 20 जुलै रोजी सुरू होईल. तर 26 सप्टेंबर रोजी समाप्त होईल.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देणार "सह्याद्री', वाचा काय आहे प्रकरण... नागपूर : कोरोनामुळे अद्यापही शाळा उघडण्यात न आल्याने ऑनलाईन शिक्षणावर भर दिला जात आहे. शहरसह ग्रामीण भागातील अनेक नागरिकांकडे इंटरनेट व अँड्रॉइड मोबाईलची सुविधा नाही. अशा मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सह्याद्री वाहिनीवरून "टिलीमिली' कार्यक्रमाच्या माध्यमातून शिक्षणांचे धडे दिले जाणार आहे. हा कार्यक्रम येत्या 20 जुलैपासून सुरू केला जाणार आहे.  कोरोनाच्या नियंत्रणासाठी गेल्या 16 मार्च 2020 पासून राज्यातील सर्व शाळा बंद आहेत. त्या अद्यापही उघडलेल्या नाहीत. सोबतच विद्यार्थ्यांनाही वार्षिक परीक्षा न घेताच पुढील वर्गात प्रवेशितही करण्यात आले आहे. घरोघरी दर्जेदार शिक्षणाची आपत्कालीन पर्यायी व्यवस्था नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळा नियमितपणे सुरू होण्याबाबत अनिश्‍चितता असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.  अधिकाऱ्यांचा "दारू'वाद चव्हाट्यावर  पुण्यातील एमकेसीएल नॉलेज फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने पहिली ते आठवीच्या पहिल्या सत्राच्या सर्व विषयांचे मराठी माध्यमातील शिक्षण दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर दैनंदिन मालिकेद्वारे मोफत देण्याचे ठरवले आहे. या मालिकेचे "टिलीमिली' असे नाव देण्यात आले आहे. राज्यातील सुमारे दीड कोटी टिली व मिली अर्थात मुलामुलींना दूरचित्रवाणी संचावर या मोफत सेवेचा रोज लाभ घेता येणार आहे.  असे आहे वेळापत्रक  सकाळी 7.30ला सुरुवात, दुपारी 12.30 वाजता शेवट. सकाळी 7.30 ते 8 आठवी, 8 ते 8 .30 सातवी, 8.30 ते डीडीचे अन्य कार्यक्रम. 9 ते 9.30 सहावी, 9.30 ते 10 पाचवी, 10 ते 10.30 चौथी, 10.30 ते 11 तिसरी, 11 ते 11.30 डीडीचे अन्य कार्यक्रम. सकाळी 11.30 ते दुपारी 12 दुसरी, दुपारी 12 ते 12.30 या वेळेत हा कार्यक्रम होईल.  10 आठवड्यांत 480 एपिसोड  पहिली ते आठवी या इयत्तांचे मिळून 480 एपिसोड असलेली ही महामालिका 20 जुलै रोजी सुरू होईल. तर 26 सप्टेंबर रोजी समाप्त होईल. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 12, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/300B94k
Read More
अनेकांचे ‘टेन्शन’ कमी करणारे वकीलच सध्या ‘टेन्शन’मध्ये

पुणे - समाजातील विविध घटकांमध्ये अनेक कारणांवरून होणारे वाद-विवाद आणि त्यातून न्यायालयात जाणारे प्रकरण मिटवून अनेकांचे ‘टेन्शन’ कमी करणारे वकीलच सध्या ‘टेन्शन’मध्ये आले आहेत. कोरोनाच्या या परिस्थितीत झालेल्या आर्थिक व इतर बाबींच्या नुकसानीतून आपले मनोबल वाढावे तसेच नैराश्‍य झटकून पुन्हा जोरदार प्रॅक्‍टिस करण्यासाठी ऊर्जा मिळाली यासाठी अनेक वकील मंडळी सध्या स्ट्रेस मॅनेजमेंटचे धडे गिरवत आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वकिलांचे मानसिक आरोग्य सक्षम व्हावे यासाठी वकील संघटनांकडून स्ट्रेस मॅनेजमेंटबाबत वेबिनार आयोजित करण्यात येत आहेत. स्ट्रेस मॅनेजमेंटचे धडे देणारे ॲड. इब्राहिम शेख यांनी याबाबत सांगितले की, सध्या न्यायालयात केवळ तत्काळ प्रकरणांची सुनावणी होत आहे. त्यामुळे जामीन करून देणाऱ्या वकिलांना सध्या काही कामे आहेत. मात्र जे वकील खटले चालवतात किंवा दिवाणी न्यायालयाचे प्रॅक्‍टिस करणाऱ्या वकिलांची कामे जवळपास ९० टक्के थांबलेली आहे. त्यामुळे वकीलवर्ग देखील अडचणीत आला आहे. आता आपले पुढे काय होणार याची चिंता ते करू लागले आहेत. मात्र या सर्वांनी कोणत्याही बाबीचे टेन्शन न घेता मानसिक ताणतणाव दूर करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले पाहिजे.‘

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

‘चांगल्या गोष्टी अमलात आणा’ 
वकील सर्व चांगल्या गोष्टी नेहमी ऐकत असतात. मात्र, त्या आपल्या आयुष्यात लागू करत नाही. मानसिक किंवा शारीरिक आरोग्यासाठी पूरक असलेल्या चांगल्या गोष्टी जोपर्यंत ते लागू करणार नाहीत तोपर्यंत त्यांचा फायदा होणार नाही. सर्व परिस्थितीला सामोरे जाण्याची मानसिक तयारी वकिलांनी आता ठेवावी. हेही दिवस जातील, असा सल्ला ॲड. इब्राहिम शेख यांनी दिला. 

रोग प्रतिकार वाढवण्यासाठी वकिलांनी काय करावे, याबाबत आम्ही काही वेबिनार घेतले होते. सध्याच्या परिस्थितीमुळे वकिलांवर आलेले दडपण दूर करण्यासाठी त्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले. वकिलांचे आयुष्य हे खूप धावपळीचे असते. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत त्यांनी स्वतःला वेळ देऊन अधिक सुदृढ बनावे, असे मार्गदर्शन त्यांना करण्यात येत आहे.
- ॲड. सागर नेवसे, अध्यक्ष, जन-अदालत संस्था

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

अनेकांचे ‘टेन्शन’ कमी करणारे वकीलच सध्या ‘टेन्शन’मध्ये पुणे - समाजातील विविध घटकांमध्ये अनेक कारणांवरून होणारे वाद-विवाद आणि त्यातून न्यायालयात जाणारे प्रकरण मिटवून अनेकांचे ‘टेन्शन’ कमी करणारे वकीलच सध्या ‘टेन्शन’मध्ये आले आहेत. कोरोनाच्या या परिस्थितीत झालेल्या आर्थिक व इतर बाबींच्या नुकसानीतून आपले मनोबल वाढावे तसेच नैराश्‍य झटकून पुन्हा जोरदार प्रॅक्‍टिस करण्यासाठी ऊर्जा मिळाली यासाठी अनेक वकील मंडळी सध्या स्ट्रेस मॅनेजमेंटचे धडे गिरवत आहेत. पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा वकिलांचे मानसिक आरोग्य सक्षम व्हावे यासाठी वकील संघटनांकडून स्ट्रेस मॅनेजमेंटबाबत वेबिनार आयोजित करण्यात येत आहेत. स्ट्रेस मॅनेजमेंटचे धडे देणारे ॲड. इब्राहिम शेख यांनी याबाबत सांगितले की, सध्या न्यायालयात केवळ तत्काळ प्रकरणांची सुनावणी होत आहे. त्यामुळे जामीन करून देणाऱ्या वकिलांना सध्या काही कामे आहेत. मात्र जे वकील खटले चालवतात किंवा दिवाणी न्यायालयाचे प्रॅक्‍टिस करणाऱ्या वकिलांची कामे जवळपास ९० टक्के थांबलेली आहे. त्यामुळे वकीलवर्ग देखील अडचणीत आला आहे. आता आपले पुढे काय होणार याची चिंता ते करू लागले आहेत. मात्र या सर्वांनी कोणत्याही बाबीचे टेन्शन न घेता मानसिक ताणतणाव दूर करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले पाहिजे.‘ ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  ‘चांगल्या गोष्टी अमलात आणा’  वकील सर्व चांगल्या गोष्टी नेहमी ऐकत असतात. मात्र, त्या आपल्या आयुष्यात लागू करत नाही. मानसिक किंवा शारीरिक आरोग्यासाठी पूरक असलेल्या चांगल्या गोष्टी जोपर्यंत ते लागू करणार नाहीत तोपर्यंत त्यांचा फायदा होणार नाही. सर्व परिस्थितीला सामोरे जाण्याची मानसिक तयारी वकिलांनी आता ठेवावी. हेही दिवस जातील, असा सल्ला ॲड. इब्राहिम शेख यांनी दिला.  रोग प्रतिकार वाढवण्यासाठी वकिलांनी काय करावे, याबाबत आम्ही काही वेबिनार घेतले होते. सध्याच्या परिस्थितीमुळे वकिलांवर आलेले दडपण दूर करण्यासाठी त्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले. वकिलांचे आयुष्य हे खूप धावपळीचे असते. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत त्यांनी स्वतःला वेळ देऊन अधिक सुदृढ बनावे, असे मार्गदर्शन त्यांना करण्यात येत आहे. - ॲड. सागर नेवसे, अध्यक्ष, जन-अदालत संस्था News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 12, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/32c5nnm
Read More
पालकांनो, मुलांना द्या स्वच्छतेची घुटी 

नागपूर : स्वच्छता राखल्यास पन्नास टक्‍क्‍यांपेक्षा जास्त साथीचे आजार दूर पळतात. आरोग्याचे सौंदर्यशास्त्र म्हणून मुलांना स्वच्छतेचे बाळकडू पाजण्यासाठी पालकांनी पुढाकार घेणे आवश्‍यक आहे. स्वच्छतेबाबत निष्काळजीपणा केला की, सर्वांगीण आरोग्य सुदृढ ठेवण्याच्या मार्गात अडथळे येतात. मुलांना आता खऱ्या अर्थाने स्वच्छतेची घुटी देण्याची जबाबदारी पालकांनी स्वीकारायची आहे, असे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तसेच प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. अनिवाश गावंडे यांनी स्वच्छतादिनानिमित्त केले. 

पावसाबाबत प्रादेशिक हवामान विभागाने दिला इशारा, वाचा काय होणार...
 

दररोज सकाळी अंथरुणातून उठल्यानंतर व रात्री झोपताना किमान तीन मिनिटे दात स्वच्छ घासले पाहिजेत. हात धुतले पाहिजेत. सकाळ उठल्यानंतर हाताने जीभ नियमितपणे स्वच्छ केली पाहिजे. मुलांना चांगल्या सवयी कशा लागतील याचा ध्यास पालकांनी घ्यावा. स्वच्छतेचे प्रशिक्षण देण्याआधी स्वच्छता का ठेवावी याचे महत्त्व पटवून दिले पाहिजे. कारण, स्वच्छता पाळल्यास आजार पसरण्यापासून प्रतिबंध करता येऊ शकतो. 

हात धुण्यातून करता येते अनारोग्यावर मात 
पावसाळ्यात घरी कूलरमध्ये, अडगळीत पडलेल्या सायकलच्या टायरमध्ये पाणी साचते. डास तयार होतात. डासांपासून मलेरिया, डेंगीसह इतरही आजार होतात. सॅनिटायझरचा वापर आणि चेहऱ्यावर मास्क बांधण्यासंदर्भातील प्रशिक्षण देण्याची जबाबदारी पालकांनी पार पाडावी. अंघोळ करतेवेळी पोट, हात, पाय साबणाने योग्यरित्या का स्वच्छ करावे, यासंदर्भात संपूर्ण मागदर्शन पालकांनी केल्यास मुलांना स्वच्छतेच्या सवयी लागतील, असा दावा डॉ. अविनाश गावंडे यांनी केला. 

 

खोकताना, शिंकताना घ्या काळजी 

अनारोग्य पसरण्याचा मार्ग म्हणजे मुख आहे. दात घासण्याची पद्धत मुलांना करून दाखवावी. याशिवाय खोकणे आणि शिंकण्यातून कोरोनासारख्या जंतूचा प्रसार गतीने होतो. खोकताना, शिंकताना, नाक आणि तोंडासमोर रुमाल धरावा, असा सल्ला डॉ. गावंडे यांनी दिला. 

 

आहाराबाबत मुलांना सांगावे
नखे खाण्याची, ती कुरतडण्याची सवय मुलांमध्ये असते. नखांत धूळ आणि जंतू साठले असतात. मुले नखं कुरतडतात, तेव्हा जंतू पोटात जातात. याचा पचनसंस्थेवर परिणाम होतो. आहाराबाबत मुलांना सांगावे. मुलांनी जेवण करताना हात स्वच्छ धुवावे. भरवताना चमच्याचा वापर करावा; जेणेकरून जंतूंचा संपर्क कमी होईल. 
-डॉ. अविनाश गावंडे, बालरोगतज्ज्ञ, नागपूर 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पालकांनो, मुलांना द्या स्वच्छतेची घुटी  नागपूर : स्वच्छता राखल्यास पन्नास टक्‍क्‍यांपेक्षा जास्त साथीचे आजार दूर पळतात. आरोग्याचे सौंदर्यशास्त्र म्हणून मुलांना स्वच्छतेचे बाळकडू पाजण्यासाठी पालकांनी पुढाकार घेणे आवश्‍यक आहे. स्वच्छतेबाबत निष्काळजीपणा केला की, सर्वांगीण आरोग्य सुदृढ ठेवण्याच्या मार्गात अडथळे येतात. मुलांना आता खऱ्या अर्थाने स्वच्छतेची घुटी देण्याची जबाबदारी पालकांनी स्वीकारायची आहे, असे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तसेच प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. अनिवाश गावंडे यांनी स्वच्छतादिनानिमित्त केले.  पावसाबाबत प्रादेशिक हवामान विभागाने दिला इशारा, वाचा काय होणार...   दररोज सकाळी अंथरुणातून उठल्यानंतर व रात्री झोपताना किमान तीन मिनिटे दात स्वच्छ घासले पाहिजेत. हात धुतले पाहिजेत. सकाळ उठल्यानंतर हाताने जीभ नियमितपणे स्वच्छ केली पाहिजे. मुलांना चांगल्या सवयी कशा लागतील याचा ध्यास पालकांनी घ्यावा. स्वच्छतेचे प्रशिक्षण देण्याआधी स्वच्छता का ठेवावी याचे महत्त्व पटवून दिले पाहिजे. कारण, स्वच्छता पाळल्यास आजार पसरण्यापासून प्रतिबंध करता येऊ शकतो.  हात धुण्यातून करता येते अनारोग्यावर मात  पावसाळ्यात घरी कूलरमध्ये, अडगळीत पडलेल्या सायकलच्या टायरमध्ये पाणी साचते. डास तयार होतात. डासांपासून मलेरिया, डेंगीसह इतरही आजार होतात. सॅनिटायझरचा वापर आणि चेहऱ्यावर मास्क बांधण्यासंदर्भातील प्रशिक्षण देण्याची जबाबदारी पालकांनी पार पाडावी. अंघोळ करतेवेळी पोट, हात, पाय साबणाने योग्यरित्या का स्वच्छ करावे, यासंदर्भात संपूर्ण मागदर्शन पालकांनी केल्यास मुलांना स्वच्छतेच्या सवयी लागतील, असा दावा डॉ. अविनाश गावंडे यांनी केला.    खोकताना, शिंकताना घ्या काळजी  अनारोग्य पसरण्याचा मार्ग म्हणजे मुख आहे. दात घासण्याची पद्धत मुलांना करून दाखवावी. याशिवाय खोकणे आणि शिंकण्यातून कोरोनासारख्या जंतूचा प्रसार गतीने होतो. खोकताना, शिंकताना, नाक आणि तोंडासमोर रुमाल धरावा, असा सल्ला डॉ. गावंडे यांनी दिला.    आहाराबाबत मुलांना सांगावे नखे खाण्याची, ती कुरतडण्याची सवय मुलांमध्ये असते. नखांत धूळ आणि जंतू साठले असतात. मुले नखं कुरतडतात, तेव्हा जंतू पोटात जातात. याचा पचनसंस्थेवर परिणाम होतो. आहाराबाबत मुलांना सांगावे. मुलांनी जेवण करताना हात स्वच्छ धुवावे. भरवताना चमच्याचा वापर करावा; जेणेकरून जंतूंचा संपर्क कमी होईल.  -डॉ. अविनाश गावंडे, बालरोगतज्ज्ञ, नागपूर  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 12, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38RhBmS
Read More
पावसाळ्यात डेंगीचा धोका असल्याने सावधानतेचा इशारा

नवी दिल्ली -  कोरोनापासून बचाव हे एकच आव्हान समोर ठेवून स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारतीयांसमोर एक नवे आव्हान उभे ठाकले आहे. पावसाळा सुरू होत असल्याने डासांच्या चावण्यामुळे पसरणाऱ्या डेंगीच्या साथीचा हा मोसम चिंता वाढविणारा ठरू शकतो. कोरोना आणि डेंगी यांची काही लक्षणे समानच असल्याने देशातील आरोग्य यंत्रणा या दोन्ही साथींचा मुकाबला करण्यास कितपत सक्षम आहे, याबाबत तज्ज्ञांनी साशंकता व्यक्त केली आहे. 

समान लक्षणे
ताप, अंगदुखी, डोकेदुखी

  डेंगीसाठी वेगवान निदान चाचणी उपलब्ध करून वेळेत निर्णय घेणे (एनएस १ ही चांगली चाचणी आपल्याकडे आहे)
    अद्याप डेंगी साथीचा काळ थोडा दूर असल्याने आत्तापासून त्यासाठी आरोग्य यंत्रणेला सज्ज करणे
    लोकांनी स्वतःबरोबरच सार्वजनिक आरोग्याकडे लक्ष द्यावे
    स्वच्छता आणि इतर बाबींमध्ये सरकारने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करणे आवश्यक

आरोग्य यंत्रणेसमोरील आव्हाने
    कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता डेंगीच्या रुग्णांसाठी रुग्णालयांत खाटा रिकाम्या राहणार का?
    फक्त गंभीर रुग्णांनाच तपासले जाणार का?
    दोन्ही आजारांवर उपचार करण्याइतपत वैद्यकीय मनुष्यबळ आहे का?
    सध्या सर्वत्र कोरोनाचे वातावरण असल्याने डेंगीचे निदान होऊन त्यावर उपचार होणार का?

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

रुग्णसंख्येची तुलना
भारतात सध्या कोरोनाचे ८ लाख २१ हजारांहून अधिक रुग्ण असून २२ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. २०१६ ते २०१९ मधील आकडेवारीनुसार, देशात दरवर्षी १ ते २ लाख जणांना डेंगी होतो. २०१९ मध्ये १,३६,४२२ जणांना डेंगी झाला होता आणि १३२ जणांचा मृत्यू झाला होता.

चिंतेची कारणे
    सलग तीन दिवस ताप आल्यास दोन निदान चाचण्या कराव्या लागणार
    रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार
    कोरोना किंवा डेंगी झाल्यास रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होत असल्याने एकामुळे दुसरा आजार होण्याची शक्यता

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डेंगीच्या काळामुळे कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणखी बिघडू शकते. याबाबत सविस्तर अभ्यास झालेला नाही, मात्र दक्षिण अमेरिकेत अशाच परिस्थितीमुळे बिकट अवस्था झाली होती.
- ध्रुवज्योती चटोपाध्याय, विषाणू तज्ज्ञ

Edited by : Kalyan Bhalerao

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पावसाळ्यात डेंगीचा धोका असल्याने सावधानतेचा इशारा नवी दिल्ली -  कोरोनापासून बचाव हे एकच आव्हान समोर ठेवून स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारतीयांसमोर एक नवे आव्हान उभे ठाकले आहे. पावसाळा सुरू होत असल्याने डासांच्या चावण्यामुळे पसरणाऱ्या डेंगीच्या साथीचा हा मोसम चिंता वाढविणारा ठरू शकतो. कोरोना आणि डेंगी यांची काही लक्षणे समानच असल्याने देशातील आरोग्य यंत्रणा या दोन्ही साथींचा मुकाबला करण्यास कितपत सक्षम आहे, याबाबत तज्ज्ञांनी साशंकता व्यक्त केली आहे.  समान लक्षणे ताप, अंगदुखी, डोकेदुखी   डेंगीसाठी वेगवान निदान चाचणी उपलब्ध करून वेळेत निर्णय घेणे (एनएस १ ही चांगली चाचणी आपल्याकडे आहे)     अद्याप डेंगी साथीचा काळ थोडा दूर असल्याने आत्तापासून त्यासाठी आरोग्य यंत्रणेला सज्ज करणे     लोकांनी स्वतःबरोबरच सार्वजनिक आरोग्याकडे लक्ष द्यावे     स्वच्छता आणि इतर बाबींमध्ये सरकारने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आरोग्य यंत्रणेसमोरील आव्हाने     कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता डेंगीच्या रुग्णांसाठी रुग्णालयांत खाटा रिकाम्या राहणार का?     फक्त गंभीर रुग्णांनाच तपासले जाणार का?     दोन्ही आजारांवर उपचार करण्याइतपत वैद्यकीय मनुष्यबळ आहे का?     सध्या सर्वत्र कोरोनाचे वातावरण असल्याने डेंगीचे निदान होऊन त्यावर उपचार होणार का? ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  रुग्णसंख्येची तुलना भारतात सध्या कोरोनाचे ८ लाख २१ हजारांहून अधिक रुग्ण असून २२ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. २०१६ ते २०१९ मधील आकडेवारीनुसार, देशात दरवर्षी १ ते २ लाख जणांना डेंगी होतो. २०१९ मध्ये १,३६,४२२ जणांना डेंगी झाला होता आणि १३२ जणांचा मृत्यू झाला होता. चिंतेची कारणे     सलग तीन दिवस ताप आल्यास दोन निदान चाचण्या कराव्या लागणार     रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार     कोरोना किंवा डेंगी झाल्यास रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होत असल्याने एकामुळे दुसरा आजार होण्याची शक्यता पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा डेंगीच्या काळामुळे कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणखी बिघडू शकते. याबाबत सविस्तर अभ्यास झालेला नाही, मात्र दक्षिण अमेरिकेत अशाच परिस्थितीमुळे बिकट अवस्था झाली होती. - ध्रुवज्योती चटोपाध्याय, विषाणू तज्ज्ञ Edited by : Kalyan Bhalerao News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 12, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3iWeRcx
Read More
यूपी में 55 घंटे का लॉकडाउन खत्म, अब हर शनिवार-रविवार को रहेगा बंद https://ift.tt/328CR6g

Saturday, July 11, 2020

चिंताजनक! लालपरीमागचे शुक्लकाष्ट संपेना, प्रतिसाद तर....

कणकवली (सिंधुदुर्ग) - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गावोगाव एसटी सुरू झाल्या असल्या तरी प्रवाशांकडून सध्या अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. शहरातून गावाकडे जाणाऱ्या किंवा तालुक्‍यातून तालुक्‍याकडे धावणाऱ्या गाड्यांमध्ये जेमतेम चार-पाच प्रवासी प्रवास करताना दिसत आहेत. 

कोरोनामुळे जिल्ह्यात पुन्हा लॉकडाउन करण्यात आले होते. त्यानंतर कालपासून (ता. 9) एसटी बससेवा नव्या वेळापत्रकानुसार सुरू झाली. दोन दिवस शहर आणि गावांमध्ये एसटी बस सेवा सुरू आहे; पण गावातून शहराकडे येणाऱ्या प्रवाशांची संख्या कमालीची रोडावली आहे. त्यातच गेले काही दिवस जिल्ह्यात अतिवृष्टीने कहर गाठला आहे.

अनेक रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. साथरोग प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसटीने केवळ 22 प्रवाशांना ने - आण करण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही प्रवाशांकडून या बससेवेचा फारसा लाभ घेतला जात नाही, असेच चित्र पाहायला मिळत आहे. 

जिल्ह्यात कोरोनाचे नवे रुग्ण सातत्याने पुढे येत आहेत. त्यातच कणकवली सारख्या शहर आणि तालुक्‍यांमध्ये अधिक कंटेन्मेंट झोन आहेत. त्यामुळे गावातील प्रवाशांमध्ये भीती आहे. विशेषतः बाजारात खरेदीसाठी येणारा ग्रामीण भागातील ग्राहक कमालीचा रोडावला आहे. गावामध्ये थेटपणे भाजीपाला उपलब्ध होत आहे. केवळ औषधे किंवा दवाखान्यात येणारा रुग्ण हा एसटीच्या प्रवासी आहे. 

गेल्या काही वर्षात जिल्ह्यात वाहनांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे खाजगी वाहन चालकांमार्फत अनेक नागरिक शहरात येताना दिसत आहेत. जिल्ह्यात दुचाकी संख्या लाखाच्या घरात तर चारचाकी संख्या वाढलेली आहे. रिक्षा, सहाआसनी रिक्षाही मुबलक आहेत. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून असणाऱ्या प्रवाशांमध्ये शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

सध्या शाळा महाविद्यालय बंद असल्याने विद्यार्थी घरातून बाहेर पडत नाहीत. तर ज्येष्ठ नागरिक भीतीपोटी शहरात येत नाहीत किंवा त्यांना एसटीमध्ये प्रवेशही दिला जात नाही. एसटी प्रवाशांच्या सवलती सध्या बंद आहेत. त्यामुळे पूर्ण तिकीट घेऊनच ज्येष्ठ नागरिकांनाही प्रवास करावा लागत आहे. परिणामी एसटीमध्ये अगदी महत्त्वाच्या कामाला बाहेर पडणारेच प्रवासी पाहायला मिळतात.

कणकवलीहून देवगडकडे धावणाऱ्या एसटीचा एका वेळेचा उत्पन्नाचा आकडा केवळ तीनशे रुपये इतकाच होता. याचा अर्थ एसटी बस सेवा सुरू झाली, असली तरी प्रवासी मात्र घरातून बाहेर पडत नसल्याचे चित्र आहे. 

जिल्ह्यात काही दिवसांपासून अतिवृष्टी होत असल्यामुळे वाहतुकीचे मार्ग ठप्प आहेत. परिणामी एसटीकडे प्रवासी फारसे वळताना दिसत नाहीत. तरीही आवश्‍यक मार्गावर बस सेवा सुरू आहेत. मुसळधार पावसामुळे रस्त्यांवरील वाहतूक ठप्प आहे. झाडे कोसळल्यामुळेही रस्ते बंद आहेत. त्याचा परिणाम एसटीच्या प्रवासी वाहतुकीवर झाला आहे. 
- प्रकाश रसाळ, विभाग नियंत्रक, कणकवली 

जिल्ह्यात केवळ 73 फेऱ्या सुरू 
जिल्ह्यात पुर्वी नियमित वेळापत्रकाप्रमाणे दररोज 2100 फेऱ्या होत होत्या; मात्र सध्याच्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नव्या वेळापत्रकाप्रमाणे 73 फेऱ्या सुरू आहेत. या फेऱ्यांना प्रवाशांचा प्रतिसाद फारच कमी आहे. जिल्हाबाहेरील किंवा आंतरराज्यफेऱ्या सध्या बंद आहेत. 

संपादन ः राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

चिंताजनक! लालपरीमागचे शुक्लकाष्ट संपेना, प्रतिसाद तर.... कणकवली (सिंधुदुर्ग) - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गावोगाव एसटी सुरू झाल्या असल्या तरी प्रवाशांकडून सध्या अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. शहरातून गावाकडे जाणाऱ्या किंवा तालुक्‍यातून तालुक्‍याकडे धावणाऱ्या गाड्यांमध्ये जेमतेम चार-पाच प्रवासी प्रवास करताना दिसत आहेत.  कोरोनामुळे जिल्ह्यात पुन्हा लॉकडाउन करण्यात आले होते. त्यानंतर कालपासून (ता. 9) एसटी बससेवा नव्या वेळापत्रकानुसार सुरू झाली. दोन दिवस शहर आणि गावांमध्ये एसटी बस सेवा सुरू आहे; पण गावातून शहराकडे येणाऱ्या प्रवाशांची संख्या कमालीची रोडावली आहे. त्यातच गेले काही दिवस जिल्ह्यात अतिवृष्टीने कहर गाठला आहे. अनेक रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. साथरोग प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसटीने केवळ 22 प्रवाशांना ने - आण करण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही प्रवाशांकडून या बससेवेचा फारसा लाभ घेतला जात नाही, असेच चित्र पाहायला मिळत आहे.  जिल्ह्यात कोरोनाचे नवे रुग्ण सातत्याने पुढे येत आहेत. त्यातच कणकवली सारख्या शहर आणि तालुक्‍यांमध्ये अधिक कंटेन्मेंट झोन आहेत. त्यामुळे गावातील प्रवाशांमध्ये भीती आहे. विशेषतः बाजारात खरेदीसाठी येणारा ग्रामीण भागातील ग्राहक कमालीचा रोडावला आहे. गावामध्ये थेटपणे भाजीपाला उपलब्ध होत आहे. केवळ औषधे किंवा दवाखान्यात येणारा रुग्ण हा एसटीच्या प्रवासी आहे.  गेल्या काही वर्षात जिल्ह्यात वाहनांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे खाजगी वाहन चालकांमार्फत अनेक नागरिक शहरात येताना दिसत आहेत. जिल्ह्यात दुचाकी संख्या लाखाच्या घरात तर चारचाकी संख्या वाढलेली आहे. रिक्षा, सहाआसनी रिक्षाही मुबलक आहेत. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून असणाऱ्या प्रवाशांमध्ये शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. सध्या शाळा महाविद्यालय बंद असल्याने विद्यार्थी घरातून बाहेर पडत नाहीत. तर ज्येष्ठ नागरिक भीतीपोटी शहरात येत नाहीत किंवा त्यांना एसटीमध्ये प्रवेशही दिला जात नाही. एसटी प्रवाशांच्या सवलती सध्या बंद आहेत. त्यामुळे पूर्ण तिकीट घेऊनच ज्येष्ठ नागरिकांनाही प्रवास करावा लागत आहे. परिणामी एसटीमध्ये अगदी महत्त्वाच्या कामाला बाहेर पडणारेच प्रवासी पाहायला मिळतात. कणकवलीहून देवगडकडे धावणाऱ्या एसटीचा एका वेळेचा उत्पन्नाचा आकडा केवळ तीनशे रुपये इतकाच होता. याचा अर्थ एसटी बस सेवा सुरू झाली, असली तरी प्रवासी मात्र घरातून बाहेर पडत नसल्याचे चित्र आहे.  जिल्ह्यात काही दिवसांपासून अतिवृष्टी होत असल्यामुळे वाहतुकीचे मार्ग ठप्प आहेत. परिणामी एसटीकडे प्रवासी फारसे वळताना दिसत नाहीत. तरीही आवश्‍यक मार्गावर बस सेवा सुरू आहेत. मुसळधार पावसामुळे रस्त्यांवरील वाहतूक ठप्प आहे. झाडे कोसळल्यामुळेही रस्ते बंद आहेत. त्याचा परिणाम एसटीच्या प्रवासी वाहतुकीवर झाला आहे.  - प्रकाश रसाळ, विभाग नियंत्रक, कणकवली  जिल्ह्यात केवळ 73 फेऱ्या सुरू  जिल्ह्यात पुर्वी नियमित वेळापत्रकाप्रमाणे दररोज 2100 फेऱ्या होत होत्या; मात्र सध्याच्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नव्या वेळापत्रकाप्रमाणे 73 फेऱ्या सुरू आहेत. या फेऱ्यांना प्रवाशांचा प्रतिसाद फारच कमी आहे. जिल्हाबाहेरील किंवा आंतरराज्यफेऱ्या सध्या बंद आहेत.  संपादन ः राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 11, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38M0e6M
Read More
गतवर्षीच्या समस्येचे पुन्हा डोके वर, असनियेवासीयांत धास्ती

ओटवणे (सिंधुदुर्ग) - सह्याद्री पट्ट्यात पावसाचा जोर वाढू लागल्याने असनिये-घारपी रस्त्यावर पुन्हा डोंगराच्या कडा ढासळू लागल्या आहेत. गतवर्षी भूउत्खनन झालेल्या या डोंगराच्या कडा ढासळू लागल्याने येथील जनसामान्यांमध्ये भीती आहे. 

असनिये कणेवाडी घारपी असा रस्ता पुढे जातो; मात्र या कणेवाडी रस्त्यालगतची मोठी डोंगराळ कडा पुन्हा घसरू लागल्याने गतवर्षीची समस्या पुन्हा डोके वर काढू लागली आहे. गेल्यावर्षी झालेल्या अतिवृष्टीत या ठिकाणी भूउत्खनन झाल्याने कणेवाडीतील तसेच घारपीवासीयांना स्थलांतरित व्हावे लागले होते. भीतीने पूर्ण घरांना शाळेचा आसरा घ्यावा लागला होता.

अशा भयानक परिस्थितीत खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार आदित्य ठाकरे याखेरीज सर्वच लोकप्रतिनिधीनी भेटी दिल्या खऱ्या मात्र दिलेली आश्‍वासने हवेतच विरली. चतुर्थीच्या पार्श्‍वभूमीवर रस्ता तात्पुरता मोकळा करण्यात आला; परंतु त्यानंतर कायम स्वरूपी उपाययोजनांची तजवीज मात्र शासनाकडून झाली नाही. वारंवार डोंगराची माती ढासळण्याचे प्रकार घडत असून घारपीवासीयांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. 

प्रशासकीय ताळमेळ नाही 
असनिये घारपी हा रस्ता मूळचा जिल्हा परिषदेच्या मालकीचा असून हा रस्ता हा पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत तब्बल 4 कोटी रुपये खर्चून तयार केला होता. हा रस्ता देखभाल दुरुस्तीचा कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा जिल्हा परिषदेकडे वर्ग करणे आवश्‍यक होते; परंतु तो वर्ग न केल्याने जिल्हा परिषद बांधकाम विभाग यावर खर्च करू शकत नाही तर पंतप्रधान ग्रामसडक विभागाचा कार्यकाळ संपल्याने दुरुस्तीसाठी निधी खर्ची करता येत नाही; मात्र या दोन्ही विभागांचा चालढकलपणा व प्रशासकीय ताळमेळ नसल्याने दुर्गम भागातील असनिये, घारपीवासीयांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या भूउत्खनन झालेल्या डोंगराळ भागात त्वरित उपाययोजना अंमलात न आणल्यास पुन्हा एकदा येथील कुटुंबांना स्थलांतरित व्हावे लागणार की काय? अशीच भीती स्थानिक व्यक्त करत आहेत. 

संपादन ः राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

गतवर्षीच्या समस्येचे पुन्हा डोके वर, असनियेवासीयांत धास्ती ओटवणे (सिंधुदुर्ग) - सह्याद्री पट्ट्यात पावसाचा जोर वाढू लागल्याने असनिये-घारपी रस्त्यावर पुन्हा डोंगराच्या कडा ढासळू लागल्या आहेत. गतवर्षी भूउत्खनन झालेल्या या डोंगराच्या कडा ढासळू लागल्याने येथील जनसामान्यांमध्ये भीती आहे.  असनिये कणेवाडी घारपी असा रस्ता पुढे जातो; मात्र या कणेवाडी रस्त्यालगतची मोठी डोंगराळ कडा पुन्हा घसरू लागल्याने गतवर्षीची समस्या पुन्हा डोके वर काढू लागली आहे. गेल्यावर्षी झालेल्या अतिवृष्टीत या ठिकाणी भूउत्खनन झाल्याने कणेवाडीतील तसेच घारपीवासीयांना स्थलांतरित व्हावे लागले होते. भीतीने पूर्ण घरांना शाळेचा आसरा घ्यावा लागला होता. अशा भयानक परिस्थितीत खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार आदित्य ठाकरे याखेरीज सर्वच लोकप्रतिनिधीनी भेटी दिल्या खऱ्या मात्र दिलेली आश्‍वासने हवेतच विरली. चतुर्थीच्या पार्श्‍वभूमीवर रस्ता तात्पुरता मोकळा करण्यात आला; परंतु त्यानंतर कायम स्वरूपी उपाययोजनांची तजवीज मात्र शासनाकडून झाली नाही. वारंवार डोंगराची माती ढासळण्याचे प्रकार घडत असून घारपीवासीयांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.  प्रशासकीय ताळमेळ नाही  असनिये घारपी हा रस्ता मूळचा जिल्हा परिषदेच्या मालकीचा असून हा रस्ता हा पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत तब्बल 4 कोटी रुपये खर्चून तयार केला होता. हा रस्ता देखभाल दुरुस्तीचा कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा जिल्हा परिषदेकडे वर्ग करणे आवश्‍यक होते; परंतु तो वर्ग न केल्याने जिल्हा परिषद बांधकाम विभाग यावर खर्च करू शकत नाही तर पंतप्रधान ग्रामसडक विभागाचा कार्यकाळ संपल्याने दुरुस्तीसाठी निधी खर्ची करता येत नाही; मात्र या दोन्ही विभागांचा चालढकलपणा व प्रशासकीय ताळमेळ नसल्याने दुर्गम भागातील असनिये, घारपीवासीयांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या भूउत्खनन झालेल्या डोंगराळ भागात त्वरित उपाययोजना अंमलात न आणल्यास पुन्हा एकदा येथील कुटुंबांना स्थलांतरित व्हावे लागणार की काय? अशीच भीती स्थानिक व्यक्त करत आहेत.  संपादन ः राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 11, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3iTfCTw
Read More
अनधिकृत मासेमारी कराल तर सावधान! मत्स्यव्यवसाय खात्याची कडक पावले

मालवण (सिंधुदुर्ग) - अनधिकृत एलईडी, पर्ससीननेटच्या मासेमारीवर कडक कारवाईसाठी राज्याच्या मत्स्यव्यवसाय खात्याने कडक उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यात पर्ससीननेटच्या मासेमारीला चार महिन्यांचाच कालावधी दिला असल्याने या काळापुरतेच पुरेल एवढ्या डिझेल कोट्याचा प्रस्ताव पाठवावा, असा आदेश संबंधित विभागास दिला आहे.

त्याचबरोबर ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या नव्या मासेमारीसाठी नौकांना परवाना देण्यासाठी नवीन जिल्हास्तरीय समितीची स्थापना करण्याचेही आदेश मत्स्यव्यवसायचे सहआयुक्त रा. ज. जाधव यांनी दिले आहेत. 
एलईडी लाईटद्वारे व पर्ससीननेटच्या साहाय्याने मासेमारी करणे अत्यंत घातक आहे. अशा प्रकारच्या मासेमारीमुळे राज्यातील मत्स्यसाठा कमी होण्याचे प्रमाण व पारंपरिक मच्छीमारांना मासळी मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

यासाठी महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 अंतर्गत आदेश, अधिसूचना, परिपत्रक काढून अनेकदा कारवाईही करण्यात आली आहे; परंतु या कारवाईला न जुमानता रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग व मुंबईतील काही मच्छीमार अनधिकृतरीत्या एलईडी व पर्ससीननेटद्वारे मासेमारी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. 

लॉकडाउनमुळे मच्छीमारांना मासेमारी करता आली नाही. परिणामी त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. 1 जून ते 31 जुलै या 61 दिवसांच्या कालावधीसाठी राज्याच्या जलधी क्षेत्रात मासेमारी बंदी कालावधी घोषित केला आहे. 1 ऑगस्टपासून नवीन मासेमारी हंगाम सुरू होणार आहे. त्यामुळे पारंपरिक मच्छीमारांचे हितसंबंध जपण्यासाठी व शाश्‍वत व्यवस्थापनाद्वारे भविष्यकालीन मत्स्यसाठ्याच्या जतनासाठी कडक उपाययोजना राबविण्याचा निर्णय राज्याच्या मत्स्यव्यवसाय खात्याने घेतला आहे.

यात सर्व परवानाधारक मासेमारी नौकांना डिझेल कोटा वितरीत करण्यासाठी सहायक मत्स्यव्यवसाय कार्यालयाकडून प्रस्ताव मागविले जातात. त्यामुळे एलईडी, पर्ससीननेटच्या साहाय्याने अनधिकृत मासेमारी करणाऱ्या ज्या नौकांवर कारवाई केली आहे त्यांचा मासेमारी परवाना रद्द केला असल्यास अशा नौकांचे डिझेल कोट्याचे प्रस्ताव सादर न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अधिकृत पर्ससीनधारकांना केवळ चारच महिने मासेमारी करण्यास परवानगी आहे. त्यामुळे चार महिन्यांच्या कालावधीपुरताच डिझेल कोट्याचा प्रस्ताव पाठवावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. 

परवाना देणार 
1 ऑगस्टपासून नवीन मासेमारी हंगाम सुरू होणार असल्याने सर्व सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी मासेमारीस जाणाऱ्या नौकांची तपासणी करूनच त्यांना मासेमारीचा परवाना द्यावा. हा परवाना देण्यासाठी अध्यक्ष-मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी वर्ग 2, सदस्य सचिव- परवाना अधिकारी, सदस्य- सागरी पोलिस, जिल्हा संघ सदस्यांची जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्याची सूचना केली आहे. या समितीमार्फतच नौकेची तपासणी करून मासेमारीचा परवाना दिला जाणार आहे. या प्रमाणपत्रावर मासेमारीच्या प्रकाराचा उल्लेख असेल. 

प्रमाणपत्रे नसल्यास.... 
दोन्ही प्रमाणपत्रे नसताना एलईडी, पर्ससीननेटच्या साहाय्याने मासेमारी करताना एखादी नौका आढळल्यास ती सागरी मासेमारी अधिनियमानुसार जप्तीची कार्यवाही करावी. नौकांची योग्य पाहणी करून प्रमाणपत्र देऊन सुद्धा एलईडी, पर्ससीननेटची संबंधित नौकामालक करत असल्याचे आढळल्यास सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त, परवाना अधिकारी, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशाराही सहआयुक्त मत्स्यव्यवसाय यांनी दिला आहे.

संपादन ः राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

अनधिकृत मासेमारी कराल तर सावधान! मत्स्यव्यवसाय खात्याची कडक पावले मालवण (सिंधुदुर्ग) - अनधिकृत एलईडी, पर्ससीननेटच्या मासेमारीवर कडक कारवाईसाठी राज्याच्या मत्स्यव्यवसाय खात्याने कडक उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यात पर्ससीननेटच्या मासेमारीला चार महिन्यांचाच कालावधी दिला असल्याने या काळापुरतेच पुरेल एवढ्या डिझेल कोट्याचा प्रस्ताव पाठवावा, असा आदेश संबंधित विभागास दिला आहे. त्याचबरोबर ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या नव्या मासेमारीसाठी नौकांना परवाना देण्यासाठी नवीन जिल्हास्तरीय समितीची स्थापना करण्याचेही आदेश मत्स्यव्यवसायचे सहआयुक्त रा. ज. जाधव यांनी दिले आहेत.  एलईडी लाईटद्वारे व पर्ससीननेटच्या साहाय्याने मासेमारी करणे अत्यंत घातक आहे. अशा प्रकारच्या मासेमारीमुळे राज्यातील मत्स्यसाठा कमी होण्याचे प्रमाण व पारंपरिक मच्छीमारांना मासळी मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. यासाठी महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 अंतर्गत आदेश, अधिसूचना, परिपत्रक काढून अनेकदा कारवाईही करण्यात आली आहे; परंतु या कारवाईला न जुमानता रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग व मुंबईतील काही मच्छीमार अनधिकृतरीत्या एलईडी व पर्ससीननेटद्वारे मासेमारी करत असल्याचे निदर्शनास आले आहे.  लॉकडाउनमुळे मच्छीमारांना मासेमारी करता आली नाही. परिणामी त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. 1 जून ते 31 जुलै या 61 दिवसांच्या कालावधीसाठी राज्याच्या जलधी क्षेत्रात मासेमारी बंदी कालावधी घोषित केला आहे. 1 ऑगस्टपासून नवीन मासेमारी हंगाम सुरू होणार आहे. त्यामुळे पारंपरिक मच्छीमारांचे हितसंबंध जपण्यासाठी व शाश्‍वत व्यवस्थापनाद्वारे भविष्यकालीन मत्स्यसाठ्याच्या जतनासाठी कडक उपाययोजना राबविण्याचा निर्णय राज्याच्या मत्स्यव्यवसाय खात्याने घेतला आहे. यात सर्व परवानाधारक मासेमारी नौकांना डिझेल कोटा वितरीत करण्यासाठी सहायक मत्स्यव्यवसाय कार्यालयाकडून प्रस्ताव मागविले जातात. त्यामुळे एलईडी, पर्ससीननेटच्या साहाय्याने अनधिकृत मासेमारी करणाऱ्या ज्या नौकांवर कारवाई केली आहे त्यांचा मासेमारी परवाना रद्द केला असल्यास अशा नौकांचे डिझेल कोट्याचे प्रस्ताव सादर न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अधिकृत पर्ससीनधारकांना केवळ चारच महिने मासेमारी करण्यास परवानगी आहे. त्यामुळे चार महिन्यांच्या कालावधीपुरताच डिझेल कोट्याचा प्रस्ताव पाठवावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.  परवाना देणार  1 ऑगस्टपासून नवीन मासेमारी हंगाम सुरू होणार असल्याने सर्व सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी मासेमारीस जाणाऱ्या नौकांची तपासणी करूनच त्यांना मासेमारीचा परवाना द्यावा. हा परवाना देण्यासाठी अध्यक्ष-मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी वर्ग 2, सदस्य सचिव- परवाना अधिकारी, सदस्य- सागरी पोलिस, जिल्हा संघ सदस्यांची जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्याची सूचना केली आहे. या समितीमार्फतच नौकेची तपासणी करून मासेमारीचा परवाना दिला जाणार आहे. या प्रमाणपत्रावर मासेमारीच्या प्रकाराचा उल्लेख असेल.  प्रमाणपत्रे नसल्यास....  दोन्ही प्रमाणपत्रे नसताना एलईडी, पर्ससीननेटच्या साहाय्याने मासेमारी करताना एखादी नौका आढळल्यास ती सागरी मासेमारी अधिनियमानुसार जप्तीची कार्यवाही करावी. नौकांची योग्य पाहणी करून प्रमाणपत्र देऊन सुद्धा एलईडी, पर्ससीननेटची संबंधित नौकामालक करत असल्याचे आढळल्यास सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त, परवाना अधिकारी, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशाराही सहआयुक्त मत्स्यव्यवसाय यांनी दिला आहे. संपादन ः राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 11, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/328hSQR
Read More
तळेगावातील स्पोर्ट्स फिश प्रजनन प्रकल्प बंद असण्यामागे हे कारण... 

तळेगाव स्टेशन (पुणे) : जागतिक स्तरावर दुर्मिळ होत चाललेल्या माशांच्या प्रजातींपैकीच स्पोर्टस् फिश म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोड्या पाण्यातील सर्वात मोठ्या महाशीर माशाचे जनुकीय प्रजनन आणि सजीव जनुकीय संग्रह साध्य करणारा तळेगाव दाभाडे येथील फ्रेंड्स ऑफ नेचर संस्था संचालित प्रकल्प पुनरुज्जीवनाच्या प्रतीक्षेत आहे.

इंद्रायणीत बुडालेल्या तुकोबांच्या गाथा तरंगत वर आल्या हा कुठलाही दैवी चमत्कार नसून महाशीर माशांनी गाथा वर आणल्याची आख्यायिका आहे. वारकरी सांप्रदायात महाशीरला गोड्या पाण्यातील देव मासा किंवा म्हसाळ्या देखील म्हणतात. महाराष्ट्रातील काळ, सावित्री, भीमेसह इंद्रायणीसह कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशातील तीर्थक्षेत्रीच्या नद्यांमध्येच महाशीर मासा आढळतो. मात्र, काळानुरुप वाढत चाललेले नद्यांचे प्रदुषण, नदीवरील बांधलेल्या धरणांमुळे महाशीर मासे नामशेष होत आहेत. आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटनेने (आययुसीएन) महाशीरच्या घटत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. महाशीर जलचर परिसंस्थेच्या आरोग्याचे जैव निर्देशांकाचे सूचक ठरतात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आशिया खंडातील एकमेव मुंबईतील वर्सोवा येथील केंद्रीय मत्स्यव्यवसाय शिक्षण विद्यापीठाच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली महाशीर माशाच्या संवर्धनासाठी 2010 मध्ये तळेगाव दाभाडे येथील फ्रेंडस् ऑफ नेचर या सेवाभाशी संस्थेने यशवंतनगरमध्ये हा महाशीर संवर्धन प्रकल्प उभारला होता. कृत्रिम प्रजनन पद्धतीने महाशीर माशांचे यशस्वी प्रजनन करणारी ही बहुदा एकमेव सेवाभावी संस्था ठरली. 2015 मध्ये महाशीर मॅन ऑफ इंडिया डॉ. शशांक ओगले यांच्या मार्गदर्शनाखाली साठ हजारांहून अधिक पिल्लांचे संगोपन करून फ्रेंड्स ऑफ नेचरच्या माध्यमातून इंद्रायणीत पुन्हा महाशीर माशांचे यशश्वीपणे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. गोड्या पाण्यातील माशांच्या संवर्धनासाठीच्या हा प्रकल्प आदर्श ठरावा असाच आहे. हैदराबाद येथील राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय विकास मंडळाकडून संस्थेला या प्रकल्पासाठी महाशीरचे खाद्य, औषधे आणि इतर साधनसामुग्री अनुदान स्वरुपात मिळाली होते.

आमदार महेश लांडगे म्हणाले, 'लॉकडाउन करा, पण...'

देहुतील गाथा मंदिराजवळ इंद्रायणी नदीच्या मत्स्य डोहामध्ये महाशीर माशाचे बीजारोपण यशश्वी झाल्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून हा प्रकल्प बंदच आहे. इंद्रायणी नदीच्या धर्तीवर राज्यातील इतर नद्यांमध्ये मत्स्य बीजारोपण केल्यास महाशीरचे अस्तित्व टिकवून मासेमारीवर अवलंबून असलेल्या आदिवासी कातकरी समाजाच्या आर्थिक विकालाही हातभार लागू शकेल. महाराष्ट्राच्या मत्स्यव्यवसाय विभागाकडून तळेगाव दाभाडे येथील या प्रकल्पासाठी अनुदान प्राप्त झाल्यास या प्रकल्पाचे पुनरुज्जीवन होऊ शकेल. मत्स्यव्यवसाय प्रशिक्षणासाठी देखील हा प्रकल्प पुरक ठरणार असल्याचा विश्वास प्रकल्पाचे समन्वयक तथा पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते महेश महाजन यांनी व्यक्त केला.

वन्यजीव टिकवण्यासाठी जसे वाघांचे संवर्धन आवश्यक आहे. तसेच, गोड्या पाण्यातील जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी महाशीर माशाचे संवर्धन करणे काळाची गरज आहे.
- रोहित नागलगाव, निसर्ग अभ्यासक

Edited by : Shivnandan Baviskar

News Story Feeds https://ift.tt/2OiRXxL

तळेगावातील स्पोर्ट्स फिश प्रजनन प्रकल्प बंद असण्यामागे हे कारण...  तळेगाव स्टेशन (पुणे) : जागतिक स्तरावर दुर्मिळ होत चाललेल्या माशांच्या प्रजातींपैकीच स्पोर्टस् फिश म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोड्या पाण्यातील सर्वात मोठ्या महाशीर माशाचे जनुकीय प्रजनन आणि सजीव जनुकीय संग्रह साध्य करणारा तळेगाव दाभाडे येथील फ्रेंड्स ऑफ नेचर संस्था संचालित प्रकल्प पुनरुज्जीवनाच्या प्रतीक्षेत आहे. इंद्रायणीत बुडालेल्या तुकोबांच्या गाथा तरंगत वर आल्या हा कुठलाही दैवी चमत्कार नसून महाशीर माशांनी गाथा वर आणल्याची आख्यायिका आहे. वारकरी सांप्रदायात महाशीरला गोड्या पाण्यातील देव मासा किंवा म्हसाळ्या देखील म्हणतात. महाराष्ट्रातील काळ, सावित्री, भीमेसह इंद्रायणीसह कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशातील तीर्थक्षेत्रीच्या नद्यांमध्येच महाशीर मासा आढळतो. मात्र, काळानुरुप वाढत चाललेले नद्यांचे प्रदुषण, नदीवरील बांधलेल्या धरणांमुळे महाशीर मासे नामशेष होत आहेत. आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटनेने (आययुसीएन) महाशीरच्या घटत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. महाशीर जलचर परिसंस्थेच्या आरोग्याचे जैव निर्देशांकाचे सूचक ठरतात. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा आशिया खंडातील एकमेव मुंबईतील वर्सोवा येथील केंद्रीय मत्स्यव्यवसाय शिक्षण विद्यापीठाच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली महाशीर माशाच्या संवर्धनासाठी 2010 मध्ये तळेगाव दाभाडे येथील फ्रेंडस् ऑफ नेचर या सेवाभाशी संस्थेने यशवंतनगरमध्ये हा महाशीर संवर्धन प्रकल्प उभारला होता. कृत्रिम प्रजनन पद्धतीने महाशीर माशांचे यशस्वी प्रजनन करणारी ही बहुदा एकमेव सेवाभावी संस्था ठरली. 2015 मध्ये महाशीर मॅन ऑफ इंडिया डॉ. शशांक ओगले यांच्या मार्गदर्शनाखाली साठ हजारांहून अधिक पिल्लांचे संगोपन करून फ्रेंड्स ऑफ नेचरच्या माध्यमातून इंद्रायणीत पुन्हा महाशीर माशांचे यशश्वीपणे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. गोड्या पाण्यातील माशांच्या संवर्धनासाठीच्या हा प्रकल्प आदर्श ठरावा असाच आहे. हैदराबाद येथील राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय विकास मंडळाकडून संस्थेला या प्रकल्पासाठी महाशीरचे खाद्य, औषधे आणि इतर साधनसामुग्री अनुदान स्वरुपात मिळाली होते. आमदार महेश लांडगे म्हणाले, 'लॉकडाउन करा, पण...' देहुतील गाथा मंदिराजवळ इंद्रायणी नदीच्या मत्स्य डोहामध्ये महाशीर माशाचे बीजारोपण यशश्वी झाल्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून हा प्रकल्प बंदच आहे. इंद्रायणी नदीच्या धर्तीवर राज्यातील इतर नद्यांमध्ये मत्स्य बीजारोपण केल्यास महाशीरचे अस्तित्व टिकवून मासेमारीवर अवलंबून असलेल्या आदिवासी कातकरी समाजाच्या आर्थिक विकालाही हातभार लागू शकेल. महाराष्ट्राच्या मत्स्यव्यवसाय विभागाकडून तळेगाव दाभाडे येथील या प्रकल्पासाठी अनुदान प्राप्त झाल्यास या प्रकल्पाचे पुनरुज्जीवन होऊ शकेल. मत्स्यव्यवसाय प्रशिक्षणासाठी देखील हा प्रकल्प पुरक ठरणार असल्याचा विश्वास प्रकल्पाचे समन्वयक तथा पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते महेश महाजन यांनी व्यक्त केला. वन्यजीव टिकवण्यासाठी जसे वाघांचे संवर्धन आवश्यक आहे. तसेच, गोड्या पाण्यातील जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी महाशीर माशाचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. - रोहित नागलगाव, निसर्ग अभ्यासक Edited by : Shivnandan Baviskar News Story Feeds https://ift.tt/2OiRXxL

July 11, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/300JeG3
Read More
‘सेव्हन मंत्रा’च्या भाजीपाल्यासाठी आज साडेअकरापर्यंत करा बुकिंग

पुणे - कोरोनाची वाढती रूग्णसंख्या लक्षात घेऊन पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवारी (ता. १३) मध्यरात्रीपासून कडक लॉकडाउन होणार आहे. त्यामुळे ‘ॲग्रोवन’ आणि ‘सेव्हन मंत्रा’च्या वतीने सोमवारी भाजीपाला-फळांचे वितरण करण्यात येणार आहे. त्यासाठी रविवारी सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत बुकिंग करण्याची सोय केली आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लॉकडाउनच्या काळात दूध आणि औषधांशिवाय कोणत्याही गोष्टी खरेदी करता येणार नाहीत. त्यामुळे नागरिकांना ताज्या भाज्या, फळे उपलब्ध करून देण्यासाठी ‘ॲग्रोवन’ आणि ‘सेव्हन मंत्रा’ सरसावला आहे. या उपक्रमात मंगळवारी भाजीपाला-फळे वितरित केली जातात; पण लॉकडाउनमुळे सोमवारी दुपारपर्यंत सर्व माल घरपोच देण्याची विशेष व्यवस्था केली आहे. रविवारी वितरित करण्यात येणाऱ्या मालासाठीचे बुकिंग ‘फुल्ल’ झाले आहे. सोमवारी वितरित करण्यात येणाऱ्या मालासाठी रविवारी दुपारी एक वाजेपर्यंत बुकिंग स्वीकारणार आहे. त्या बुकिंगसाठीही मोठ्या प्रमाणावर मागणी आली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एकत्रित भाज्या देण्याची संकल्पना खूप आवडली. त्यामुळे ही योजना सुरू झाल्यापासून मी भाजीपाला-फळे घेत आहे. लॉकडाउनच्या काळात याचा अधिक उपयोग होईल.
- सुरेखा ढाकरे (मोरवाडी, पिंपरी-चिंचवड) 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षित आणि दर्जेदार भाजीपाला मिळण्याची सोय झाली आहे. लॉकडाउनच्या काळात भाजीपाल्याचे काय?, ही आमची चिंता मिटली आहे. दर्जाबाबत प्रश्‍नच नाही. 
- डॉ. अर्चना गोरे (दिघी) 

भाजीपाला-फळे बॉक्‍समध्ये येतात. पॅकिंग उत्तम आहे. भाज्यांची व्हरायटी आहे. त्यामुळे भाज्यांचा प्रश्‍न आता मिटला आहे. 
- वसुधा कुलकर्णी (पॉप्युलरनगर, वारजे) 

दोन महिन्यांपासून फळे व भाजीपाला घेत आहे. ही सेवा अत्यंत दर्जेदार आहे. ताजा व स्वच्छ माल असल्याने आमची चांगली सोय झाली आहे. 
- मानसी कुलकर्णी (सातारा रोड) 

शेतातून आलेली ताजी भाजी-फळं छान पॅक करून घरपोच मिळतात. त्यामुळे भाजीपाल्याची खात्री आणि सुरक्षा मिळाली आहे.
- संध्या देशपांडे (कोथरूड) 

कोरोनाच्या काळात ताजा भाजीपाला तो ही थेट शेतातून मिळतो. घरपोच स्वच्छ आणि चांगला भाजीपाला मिळत असल्याने गर्दीत जाऊन सर्वांनी हाताळलेला भाजीपाला घेण्याची गरज उरली नाही.
- उज्ज्वला पवार (विश्रांतवाडी)

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

‘सेव्हन मंत्रा’च्या भाजीपाल्यासाठी आज साडेअकरापर्यंत करा बुकिंग पुणे - कोरोनाची वाढती रूग्णसंख्या लक्षात घेऊन पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवारी (ता. १३) मध्यरात्रीपासून कडक लॉकडाउन होणार आहे. त्यामुळे ‘ॲग्रोवन’ आणि ‘सेव्हन मंत्रा’च्या वतीने सोमवारी भाजीपाला-फळांचे वितरण करण्यात येणार आहे. त्यासाठी रविवारी सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत बुकिंग करण्याची सोय केली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप लॉकडाउनच्या काळात दूध आणि औषधांशिवाय कोणत्याही गोष्टी खरेदी करता येणार नाहीत. त्यामुळे नागरिकांना ताज्या भाज्या, फळे उपलब्ध करून देण्यासाठी ‘ॲग्रोवन’ आणि ‘सेव्हन मंत्रा’ सरसावला आहे. या उपक्रमात मंगळवारी भाजीपाला-फळे वितरित केली जातात; पण लॉकडाउनमुळे सोमवारी दुपारपर्यंत सर्व माल घरपोच देण्याची विशेष व्यवस्था केली आहे. रविवारी वितरित करण्यात येणाऱ्या मालासाठीचे बुकिंग ‘फुल्ल’ झाले आहे. सोमवारी वितरित करण्यात येणाऱ्या मालासाठी रविवारी दुपारी एक वाजेपर्यंत बुकिंग स्वीकारणार आहे. त्या बुकिंगसाठीही मोठ्या प्रमाणावर मागणी आली आहे.  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा एकत्रित भाज्या देण्याची संकल्पना खूप आवडली. त्यामुळे ही योजना सुरू झाल्यापासून मी भाजीपाला-फळे घेत आहे. लॉकडाउनच्या काळात याचा अधिक उपयोग होईल. - सुरेखा ढाकरे (मोरवाडी, पिंपरी-चिंचवड)  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षित आणि दर्जेदार भाजीपाला मिळण्याची सोय झाली आहे. लॉकडाउनच्या काळात भाजीपाल्याचे काय?, ही आमची चिंता मिटली आहे. दर्जाबाबत प्रश्‍नच नाही.  - डॉ. अर्चना गोरे (दिघी)  भाजीपाला-फळे बॉक्‍समध्ये येतात. पॅकिंग उत्तम आहे. भाज्यांची व्हरायटी आहे. त्यामुळे भाज्यांचा प्रश्‍न आता मिटला आहे.  - वसुधा कुलकर्णी (पॉप्युलरनगर, वारजे)  दोन महिन्यांपासून फळे व भाजीपाला घेत आहे. ही सेवा अत्यंत दर्जेदार आहे. ताजा व स्वच्छ माल असल्याने आमची चांगली सोय झाली आहे.  - मानसी कुलकर्णी (सातारा रोड)  शेतातून आलेली ताजी भाजी-फळं छान पॅक करून घरपोच मिळतात. त्यामुळे भाजीपाल्याची खात्री आणि सुरक्षा मिळाली आहे. - संध्या देशपांडे (कोथरूड)  कोरोनाच्या काळात ताजा भाजीपाला तो ही थेट शेतातून मिळतो. घरपोच स्वच्छ आणि चांगला भाजीपाला मिळत असल्याने गर्दीत जाऊन सर्वांनी हाताळलेला भाजीपाला घेण्याची गरज उरली नाही. - उज्ज्वला पवार (विश्रांतवाडी) Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 11, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2OcK4Kq
Read More
या पक्षांमुळे होतोय श्वसनाच्या आजारांचा धोका; कोणत्या ते वाचा सविस्तर

पुणे - एकीकडे शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत असताना दुसरीकडे पारव्यांच्या अनावश्‍यक वाढलेल्या संख्येने संसर्गजन्य आजारांचा धोकाही वाढताना दिसत आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे रूग्णांना खोकला, सर्दी व श्वास घेण्यास अडचण होत आहे. हे कमी म्हणून की काय शहरात ठिकठिकाणी पारव्यांची संख्या वाढत आहे. त्यांच्या विष्ठामुळे असंख्य जंतू हवेत पसरतात. त्यामुळे फुफ्फुसाचे रोग, अस्थमा अशा प्रकारचे रोग होण्याची शक्‍यता असते. एखाद्या व्यक्तीला यामुळे अस्थमा किंवा फुफ्फुसाचा रोग झाल्यास त्याची प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे विविध प्रकारचे संसर्ग होण्याची शक्‍यता वाढू शकते. मात्र, पारव्यांमुळे कोरोना पसरतो, असा कोणताही अभ्यास झाला नसून, केवळ इतर संसर्गाची शक्‍यता वाढू शकते, असे म्हटले जाऊ शकते, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली.

सायबर पोलिसांचा करिष्मा; ऑनलाईन फ्रॉड झालेल्या कॉसमॉस बँक आणि नागरिकांचे पैसे केले परत!

पारव्यांच्या विष्ठामधील बुरशीमुळे मानवी शरीरात ‘हिस्टोप्लाज्मोसिस’, ‘सिटॅकोसीस’ व ‘क्रिप्टोकोकोसिस’ सारख्या श्वासनाशी संबंधित रोगाचे संसर्ग होतात. त्यामुळे ताप, खोकला, छातीत दुखणे, डोकेदुखी, स्नायू दुखणे, थंडी वाजून येणे अशा प्रकारचे लक्षणे आढळतात. यातील काहींची लक्षणे ७ ते १४ दिवसांमध्ये तर काहींची एक ते तीन आठवड्यानंतर आढळतात, अशी माहिती राष्ट्रीय पेशीविज्ञान केंद्राचे (एनसीसीएस) ज्येष्ठ सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. योगेश शौचे यांनी दिली.

हवेलीकरांसाठी २५० बेड उपलब्ध होणार अन्...

अशी कमी करता येईल संख्या

पारव्यांना मोठ्या प्रमाणात धान्य टाकणे थांबावे

धान्य टाकणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करावी

सदनिका तसेच इमारतींना जाळे बसवावे

पारव्यांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्याला धोका निर्माण होतो. मात्र, त्यांना मारण्याऐवजी त्यांची संख्या कमी करण्यावर भर दिला पाहिजे. यासाठी नागरिकांनीही त्यांच्यासाठी धान्य टाकू नये. तसेच प्रशासनाने असे करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करायला हवी.
- धर्मराज पाटील, पक्षीशास्त्रज्ञ

रास्ता पेठेतील पॉवर हाउस चौकामधील मत्स्यगंधा पुतळा येथे दररोज नागरिकांकडून या पक्ष्यांना धान्य टाकण्यात येत आहे. ते एकत्रित मोठ्या संख्येने उडत असल्याने बऱ्याच वेळा अपघातसुद्धा घडले आहेत. रात्री हे पारवे केईएम रुग्णालयात आसरा घेतात. यामुळे तिथे रुग्णांनाही याचा धोका निर्माण झाला आहे. यासाठी महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालय व आरोग्य कार्यालयात पत्र पाठविण्यात आले आहे.
- प्रकाश परब, सामाजिक कार्यकर्ते

कोरोना संसर्ग आणि पारव्यामुळे होणारे आजार दोन्ही फुफ्फुसांच्या एकाच भागावर परिणाम करतात. अशातच एकाद्या व्यक्तीला दोन्ही आजार झाले तर रुग्ण अधिक गंभीर होऊ शकतो. तसेच प्रत्येकी १० मधील ६ ते ७ रुग्णांना कबुतरांचा आजार त्यांच्या सोसायटी किंवा घराजवळील कबुतरांमुळे होतो. त्यामुळे याबाबत जनजागृती करण्याची आवश्‍यकता आहे.
- डॉ. संदीप साळवी, छातीरोग तज्ज्ञ

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

या पक्षांमुळे होतोय श्वसनाच्या आजारांचा धोका; कोणत्या ते वाचा सविस्तर पुणे - एकीकडे शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत असताना दुसरीकडे पारव्यांच्या अनावश्‍यक वाढलेल्या संख्येने संसर्गजन्य आजारांचा धोकाही वाढताना दिसत आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा सध्या कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे रूग्णांना खोकला, सर्दी व श्वास घेण्यास अडचण होत आहे. हे कमी म्हणून की काय शहरात ठिकठिकाणी पारव्यांची संख्या वाढत आहे. त्यांच्या विष्ठामुळे असंख्य जंतू हवेत पसरतात. त्यामुळे फुफ्फुसाचे रोग, अस्थमा अशा प्रकारचे रोग होण्याची शक्‍यता असते. एखाद्या व्यक्तीला यामुळे अस्थमा किंवा फुफ्फुसाचा रोग झाल्यास त्याची प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे विविध प्रकारचे संसर्ग होण्याची शक्‍यता वाढू शकते. मात्र, पारव्यांमुळे कोरोना पसरतो, असा कोणताही अभ्यास झाला नसून, केवळ इतर संसर्गाची शक्‍यता वाढू शकते, असे म्हटले जाऊ शकते, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली. सायबर पोलिसांचा करिष्मा; ऑनलाईन फ्रॉड झालेल्या कॉसमॉस बँक आणि नागरिकांचे पैसे केले परत! पारव्यांच्या विष्ठामधील बुरशीमुळे मानवी शरीरात ‘हिस्टोप्लाज्मोसिस’, ‘सिटॅकोसीस’ व ‘क्रिप्टोकोकोसिस’ सारख्या श्वासनाशी संबंधित रोगाचे संसर्ग होतात. त्यामुळे ताप, खोकला, छातीत दुखणे, डोकेदुखी, स्नायू दुखणे, थंडी वाजून येणे अशा प्रकारचे लक्षणे आढळतात. यातील काहींची लक्षणे ७ ते १४ दिवसांमध्ये तर काहींची एक ते तीन आठवड्यानंतर आढळतात, अशी माहिती राष्ट्रीय पेशीविज्ञान केंद्राचे (एनसीसीएस) ज्येष्ठ सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. योगेश शौचे यांनी दिली. हवेलीकरांसाठी २५० बेड उपलब्ध होणार अन्... अशी कमी करता येईल संख्या पारव्यांना मोठ्या प्रमाणात धान्य टाकणे थांबावे धान्य टाकणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करावी सदनिका तसेच इमारतींना जाळे बसवावे पारव्यांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्याला धोका निर्माण होतो. मात्र, त्यांना मारण्याऐवजी त्यांची संख्या कमी करण्यावर भर दिला पाहिजे. यासाठी नागरिकांनीही त्यांच्यासाठी धान्य टाकू नये. तसेच प्रशासनाने असे करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करायला हवी. - धर्मराज पाटील, पक्षीशास्त्रज्ञ रास्ता पेठेतील पॉवर हाउस चौकामधील मत्स्यगंधा पुतळा येथे दररोज नागरिकांकडून या पक्ष्यांना धान्य टाकण्यात येत आहे. ते एकत्रित मोठ्या संख्येने उडत असल्याने बऱ्याच वेळा अपघातसुद्धा घडले आहेत. रात्री हे पारवे केईएम रुग्णालयात आसरा घेतात. यामुळे तिथे रुग्णांनाही याचा धोका निर्माण झाला आहे. यासाठी महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालय व आरोग्य कार्यालयात पत्र पाठविण्यात आले आहे. - प्रकाश परब, सामाजिक कार्यकर्ते कोरोना संसर्ग आणि पारव्यामुळे होणारे आजार दोन्ही फुफ्फुसांच्या एकाच भागावर परिणाम करतात. अशातच एकाद्या व्यक्तीला दोन्ही आजार झाले तर रुग्ण अधिक गंभीर होऊ शकतो. तसेच प्रत्येकी १० मधील ६ ते ७ रुग्णांना कबुतरांचा आजार त्यांच्या सोसायटी किंवा घराजवळील कबुतरांमुळे होतो. त्यामुळे याबाबत जनजागृती करण्याची आवश्‍यकता आहे. - डॉ. संदीप साळवी, छातीरोग तज्ज्ञ Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 11, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3gQqVdA
Read More