Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, June 1, 2020

पुण्यासाठी नवीन नियम आज होणार जाहीर 

पुणे  - कोरोनाचा रुग्ण सापडलेली केवळ बैठी घरे, इमारतीतील मजल्याचा ठराविक भाग हा सूक्ष्मबाधित क्षेत्र म्हणून आखणी केली जात आहे. त्यामुळे घरे आणि सोसायट्यांभोवतीच्या शंभर मीटरच्या भागात फारशी बंधने नसतील, असे महापालिका प्रशासनाकडून सोमवारी सांगण्यात आले. त्यामुळे लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्यात बहुतांशी भागातील व्यवहार सुरळीत होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, या टप्याची नियमावली मंगळवारी (ता.२) जाहीर करण्यात येईल, असे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्पष्ट केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्यांत काही सवलती देऊन शहरासाठी नवे नियम जाहीर केले जाणार आहेत. विशेषत: सार्वजनिक ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले वगळता नागरिकांना फिरण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे शहरातील उद्याने सुरू होण्याची चिन्हे आहेत. तर, जुन्या बाधित क्षेत्रातील काही दुकाने उघडून व्यवहार पूर्ववत केले जाण्याचीही शक्‍यता आहे. त्याचवेळी एखादा परिसर बाधित किंवा सूक्ष्मबाधित क्षेत्र घोषित करण्यापेक्षा रुग्ण सापडलेली नेमकी जागा म्हणजे, घर किंवा त्या इमारतीचा मजल्याबाबत निर्बंध घालण्यात येणार आहेत. त्यानुसार नवे सूक्ष्मबाधित क्षेत्र निश्‍चित करण्यात आली आहेत. त्यावर पोलिसांशी चर्चा करून तेथील सेवा-सुविधांचे धोरण ठरविण्यात येणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

गायकवाड म्हणाले, ‘‘या टप्प्यांत नेमक्‍या कोणत्या सवलती देण्यात येऊ शकतात ? याचा आढावा घेण्यात आला आहे. त्यात रुग्ण असलेल्या आणि नसलेल्या भागांचा अभ्यास झाला असून, त्यानुसार नवे निर्णय घेण्यात येतील. त्याआधी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली जाईल. त्यानंतर नवे नियम जाहीर करण्यात येतील.’’ 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पुण्यासाठी नवीन नियम आज होणार जाहीर  पुणे  - कोरोनाचा रुग्ण सापडलेली केवळ बैठी घरे, इमारतीतील मजल्याचा ठराविक भाग हा सूक्ष्मबाधित क्षेत्र म्हणून आखणी केली जात आहे. त्यामुळे घरे आणि सोसायट्यांभोवतीच्या शंभर मीटरच्या भागात फारशी बंधने नसतील, असे महापालिका प्रशासनाकडून सोमवारी सांगण्यात आले. त्यामुळे लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्यात बहुतांशी भागातील व्यवहार सुरळीत होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, या टप्याची नियमावली मंगळवारी (ता.२) जाहीर करण्यात येईल, असे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्पष्ट केले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्यांत काही सवलती देऊन शहरासाठी नवे नियम जाहीर केले जाणार आहेत. विशेषत: सार्वजनिक ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले वगळता नागरिकांना फिरण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे शहरातील उद्याने सुरू होण्याची चिन्हे आहेत. तर, जुन्या बाधित क्षेत्रातील काही दुकाने उघडून व्यवहार पूर्ववत केले जाण्याचीही शक्‍यता आहे. त्याचवेळी एखादा परिसर बाधित किंवा सूक्ष्मबाधित क्षेत्र घोषित करण्यापेक्षा रुग्ण सापडलेली नेमकी जागा म्हणजे, घर किंवा त्या इमारतीचा मजल्याबाबत निर्बंध घालण्यात येणार आहेत. त्यानुसार नवे सूक्ष्मबाधित क्षेत्र निश्‍चित करण्यात आली आहेत. त्यावर पोलिसांशी चर्चा करून तेथील सेवा-सुविधांचे धोरण ठरविण्यात येणार आहे.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  गायकवाड म्हणाले, ‘‘या टप्प्यांत नेमक्‍या कोणत्या सवलती देण्यात येऊ शकतात ? याचा आढावा घेण्यात आला आहे. त्यात रुग्ण असलेल्या आणि नसलेल्या भागांचा अभ्यास झाला असून, त्यानुसार नवे निर्णय घेण्यात येतील. त्याआधी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली जाईल. त्यानंतर नवे नियम जाहीर करण्यात येतील.’’  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2zSMz0H
Read More
पुलवामा के त्राल में एनकाउंटर शुरू, सुरक्षाबलों ने आतंकी को मार गिराया https://ift.tt/2TXudCv
सहा वर्षांच्या चिमुकलीसह ६६ वर्षीय वृद्धाची कोरोनावर मात

सहा वर्षांच्या चिमुकलीसह ६६ वर्षीय वृद्धाची कोरोनावर मात

June 01, 2020 0 Comments
कोरोनाचा फैलाव सुरु असला तरी रुग्ण संख्या बरी होण्याचे प्रमाण चांगले दिसून येत आहे.   from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/2Xl...
Read More
सर्व माध्यमांच्या शाळांत मराठी विषय सक्तीचा; राज्यात २०२०-२१ पासून अंमलबजावणी 

मुंबई - राज्यातील सर्व शाळांत मराठी विषय सक्तीचा करण्याबाबत राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाची अंमलबजावणी यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून (२०२०-२१)करण्यात येणार आहे.याबाबतचा शासन निर्णय जारी झाल्याची माहिती शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज येथे दिली. याची अंमलबजावणी टप्याटप्याने होणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मराठी हा विषय सक्तीचा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भात शासन निर्णय काढण्यात आला असून २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. हा अधिनियम यापुर्वीच पारित करण्यात आला होता.त्याची अंमलबजावणी यंदापासून करण्यात येणार आहे.याची अंमलबजावणी टप्याटप्याने करण्यात येणार आहे. 

यावर्षी इयत्ता पहिली आणि सहावीच्या सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी हा विषय सक्तीचा करण्यात येणार आहे.राज्यात मराठी विषय शिकवताना मराठी या विषयाला काही शाळांमधे प्राधान्य नव्हते.त्यामुळे अशा शाळा मराठी विषयाकडे दुर्लक्ष करीत असत.ही बाब ध्यानात घेऊन सरकारने ही सक्ती केली आहे. राज्यातील शाळांमध्ये टप्प्याटप्याने मराठी हा विषय सर्व शाळांमध्ये सक्तीचा करण्यात आलेला आहे. २०२०-२१या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली आणि सहावीसाठी, तर २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दुसरी आणि सातवीसाठी, तर २०२०-२३ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी आणि आठवीसाठी, तर२०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता चौथी आणि नववीसाठी, तर २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवी आणि दहावीसाठी मराठी हा विषय सक्तीचा करण्यात येणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

राज्यात सध्या पहिली ते दहावीचा विचार करता राज्य अभ्यासक्रमाच्या सर्व शाळांमध्ये मराठीचा विषय अनिवार्य विषय म्हणून आहे. सीबीएसई, आयसीएसई, आयबी यासारख्या शाळा तसेच केंब्रिज यांसारख्या अन्य मंडळांचे अभ्यासक्रम राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर तयार करण्यात येत असल्याने या मंडळांच्या भाषा विषय अभ्यासक्रमात मराठी भाषा द्वितीय अथवा तृतीय भाषा म्हणून मराठीचा पर्याय उपलब्ध असतो. बऱ्याच शाळांमध्ये मराठी हा विषय अध्ययन-अध्यापनामध्ये दिला जात नाही. तसेच मराठी हा विषय अनिवार्य नसल्याचे दिसून येते.त्यामुळे अशा शाळांवर काहीच निर्बंध नाहीत. तसेच मराठी माध्यमांव्यतिरिक्त इतर माध्यमाच्या शाळा आणि अन्य व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये मराठी शिवाय अन्य भाषांचे पर्याय उपलब्ध असल्याने मराठी भाषेकडे दुर्लक्ष होते.ही बाब ध्यानात आल्यने मराठी भाषा अनिवार्य स्वरूपात करण्यात आली आहे. 

देशातील इतर राज्यात म्हणजे तामिळनाडू, तेलंगण, केरळ, कर्नाटक या राज्यांच्या धर्तीवर ९ मार्च२०२० रोजी राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन आणि अध्ययन सक्तीचे करण्याबाबत अधिनियम पारित करण्यात आला आहे. त्याला आनुसरून राज्यातील शाळांमध्ये मराठी भाषा हा विषय सक्तीचा करण्यात आल्याचे या निर्णयात नमूद करण्यात आले आहे. 

अंमलबजावणी अशी होणार 
वर्ष.................वर्ग 
२०२०-२१ : पहिली आणि सहावी 
२०२१-२२ : दुसरी आणि सातवी 
२०२०-२३ : तिसरी आणि आठवी 
२०२३-२४ : चौथी आणि नववी 
२०२४-२५ :पाचवी आणि दहावी 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सर्व माध्यमांच्या शाळांत मराठी विषय सक्तीचा; राज्यात २०२०-२१ पासून अंमलबजावणी  मुंबई - राज्यातील सर्व शाळांत मराठी विषय सक्तीचा करण्याबाबत राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाची अंमलबजावणी यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून (२०२०-२१)करण्यात येणार आहे.याबाबतचा शासन निर्णय जारी झाल्याची माहिती शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज येथे दिली. याची अंमलबजावणी टप्याटप्याने होणार आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मराठी हा विषय सक्तीचा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भात शासन निर्णय काढण्यात आला असून २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. हा अधिनियम यापुर्वीच पारित करण्यात आला होता.त्याची अंमलबजावणी यंदापासून करण्यात येणार आहे.याची अंमलबजावणी टप्याटप्याने करण्यात येणार आहे.  यावर्षी इयत्ता पहिली आणि सहावीच्या सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी हा विषय सक्तीचा करण्यात येणार आहे.राज्यात मराठी विषय शिकवताना मराठी या विषयाला काही शाळांमधे प्राधान्य नव्हते.त्यामुळे अशा शाळा मराठी विषयाकडे दुर्लक्ष करीत असत.ही बाब ध्यानात घेऊन सरकारने ही सक्ती केली आहे. राज्यातील शाळांमध्ये टप्प्याटप्याने मराठी हा विषय सर्व शाळांमध्ये सक्तीचा करण्यात आलेला आहे. २०२०-२१या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली आणि सहावीसाठी, तर २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दुसरी आणि सातवीसाठी, तर २०२०-२३ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी आणि आठवीसाठी, तर२०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता चौथी आणि नववीसाठी, तर २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवी आणि दहावीसाठी मराठी हा विषय सक्तीचा करण्यात येणार आहे.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  राज्यात सध्या पहिली ते दहावीचा विचार करता राज्य अभ्यासक्रमाच्या सर्व शाळांमध्ये मराठीचा विषय अनिवार्य विषय म्हणून आहे. सीबीएसई, आयसीएसई, आयबी यासारख्या शाळा तसेच केंब्रिज यांसारख्या अन्य मंडळांचे अभ्यासक्रम राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर तयार करण्यात येत असल्याने या मंडळांच्या भाषा विषय अभ्यासक्रमात मराठी भाषा द्वितीय अथवा तृतीय भाषा म्हणून मराठीचा पर्याय उपलब्ध असतो. बऱ्याच शाळांमध्ये मराठी हा विषय अध्ययन-अध्यापनामध्ये दिला जात नाही. तसेच मराठी हा विषय अनिवार्य नसल्याचे दिसून येते.त्यामुळे अशा शाळांवर काहीच निर्बंध नाहीत. तसेच मराठी माध्यमांव्यतिरिक्त इतर माध्यमाच्या शाळा आणि अन्य व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये मराठी शिवाय अन्य भाषांचे पर्याय उपलब्ध असल्याने मराठी भाषेकडे दुर्लक्ष होते.ही बाब ध्यानात आल्यने मराठी भाषा अनिवार्य स्वरूपात करण्यात आली आहे.  देशातील इतर राज्यात म्हणजे तामिळनाडू, तेलंगण, केरळ, कर्नाटक या राज्यांच्या धर्तीवर ९ मार्च२०२० रोजी राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन आणि अध्ययन सक्तीचे करण्याबाबत अधिनियम पारित करण्यात आला आहे. त्याला आनुसरून राज्यातील शाळांमध्ये मराठी भाषा हा विषय सक्तीचा करण्यात आल्याचे या निर्णयात नमूद करण्यात आले आहे.  अंमलबजावणी अशी होणार  वर्ष.................वर्ग  २०२०-२१ : पहिली आणि सहावी  २०२१-२२ : दुसरी आणि सातवी  २०२०-२३ : तिसरी आणि आठवी  २०२३-२४ : चौथी आणि नववी  २०२४-२५ :पाचवी आणि दहावी  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ZXEXop
Read More
कॉर्पोरेट्सच्या आर्थिक स्थिरतेसाठी 17 महिने लागणार; कार्पोरेट क्षेत्राबाबत टीआरए रिसर्चचा अहवाल 

पुणे - कोरोनाचे संकट, जागतिक मंदी, आर्थिक प्रगतीची धूसर शक्यता आणि सामाजिक अशांततेमुळे निर्माण झालेल्या स्थितीत कार्पोरेट क्षेत्र आर्थिक गर्तेत सापडले आहे. त्यांच्या आर्थिक स्थिरतेसाठी किमान १७ महिन्यांचा कालावधी लागणार आहे, असे टीआरए रिसर्च या ‘कन्झ्युमर इन्साइट व ब्रँड अॅनालिटिक्स कंपनी’ने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कन्झ्युमर इन्साइटविषयीच्या सर्वेक्षणाचा अहवाल सादर केल्यानंतर टीआरएने नुकताच दुसरा अहवाल प्रकाशित केला आहे. ‘टीआरएज कोरोनाव्हायरस कॉर्पोरेट इनसाइट्स २०२०’ नावाचा हा अहवाल आहे. 

टीआरए रिसर्चचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. चंद्रमौली यांनी अहवालातील निष्कर्षांविषयी सांगितले, की जागतिक मंदी ही भारतीय कॉर्पोरेटपुढील सर्वात मोठी चिंता असून, काळजी घेणाच्या निर्देशकांवर जागतिक मंदी ६६ टक्के आहे. त्यानंतर चिंतेचा विषय आरोग्याच्या बाबतीत निर्माण झालेल्या संकटावर मात करणे हा आहे. त्याचे प्रमाण ५९ टक्के आहे. व्यवसाय टिकाव धरू शकणे, भारतातील आर्थिक स्थितीच्या वाटचालीचा निराशाजनक अंदाज व सामाजिक अशांतता हे तीन घटक ५७ टक्के आहेत. सध्या देशातील कॉर्पोरेटसमोर असलेली अनेक आव्हाने आहेत. ग्राहकांचा ढासळलेला आत्मविश्वास हा सर्वात खाली, म्हणजे ३९ टक्क्यांवर आहे. त्यामुळे ग्राहकांच्या बाबतीत असलेली चिंता काहीशी कमी आहे. कॉर्पोरेट सध्या अडथळे ठरणाऱ्या मोठ्या घटकांचा विचार करत असल्याचे यातून स्पष्ट होते. 

वरिष्ठ व्यवस्थापनाला सामना कराव्या लागणाऱ्या बाबतींत बाजारातील तफावत हा घटक सर्वाधिक म्हणजे ३२ टक्के असल्याचे सर्वेक्षणामध्ये आढळले आहे. या सर्व गोष्टींची सांगड घालण्याचे आव्हान वरिष्ठ व्यवस्थापनासमोर आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

कोविडमुळे झालेला परिणाम विचारात घेता, परिणामांच्या निर्देशाकांमध्ये सर्वात वरच्या स्थानी या वर्षाचे उत्पन्न ७५ टक्के होते. त्यानंतर ६४ टक्के परिणाम झालेल्या जाहिरातींचा नंबर होता. लॉकडाउनच्या काळामध्ये अनेक क्षेत्रांमध्ये मागणी किरकोळ असल्याने तातडीने नियंणात आणता येतील, अशा खर्चांमध्ये कपात केली जाणार असल्याचे यातून स्पष्ट होते. 
- एन. चंद्रमौली, टीआरए रिसर्चचे मुख्य कार्यकारी अधिकारी 
 

कॉर्पोरेटसमोरील प्राधान्यक्रम 

- ६९.५ टक्के प्राधान्य असणारी देखभाल कपात सर्वात वरच्या स्थानी 
- दुसऱ्या क्रमांकावर, ६५.५ टक्के प्राधान्य असणारी कपात ही भांडवली खर्चावर 
- बिझनेस स्ट्रॅटेजीसाठी (व्यवसाय धोरण) ६४.५ टक्के कपातीचे प्राधान्य 
- कंपनी ऑपरेशन्सना ५६.५ टक्के प्राधान्य 
- मनुष्यबळासाठीच्या खर्चामध्ये कपात करणे, यास सर्वात शेवटचे म्हणजे ५१.५ टक्के प्राधान्य 

सर्वेक्षणाबाबत... 

- हा अहवाल ८ एप्रिल ते ४ मे कालावधीत तयार करण्यात आला. 
- यामध्ये १६ शहरांतील १०१ कॉर्पोरेट कंपन्यांची मदत घेण्यात आली. 
- आर्थिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी सरासरी ६६.१आठवडे (१६.५महिने) लागतील 
- तसेच संपूर्ण क्षेत्र सुरळित होण्यासाठी १५ आठवडे (३.८ महिने) लागतील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कॉर्पोरेट्सच्या आर्थिक स्थिरतेसाठी 17 महिने लागणार; कार्पोरेट क्षेत्राबाबत टीआरए रिसर्चचा अहवाल  पुणे - कोरोनाचे संकट, जागतिक मंदी, आर्थिक प्रगतीची धूसर शक्यता आणि सामाजिक अशांततेमुळे निर्माण झालेल्या स्थितीत कार्पोरेट क्षेत्र आर्थिक गर्तेत सापडले आहे. त्यांच्या आर्थिक स्थिरतेसाठी किमान १७ महिन्यांचा कालावधी लागणार आहे, असे टीआरए रिसर्च या ‘कन्झ्युमर इन्साइट व ब्रँड अॅनालिटिक्स कंपनी’ने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आले आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कन्झ्युमर इन्साइटविषयीच्या सर्वेक्षणाचा अहवाल सादर केल्यानंतर टीआरएने नुकताच दुसरा अहवाल प्रकाशित केला आहे. ‘टीआरएज कोरोनाव्हायरस कॉर्पोरेट इनसाइट्स २०२०’ नावाचा हा अहवाल आहे.  टीआरए रिसर्चचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. चंद्रमौली यांनी अहवालातील निष्कर्षांविषयी सांगितले, की जागतिक मंदी ही भारतीय कॉर्पोरेटपुढील सर्वात मोठी चिंता असून, काळजी घेणाच्या निर्देशकांवर जागतिक मंदी ६६ टक्के आहे. त्यानंतर चिंतेचा विषय आरोग्याच्या बाबतीत निर्माण झालेल्या संकटावर मात करणे हा आहे. त्याचे प्रमाण ५९ टक्के आहे. व्यवसाय टिकाव धरू शकणे, भारतातील आर्थिक स्थितीच्या वाटचालीचा निराशाजनक अंदाज व सामाजिक अशांतता हे तीन घटक ५७ टक्के आहेत. सध्या देशातील कॉर्पोरेटसमोर असलेली अनेक आव्हाने आहेत. ग्राहकांचा ढासळलेला आत्मविश्वास हा सर्वात खाली, म्हणजे ३९ टक्क्यांवर आहे. त्यामुळे ग्राहकांच्या बाबतीत असलेली चिंता काहीशी कमी आहे. कॉर्पोरेट सध्या अडथळे ठरणाऱ्या मोठ्या घटकांचा विचार करत असल्याचे यातून स्पष्ट होते.  वरिष्ठ व्यवस्थापनाला सामना कराव्या लागणाऱ्या बाबतींत बाजारातील तफावत हा घटक सर्वाधिक म्हणजे ३२ टक्के असल्याचे सर्वेक्षणामध्ये आढळले आहे. या सर्व गोष्टींची सांगड घालण्याचे आव्हान वरिष्ठ व्यवस्थापनासमोर आहे.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  कोविडमुळे झालेला परिणाम विचारात घेता, परिणामांच्या निर्देशाकांमध्ये सर्वात वरच्या स्थानी या वर्षाचे उत्पन्न ७५ टक्के होते. त्यानंतर ६४ टक्के परिणाम झालेल्या जाहिरातींचा नंबर होता. लॉकडाउनच्या काळामध्ये अनेक क्षेत्रांमध्ये मागणी किरकोळ असल्याने तातडीने नियंणात आणता येतील, अशा खर्चांमध्ये कपात केली जाणार असल्याचे यातून स्पष्ट होते.  - एन. चंद्रमौली, टीआरए रिसर्चचे मुख्य कार्यकारी अधिकारी    कॉर्पोरेटसमोरील प्राधान्यक्रम  - ६९.५ टक्के प्राधान्य असणारी देखभाल कपात सर्वात वरच्या स्थानी  - दुसऱ्या क्रमांकावर, ६५.५ टक्के प्राधान्य असणारी कपात ही भांडवली खर्चावर  - बिझनेस स्ट्रॅटेजीसाठी (व्यवसाय धोरण) ६४.५ टक्के कपातीचे प्राधान्य  - कंपनी ऑपरेशन्सना ५६.५ टक्के प्राधान्य  - मनुष्यबळासाठीच्या खर्चामध्ये कपात करणे, यास सर्वात शेवटचे म्हणजे ५१.५ टक्के प्राधान्य  सर्वेक्षणाबाबत...  - हा अहवाल ८ एप्रिल ते ४ मे कालावधीत तयार करण्यात आला.  - यामध्ये १६ शहरांतील १०१ कॉर्पोरेट कंपन्यांची मदत घेण्यात आली.  - आर्थिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी सरासरी ६६.१आठवडे (१६.५महिने) लागतील  - तसेच संपूर्ण क्षेत्र सुरळित होण्यासाठी १५ आठवडे (३.८ महिने) लागतील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2U007OW
Read More

Sunday, May 31, 2020

पावसाळा म्हटला, की पिंपरीकरांच्या अंगावर काटा उभा राहतो; काय आहेत त्या आठवणी...

पिंपरी : एकीकडे कोरोनाचे संकट उभे आहे. तर दूसरीकडे पावसाळा तोंडावर आल्याने नदीकाठच्या परिसरातील पूरबाधितांच्या अंगावर काटे उभे राहिले आहेत. शहरात गतवर्षी पावसाने थैमान घातल्याने पिंपरी-चिंचवड शहरवासीयांना भीषण पूरसंकटाचा सामना करावा लागला. तब्बल नऊ गावातील साडेचार हजारांहून अधिक कुटुंबाचे स्थलांतर झाले. मात्र, या पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेला तारेवरची कसरत करावी लागणार असल्याने प्रशासन आतापासूनच सज्ज झाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पवना, इंद्रायणी व मुळा नद्या दुथडी भरून वाहिल्याने अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले. चौदा हजार क्‍युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. पावसाचा जोर मोठा असल्याने पवना आणि मुळशी धरणही पूर्ण क्षमतेने भरले होते. अनेक गावांचा संपर्क तुटला. अद्यापही ती कुटुंबे पुराच्या धक्‍क्‍यातून सावरलेली नाहीत. मात्र, कोरोना संसर्ग परिस्थितीत अतिवृष्टी झाल्यास महापालिकेला मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार असल्याने महापालिका प्रशासकीय वर्तुळात चर्चा आहे. या पार्श्‍वभूमीवर नुकतीच महापालिकेत आढावा बैठक पार पडली आहे. अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापनासोबतच पूर नियंत्रण कक्ष तयार करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या असून, सर्व विभागांना कामाचे वाटप करण्यात आले आहे. गतवर्षी पुरात अडकलेल्या 49 जणांना बाहेर काढण्यात एनडीआरएफला यश आले होते. वाहतूक बंद झाल्याने काही पर्यायी रस्ते खुले करण्यात आले होते.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या केल्या होत्या उपाययोजना-

नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक

बाधित क्षेत्रातील नोंदी व पंचनामे

शाळा खोल्या व भोजन व्यवस्था

अग्निशमन विभाग व आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24x7 अलर्ट

वायरलेस यंत्रणा

15 हजार रुपये अनुदान

10 किलो धान्याचा रेशन पुरवठा

असे झाले होते बाधितांचे हाल-

कागदपत्रे वाहून गेली

धान्याची तत्काळ मदत मिळण्यात अडथळे

पंचनाम्याला उशीर

बचाव कार्यात अडथळा

यामुळे ओढावणार संकट - 

नदीकाठचे अतीक्रमण

अनधिकृत झोपडपट्ट्या

धोकादायक बांधकामे

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

बाधित गाव, कुटुंब संख्या- 

दापोडी 859

रावेत 50

चिंचवड 49

भोसरी 382

बोपखेल 64

पिंपरी वाघेरे 2420

पिंपळे गुरव 165

रहाटणी 272

सांगवी 619

एकूण 4880

बाधित भाग- 

संजय गांधीनगर, बौद्धनगर, भाटनगर, आंबेडकर कॉलनी, रमाबाईनगर, शिक्षक सोसायटी, कस्पटे वस्ती, पवना वस्ती, गुलाबनगर- दापोडी, रतिकलाल भगवानदास वसाहत- फुगेवाडी, हिरामण लांडगे झोपडपट्टी-कासारवाडी,आनंदवन आश्रम, अशोक हॉटेल परिसर, मुळानगर, सांगवी, मधुबन.

हे रस्ते झाले होते बंद- 

औंध-सांगवी-हिंजवडी रस्ता

सांगवी बुद्धविहारमार्गे जाणारा पूल

सांगवीहून स्पायरला जाणारा पूल

वाकड नाका ते कस्पटे वस्ती

पिंपळे निलख ते कस्पटे वस्ती

सांगवी सृष्टी ते कासारवाडी

पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक

पूर नियंत्रण कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. आपत्ती नियंत्रण व अग्निशमन विभागाला सूचना देण्यात आलेल्या आहेत. झोनल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. नाले सफाईचे काम सुरू आहे. कोरोनाच्या कालावधीत नागरिकांना संरक्षण देणे आमचे आद्य कर्तव्य आहे. संसर्गाचा बाऊ करण्याचे कारण नाही. नागरिकांनी काळजी घ्यावी.

- संतोष पाटील, सहायक आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पावसाळा म्हटला, की पिंपरीकरांच्या अंगावर काटा उभा राहतो; काय आहेत त्या आठवणी... पिंपरी : एकीकडे कोरोनाचे संकट उभे आहे. तर दूसरीकडे पावसाळा तोंडावर आल्याने नदीकाठच्या परिसरातील पूरबाधितांच्या अंगावर काटे उभे राहिले आहेत. शहरात गतवर्षी पावसाने थैमान घातल्याने पिंपरी-चिंचवड शहरवासीयांना भीषण पूरसंकटाचा सामना करावा लागला. तब्बल नऊ गावातील साडेचार हजारांहून अधिक कुटुंबाचे स्थलांतर झाले. मात्र, या पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेला तारेवरची कसरत करावी लागणार असल्याने प्रशासन आतापासूनच सज्ज झाले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पवना, इंद्रायणी व मुळा नद्या दुथडी भरून वाहिल्याने अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले. चौदा हजार क्‍युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. पावसाचा जोर मोठा असल्याने पवना आणि मुळशी धरणही पूर्ण क्षमतेने भरले होते. अनेक गावांचा संपर्क तुटला. अद्यापही ती कुटुंबे पुराच्या धक्‍क्‍यातून सावरलेली नाहीत. मात्र, कोरोना संसर्ग परिस्थितीत अतिवृष्टी झाल्यास महापालिकेला मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार असल्याने महापालिका प्रशासकीय वर्तुळात चर्चा आहे. या पार्श्‍वभूमीवर नुकतीच महापालिकेत आढावा बैठक पार पडली आहे. अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापनासोबतच पूर नियंत्रण कक्ष तयार करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या असून, सर्व विभागांना कामाचे वाटप करण्यात आले आहे. गतवर्षी पुरात अडकलेल्या 49 जणांना बाहेर काढण्यात एनडीआरएफला यश आले होते. वाहतूक बंद झाल्याने काही पर्यायी रस्ते खुले करण्यात आले होते. पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा या केल्या होत्या उपाययोजना- नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक बाधित क्षेत्रातील नोंदी व पंचनामे शाळा खोल्या व भोजन व्यवस्था अग्निशमन विभाग व आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24x7 अलर्ट वायरलेस यंत्रणा 15 हजार रुपये अनुदान 10 किलो धान्याचा रेशन पुरवठा असे झाले होते बाधितांचे हाल- कागदपत्रे वाहून गेली धान्याची तत्काळ मदत मिळण्यात अडथळे पंचनाम्याला उशीर बचाव कार्यात अडथळा यामुळे ओढावणार संकट -  नदीकाठचे अतीक्रमण अनधिकृत झोपडपट्ट्या धोकादायक बांधकामे पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  बाधित गाव, कुटुंब संख्या-  दापोडी 859 रावेत 50 चिंचवड 49 भोसरी 382 बोपखेल 64 पिंपरी वाघेरे 2420 पिंपळे गुरव 165 रहाटणी 272 सांगवी 619 एकूण 4880 बाधित भाग-  संजय गांधीनगर, बौद्धनगर, भाटनगर, आंबेडकर कॉलनी, रमाबाईनगर, शिक्षक सोसायटी, कस्पटे वस्ती, पवना वस्ती, गुलाबनगर- दापोडी, रतिकलाल भगवानदास वसाहत- फुगेवाडी, हिरामण लांडगे झोपडपट्टी-कासारवाडी,आनंदवन आश्रम, अशोक हॉटेल परिसर, मुळानगर, सांगवी, मधुबन. हे रस्ते झाले होते बंद-  औंध-सांगवी-हिंजवडी रस्ता सांगवी बुद्धविहारमार्गे जाणारा पूल सांगवीहून स्पायरला जाणारा पूल वाकड नाका ते कस्पटे वस्ती पिंपळे निलख ते कस्पटे वस्ती सांगवी सृष्टी ते कासारवाडी पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर नियंत्रण कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. आपत्ती नियंत्रण व अग्निशमन विभागाला सूचना देण्यात आलेल्या आहेत. झोनल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. नाले सफाईचे काम सुरू आहे. कोरोनाच्या कालावधीत नागरिकांना संरक्षण देणे आमचे आद्य कर्तव्य आहे. संसर्गाचा बाऊ करण्याचे कारण नाही. नागरिकांनी काळजी घ्यावी. - संतोष पाटील, सहायक आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3eBRhP9
Read More
पालक दिन विशेष : मुलांमध्ये सकारात्मक ऊर्जा आणा -  उपेंद्र लिमये

‘कोरोना’सारखं मोठं संकट येतं, तेव्हा पालक म्हणून तुम्ही कसे रिॲक्ट होता, हे खूप महत्त्वाचं आहे. मुलांना वस्तूस्थितीचं भान आणून देणं, मात्र त्याचवेळी त्यांच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम होणार नाही, हे पाहणंही तेवढंच गरजेचं आहे. या परिस्थितीत मुलांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे ही पालक म्हणून तुमची जबाबदारी आहे. 

‘कोरोना’मुळे देशभरात लॉकडाउन जाहीर झाला आणि सर्वजण गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ घरातच अडकून पडले आहेत. पुण्या-मुंबईसारख्या महानगरांत राहणाऱ्या पालकांसाठी ही खूपच मोठी घटना आहे. माझ्यासह आधीच्या चार पिढ्यांनी अशी परिस्थिती अनुभवली नसल्यानं पालक म्हणून एक वेगळीच जबाबदारी प्रत्येकावर येऊन पडली. खरंतर आतापर्यंत पालकांना आपल्या पाल्यांना वेळच देत येत नव्हता, मात्र तिच्यात लॉकडाउनमुळं आमुलाग्र बदल घडला. पालकांनी मुलांशी संवाद साधणं अपेक्षित असतं. लॉकडाउनमुळं हा संवाद वाढला. त्या अर्थानं मी लॉकडाउन ही सकारात्मक गोष्ट मानतो. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

माझ्या व्यवसायात खरंतर ९ ते ५ ही कामाची वेळ नाही. त्यातच पावसाळ्याच्या आधी चित्रीकरण पूर्ण करायचं असल्यानं मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या असताना मी कामात बिझी असायचो. त्यामुळं मुलांशी माझा पुरेसा संवाद होत नव्हता. माझा मुलगा आता दहावीत गेला आहे, तर मुलगी २३ वर्षांची आहे. वडील म्हणून माझ्यावरची जबाबदारीही मोठी आहे. विशेषतः, समाजावर कोरोनासारखं मोठं संकट येतं, तेव्हा पालक म्हणून तुम्ही कसे रिॲक्ट होता, हे खूप महत्त्वाचं आहे. मुलांना बातम्या पाहून, आजूबाजूची दृश्‍यं पाहून अनेक प्रश्‍न पडतात. या प्रश्‍नांची उत्तरं देताना तुम्हाला जबाबदारीचं भान असणं गरजेचं आहे. मुलांना वस्तूस्थितीचं भान आणून देणं, मात्र त्याचवेळी त्यांच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम होणार नाही, हे पाहणंही तेवढंच गरजेचं होतं आणि ते मी साधलं. माझं माझ्या मुलांशी पहिल्यापासूनच मित्रत्वाचं नातं असल्यानं हे सहज साध्य झालं. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

या काळात जाणवलेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आपलं घर सुरळीत चालण्यासाठी अनेक हातांची गरज असते. त्यात स्वयंपाक, धुणे, भांडी, केर-कचरा, गाडी पुसणं या गोष्टी करणाऱ्यांची मदत लागत असते. ‘कोरोना’मुळं ही सगळी कामं कुटुंबावर येऊन पडली. मी पहिल्याच आठवड्यात सर्वांशी बोलून प्रत्येक सहस्याची जबाबदारी निश्‍चित केली. त्यामुळं मुलांनाही त्यांच्या जबाबदारीची जाणीव झाली. माझ्याकडं दोन्ही वेळचा स्वयंपाक, नाश्‍ता आला, मुलांकडं घराची सफाई आणि पत्नीनं बाकीची कामं स्वीकारली. त्यामुळं गेले ७० दिवस आमचं घर चकाचक राहिलं आहे. मी रोजच्या पोळी-भाजीबरोबरच मिसळ, दहीवडा, कट वडा, इडली-सांबरासारखे अनेक पदार्थ करायला शिकलो. हे पदार्थ बनविण्यासाठी मला यू-ट्यूबबरोबरच शेफ विष्णू मनोहर यांचीही मदत झाली. हे पदार्थ खाताना माझ्या मुलांच्या चेहऱ्यावरची तृप्ती मला खूप मोठा आनंद देऊन गेली. 

माझ्या मुलानं कोरोना काळात लोकांना मदत करणाऱ्या सेलिब्रिटिजना पाहून, ‘‘बाबा, तू लोकांना अशी मदत करणार आहेस का,’ असा प्रश्‍न विचारला. मी तशा संधीची वाट पाहात होतो. माझी पत्नी होमिओपॅथी डॉक्टर आहे व ‘आयुष’ मंत्रालयानं ‘अर्सेनिक अल्बम ३०’ या प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या औषधाला मान्यता दिल्यानंतर आम्ही मी राहत असलेल्या गोरेगाव परिसरात हे औषध मोफत वाटण्याचा निर्णय घेतला. औषध तयार करण्याचं काम माझ्या पत्नीकडं होतं, तर बाटल्यांवर लेबल चिकटवणं, पॅकिंग, स्टेपलिंग व त्याची नोंद ठेवणारे एक्सएल शीट तयार करण्याचं काम मी व माझ्या मुलांनी केलं. गेल्या २० दिवसांत आम्ही तब्बल १६ हजार जणांना या औषधाचं वाटप केलं. हे काम आम्ही एकही फोटो न काढता किंवा सेल्फी न घेता केलं, हे विशेष! 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या काळात मुलांची मानसिकता सकारात्मक राहणं, ते कोमेजून जाणार नाहीत याची काळजी घेणं खूप गरजेचं होतं. त्यासाठी बातम्या दिवसातून दोनदा व गरजेपुरत्याच पाहण्याचा निर्णय घेतला. रोज रात्री आम्ही ‘बदाम सात’चे सात डाव खेळतो आहे आणि त्याचा रेकॉर्डही ठेवला आहे! जुने चित्रपटही पाहिले. माझा मुलगा दहावीत गेला असून, आम्ही त्याच्यावर या परिस्थितीत अभ्यासासाठी कोणताही दबाब आणला नाही. त्यामुळं मुलांचा उत्साह अद्याप टिकून आहे. ही परिस्थिती पालक म्हणून तुम्ही चुकीचं वागल्यास नात्यांना तडा जाईल, अशीच आहे. मुलांना वेळ देऊन, त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करून या परिस्थितीतून बाहेर पडायला त्यांना मदत करणं ही पालक म्हणून तुमची मुख्य जबाबदारी आहे. पालक दिनानिमित्त माझा पालकांना हाच संदेश आहे... 

पालकांनो, हे लक्षात असूद्या... 
- मुलांशी मित्रत्वाचं नातं ठेवा. 
- मोठ्या संकटात जबाबदारीचं भान ठेवा. 
- परिस्थितीवर टोकाच्या प्रतिक्रिया देणं टाळा. 
- घरातील कामांमध्ये मुलांना सहभागी करून घ्या. 
- ताणामुळं मुलं कोमेजून जाणार नाहीत, याची काळजी घ्या. 

(शब्दांकन - महेश बर्दापूरकर) 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पालक दिन विशेष : मुलांमध्ये सकारात्मक ऊर्जा आणा -  उपेंद्र लिमये ‘कोरोना’सारखं मोठं संकट येतं, तेव्हा पालक म्हणून तुम्ही कसे रिॲक्ट होता, हे खूप महत्त्वाचं आहे. मुलांना वस्तूस्थितीचं भान आणून देणं, मात्र त्याचवेळी त्यांच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम होणार नाही, हे पाहणंही तेवढंच गरजेचं आहे. या परिस्थितीत मुलांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे ही पालक म्हणून तुमची जबाबदारी आहे.  ‘कोरोना’मुळे देशभरात लॉकडाउन जाहीर झाला आणि सर्वजण गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ घरातच अडकून पडले आहेत. पुण्या-मुंबईसारख्या महानगरांत राहणाऱ्या पालकांसाठी ही खूपच मोठी घटना आहे. माझ्यासह आधीच्या चार पिढ्यांनी अशी परिस्थिती अनुभवली नसल्यानं पालक म्हणून एक वेगळीच जबाबदारी प्रत्येकावर येऊन पडली. खरंतर आतापर्यंत पालकांना आपल्या पाल्यांना वेळच देत येत नव्हता, मात्र तिच्यात लॉकडाउनमुळं आमुलाग्र बदल घडला. पालकांनी मुलांशी संवाद साधणं अपेक्षित असतं. लॉकडाउनमुळं हा संवाद वाढला. त्या अर्थानं मी लॉकडाउन ही सकारात्मक गोष्ट मानतो.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप माझ्या व्यवसायात खरंतर ९ ते ५ ही कामाची वेळ नाही. त्यातच पावसाळ्याच्या आधी चित्रीकरण पूर्ण करायचं असल्यानं मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या असताना मी कामात बिझी असायचो. त्यामुळं मुलांशी माझा पुरेसा संवाद होत नव्हता. माझा मुलगा आता दहावीत गेला आहे, तर मुलगी २३ वर्षांची आहे. वडील म्हणून माझ्यावरची जबाबदारीही मोठी आहे. विशेषतः, समाजावर कोरोनासारखं मोठं संकट येतं, तेव्हा पालक म्हणून तुम्ही कसे रिॲक्ट होता, हे खूप महत्त्वाचं आहे. मुलांना बातम्या पाहून, आजूबाजूची दृश्‍यं पाहून अनेक प्रश्‍न पडतात. या प्रश्‍नांची उत्तरं देताना तुम्हाला जबाबदारीचं भान असणं गरजेचं आहे. मुलांना वस्तूस्थितीचं भान आणून देणं, मात्र त्याचवेळी त्यांच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम होणार नाही, हे पाहणंही तेवढंच गरजेचं होतं आणि ते मी साधलं. माझं माझ्या मुलांशी पहिल्यापासूनच मित्रत्वाचं नातं असल्यानं हे सहज साध्य झालं.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  या काळात जाणवलेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आपलं घर सुरळीत चालण्यासाठी अनेक हातांची गरज असते. त्यात स्वयंपाक, धुणे, भांडी, केर-कचरा, गाडी पुसणं या गोष्टी करणाऱ्यांची मदत लागत असते. ‘कोरोना’मुळं ही सगळी कामं कुटुंबावर येऊन पडली. मी पहिल्याच आठवड्यात सर्वांशी बोलून प्रत्येक सहस्याची जबाबदारी निश्‍चित केली. त्यामुळं मुलांनाही त्यांच्या जबाबदारीची जाणीव झाली. माझ्याकडं दोन्ही वेळचा स्वयंपाक, नाश्‍ता आला, मुलांकडं घराची सफाई आणि पत्नीनं बाकीची कामं स्वीकारली. त्यामुळं गेले ७० दिवस आमचं घर चकाचक राहिलं आहे. मी रोजच्या पोळी-भाजीबरोबरच मिसळ, दहीवडा, कट वडा, इडली-सांबरासारखे अनेक पदार्थ करायला शिकलो. हे पदार्थ बनविण्यासाठी मला यू-ट्यूबबरोबरच शेफ विष्णू मनोहर यांचीही मदत झाली. हे पदार्थ खाताना माझ्या मुलांच्या चेहऱ्यावरची तृप्ती मला खूप मोठा आनंद देऊन गेली.  माझ्या मुलानं कोरोना काळात लोकांना मदत करणाऱ्या सेलिब्रिटिजना पाहून, ‘‘बाबा, तू लोकांना अशी मदत करणार आहेस का,’ असा प्रश्‍न विचारला. मी तशा संधीची वाट पाहात होतो. माझी पत्नी होमिओपॅथी डॉक्टर आहे व ‘आयुष’ मंत्रालयानं ‘अर्सेनिक अल्बम ३०’ या प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या औषधाला मान्यता दिल्यानंतर आम्ही मी राहत असलेल्या गोरेगाव परिसरात हे औषध मोफत वाटण्याचा निर्णय घेतला. औषध तयार करण्याचं काम माझ्या पत्नीकडं होतं, तर बाटल्यांवर लेबल चिकटवणं, पॅकिंग, स्टेपलिंग व त्याची नोंद ठेवणारे एक्सएल शीट तयार करण्याचं काम मी व माझ्या मुलांनी केलं. गेल्या २० दिवसांत आम्ही तब्बल १६ हजार जणांना या औषधाचं वाटप केलं. हे काम आम्ही एकही फोटो न काढता किंवा सेल्फी न घेता केलं, हे विशेष!  पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा या काळात मुलांची मानसिकता सकारात्मक राहणं, ते कोमेजून जाणार नाहीत याची काळजी घेणं खूप गरजेचं होतं. त्यासाठी बातम्या दिवसातून दोनदा व गरजेपुरत्याच पाहण्याचा निर्णय घेतला. रोज रात्री आम्ही ‘बदाम सात’चे सात डाव खेळतो आहे आणि त्याचा रेकॉर्डही ठेवला आहे! जुने चित्रपटही पाहिले. माझा मुलगा दहावीत गेला असून, आम्ही त्याच्यावर या परिस्थितीत अभ्यासासाठी कोणताही दबाब आणला नाही. त्यामुळं मुलांचा उत्साह अद्याप टिकून आहे. ही परिस्थिती पालक म्हणून तुम्ही चुकीचं वागल्यास नात्यांना तडा जाईल, अशीच आहे. मुलांना वेळ देऊन, त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करून या परिस्थितीतून बाहेर पडायला त्यांना मदत करणं ही पालक म्हणून तुमची मुख्य जबाबदारी आहे. पालक दिनानिमित्त माझा पालकांना हाच संदेश आहे...  पालकांनो, हे लक्षात असूद्या...  - मुलांशी मित्रत्वाचं नातं ठेवा.  - मोठ्या संकटात जबाबदारीचं भान ठेवा.  - परिस्थितीवर टोकाच्या प्रतिक्रिया देणं टाळा.  - घरातील कामांमध्ये मुलांना सहभागी करून घ्या.  - ताणामुळं मुलं कोमेजून जाणार नाहीत, याची काळजी घ्या.  (शब्दांकन - महेश बर्दापूरकर)  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2MtXpNH
Read More
लॉकडाउनमध्ये पलूस तालुक्‍यात पोलिसांचा हिसका

पलूस (सांगली) - पोलिसांनी लॉकडाउन काळात पलूस पोलिस ठाणे कार्यक्षेत्रात आतापर्यंत 252 गुन्हे दाखल केले. तर तब्बल चार लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे, अशी माहिती पलूस पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी दिली. 

पलूस पोलिस ठाणे कार्यक्षेत्रात पलूस शहरासह इतर काही गावे येतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने संचारबंदी लागू केली. तसेच कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी मंदिरे, मद्य विक्री, तंबाखू जन्य पदार्थ विक्री, हॉटेल, बेकरी व इतर खाद्यपदार्थ विक्री यावर बंदी घातली. काही काळ इतर दुकाने बंद ठेवण्यात आली. त्याचबरोबर दुचाकीवरून डबल सिट व चारचाकीमधून चालकासह तीन पेक्षा जादा प्रवासी नसणे, तोंडाला मास्कचा वापर न करणे, राज्य व जिल्हा बंदी असतानाही आदेशाचा भंग करून प्रवेश करणे, रस्त्यावर उगीचच फिरणे, सोशल डिस्टन्सचे पालन न करणे, अशा विविध सूचनांचे पालन न करणारांवर पलूस पोलिसांनी नजर ठेवून, रात्रंदिवस काम केले. पलूस शहरासह इतर गावात नाकेबंदी केली.

कडक पहारा ठेवला. मात्र, शासन आदेशाचे व नियममांचे पालन न करणारांवर पलूस पोलिसांनी गुन्हे दाखल केले. पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना शिक्षक पोलिस, माजी सैनिक, पोलिस मित्र इतरांची चांगली साथ मिळाली. लॉकडाउन सुरू झालेपासून पलूस पोलिसांनी राज्य व जिल्ह्याबाहेरुन विनापरवाना आलेल्या 3, बंद काळात दुकान सुरू ठेवणारे 3, मास्कचा वापर न करणारे 193, संचारबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी 43 अशा एकूण 252 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्याकडून चार लाख रुपयांपेक्षा जास्त दंड वसूल करण्यात आला आहे. 

पलूस पोलिस ठाणे कार्यक्षेत्रात लॉकडाउनपासून पोलिस कर्मचारी, आरोग्य विभाग व प्रशासनाच्या इतर विभागाने चांगले काम केले. अजूनही करीत आहेत. सुदैवाने या ठिकाणी एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला नाही. यामध्ये नागरिकांनी मोठे सहकार्य केले. याही पुढे समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करावे. 
- विकास जाधव, सहायक पोलिस निरीक्षक, पलूस. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

लॉकडाउनमध्ये पलूस तालुक्‍यात पोलिसांचा हिसका पलूस (सांगली) - पोलिसांनी लॉकडाउन काळात पलूस पोलिस ठाणे कार्यक्षेत्रात आतापर्यंत 252 गुन्हे दाखल केले. तर तब्बल चार लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे, अशी माहिती पलूस पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी दिली.  पलूस पोलिस ठाणे कार्यक्षेत्रात पलूस शहरासह इतर काही गावे येतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने संचारबंदी लागू केली. तसेच कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी मंदिरे, मद्य विक्री, तंबाखू जन्य पदार्थ विक्री, हॉटेल, बेकरी व इतर खाद्यपदार्थ विक्री यावर बंदी घातली. काही काळ इतर दुकाने बंद ठेवण्यात आली. त्याचबरोबर दुचाकीवरून डबल सिट व चारचाकीमधून चालकासह तीन पेक्षा जादा प्रवासी नसणे, तोंडाला मास्कचा वापर न करणे, राज्य व जिल्हा बंदी असतानाही आदेशाचा भंग करून प्रवेश करणे, रस्त्यावर उगीचच फिरणे, सोशल डिस्टन्सचे पालन न करणे, अशा विविध सूचनांचे पालन न करणारांवर पलूस पोलिसांनी नजर ठेवून, रात्रंदिवस काम केले. पलूस शहरासह इतर गावात नाकेबंदी केली. कडक पहारा ठेवला. मात्र, शासन आदेशाचे व नियममांचे पालन न करणारांवर पलूस पोलिसांनी गुन्हे दाखल केले. पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना शिक्षक पोलिस, माजी सैनिक, पोलिस मित्र इतरांची चांगली साथ मिळाली. लॉकडाउन सुरू झालेपासून पलूस पोलिसांनी राज्य व जिल्ह्याबाहेरुन विनापरवाना आलेल्या 3, बंद काळात दुकान सुरू ठेवणारे 3, मास्कचा वापर न करणारे 193, संचारबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी 43 अशा एकूण 252 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्याकडून चार लाख रुपयांपेक्षा जास्त दंड वसूल करण्यात आला आहे.  पलूस पोलिस ठाणे कार्यक्षेत्रात लॉकडाउनपासून पोलिस कर्मचारी, आरोग्य विभाग व प्रशासनाच्या इतर विभागाने चांगले काम केले. अजूनही करीत आहेत. सुदैवाने या ठिकाणी एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला नाही. यामध्ये नागरिकांनी मोठे सहकार्य केले. याही पुढे समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करावे.  - विकास जाधव, सहायक पोलिस निरीक्षक, पलूस.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2MiRY3K
Read More
कोरोना संकटात दूध उत्पादकांचा संघर्ष

सांगली -  द्राक्ष, डाळींब, भाजीपाल्यासह सर्वच शेतीमालाचा कोरोना लॉकडाऊनने कोंडी केली. शेतकऱ्यांचे आर्थिक चक्र कोलमडून गेले, मात्र या काळात दुधाची उलाढाल अडखळत का असेना सुरु राहील. दुधाने शेतकऱ्यांना तारले. दूध उत्पादक शेतकरी आणि दूध संस्थांनी कोरोना संकट काळात अतिशय संयम राखला आहे. 

राज्यातील दुधाचे अडीच कोटी लिटरचे संकलन आणि त्या तुलनेत दूध, दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीवर आलेल्या मर्यादा याची सांगड घालताना कसरत सुरू आहे. ती किती काळ राहिल, याची खात्री नाही. त्यातून दूध दराचा कायदा आणि प्राप्त परिस्थितीत व्यवहार हा मेळ घालण्यावर सर्व घटकांत या घडीला एकमत आहे. फायद्या-तोट्याच्या व्यवहारापेक्षा आज टिकून राहण्याला हे क्षेत्र महत्त्व देत आहे. भविष्यात पुन्हा एकदा "धवल क्रांती'ची फळे चाखण्यासाठी या संकट काळात तग धरून राहण्याचे मोठे आव्हान आहे. 

सारे जग लॉकडाउन असताना शेतकरी राबत होता. तो शिवारात होता. मेहनत करत होता, मात्र केळी, कलिंगड, भाजीपाल्यापासून साऱ्याच शेतमालावर संकट कोसळले होते. तो हतबल होता. मातीमोल दराने विक्री करत होता. या साऱ्यात धडपड करून जनावरे जगवत होता. दूध काढत होता, डेअरी चालवत होता. डेअरी मालक संकटातही दूध संकलन करत होते आणि ते दूध मोठ्या संकलन केंद्रात आणत होते. मोठे दूध केंद्र ते दूध पुणे, मुंबईपर्यंत पोहचवत होते. हे चक्र कुठेही थांबले नाही. दुधाची मागणी कमी झाली, उपपदार्थ विक्री जवळपास ठप्प झाली. दूध पावडर निर्मितीला पर्याय उरला नाही.

संकट मोठ्या दूध डेअरीवर होते. ते छोट्या दूध डेअरीकडे सरकणार नाही, याची त्यांनी काळजी घेतली आणि पर्यायाने शेतकऱ्यांची कोंडी होणार नाही, याची खबरदारी घेतली गेली. दुधाचे दर पडले, पर्याय नव्हता. दूध उत्पादकांनी त्यावर चकार शब्द काढला नाही. कारण, या काळात संयम सोडला तर दूध संकलनावर थेट परिणाम झाला असता. डेअरी बंद झाल्या असत्या. ते कुणालाच परवडणारे नव्हते. विशेषतः हे संकट गायीच्या दुधाबाबत अधिक आहे. या काळात कमीअधिक का असेना मात्र दुधाचा पैसा खेळता राहिला हेच महत्वाचे. 

दुसरीकडे पशुखाद्याच्या दरातील वाढ सातत्यपूर्ण राहिली आहे. कच्च्या मालाचा तुटवडा असल्याने ते साहजिक होते. या दुहेरी कोंडीतून दूध उत्पादकांनी संयम बाळगला आहे. तो अजून किती काळ बाळगावा लागेल, याची या घडीला कल्पना नाही. चितळे डेअरीचे संचालक गिरीश चितळे यांच्या मतानुसार, लॉकडाउनच्या पुढच्या टप्प्यात व्यवहार अधिक सुटसुटीत होतील आणि मग हे संकट हळूहळू कमी होईल. तोवर टिकून राहण्याला महत्त्व दिले पाहिजे. 

आकड्यांत स्थिती 
* राज्याचे दूध उत्पादन ः अडीच कोटी लिटर 
* उपपदार्थ निर्मिती ः सुमारे 60 टक्‍क्‍यांवर 
* जिल्ह्याचे रोजचे दूध उत्पादन ः 12 लाख लिटर 
* खासगी संस्थांचे संकलन ः सुमारे 7 लाख लिटर 
* सहकारी संस्थांचे संकलन ः सुमारे 5 लाख लिटर 

दूध पावडर निर्मिती 
राज्यातील सुमारे दीड कोटी लिटर दुधाची रोज भुकटी केली जात आहे. ते प्रमाण आता हळूहळू कमी होत जाईल आणि उपपदार्थ निर्मितीची आकडेवारी वाढत जाईल. दूध भुकटीचे देशातील दर प्रतिकिलो 300 रुपयांवर होते. ते दूध भुकटी निर्मिती वाढल्यानंतर सुमारे 204 रुपये प्रतिकिलोवर आले होते. या दरात वाढीची सध्या तरी फारशी शक्‍यता दिसत नाही. कारण, मागणीपेक्षा सध्या साठा मोठा आहे. तरीही हा व्यवसाय टिकून राहण्यासाठी धडपडतो आहे. 

दूध उत्पादक शेतकरी आणि संस्थांनी संयमाने, सामंजस्याने आणि कायदा-व्यवहाराची सांगड घालत संकट हाताळले आहे. संकट खूप मोठे आहे. ते कधी संपेल माहिती नाही, मात्र या काळात टिकून राहण्याला महत्त्व दिले आहे. फायद्यातोट्यापेक्षा व्यवसाय जगला पाहिजे. 
- गिरीश चितळे, संचालक, चितळे डेअरी 

दूध विक्री सुरु राहिल्याने हातात पैसा खेळता राहिला. दुधाच्या दरावर या घडीला फार चर्चा करून चालणार नाही. आठआणे-रुपया कमी मिळाला तरी खदखद नाही, कारण संकटच मोठे आहे. फक्त शेण पदरात पडतेय, बाकी सारा खर्च जनावरांवरच होतोय. आठवड्यात बील येतेय आणि त्यावर चूल पेटते, हेच महत्वाचे. 

- चंदर पाटील, शेतकरी 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोना संकटात दूध उत्पादकांचा संघर्ष सांगली -  द्राक्ष, डाळींब, भाजीपाल्यासह सर्वच शेतीमालाचा कोरोना लॉकडाऊनने कोंडी केली. शेतकऱ्यांचे आर्थिक चक्र कोलमडून गेले, मात्र या काळात दुधाची उलाढाल अडखळत का असेना सुरु राहील. दुधाने शेतकऱ्यांना तारले. दूध उत्पादक शेतकरी आणि दूध संस्थांनी कोरोना संकट काळात अतिशय संयम राखला आहे.  राज्यातील दुधाचे अडीच कोटी लिटरचे संकलन आणि त्या तुलनेत दूध, दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीवर आलेल्या मर्यादा याची सांगड घालताना कसरत सुरू आहे. ती किती काळ राहिल, याची खात्री नाही. त्यातून दूध दराचा कायदा आणि प्राप्त परिस्थितीत व्यवहार हा मेळ घालण्यावर सर्व घटकांत या घडीला एकमत आहे. फायद्या-तोट्याच्या व्यवहारापेक्षा आज टिकून राहण्याला हे क्षेत्र महत्त्व देत आहे. भविष्यात पुन्हा एकदा "धवल क्रांती'ची फळे चाखण्यासाठी या संकट काळात तग धरून राहण्याचे मोठे आव्हान आहे.  सारे जग लॉकडाउन असताना शेतकरी राबत होता. तो शिवारात होता. मेहनत करत होता, मात्र केळी, कलिंगड, भाजीपाल्यापासून साऱ्याच शेतमालावर संकट कोसळले होते. तो हतबल होता. मातीमोल दराने विक्री करत होता. या साऱ्यात धडपड करून जनावरे जगवत होता. दूध काढत होता, डेअरी चालवत होता. डेअरी मालक संकटातही दूध संकलन करत होते आणि ते दूध मोठ्या संकलन केंद्रात आणत होते. मोठे दूध केंद्र ते दूध पुणे, मुंबईपर्यंत पोहचवत होते. हे चक्र कुठेही थांबले नाही. दुधाची मागणी कमी झाली, उपपदार्थ विक्री जवळपास ठप्प झाली. दूध पावडर निर्मितीला पर्याय उरला नाही. संकट मोठ्या दूध डेअरीवर होते. ते छोट्या दूध डेअरीकडे सरकणार नाही, याची त्यांनी काळजी घेतली आणि पर्यायाने शेतकऱ्यांची कोंडी होणार नाही, याची खबरदारी घेतली गेली. दुधाचे दर पडले, पर्याय नव्हता. दूध उत्पादकांनी त्यावर चकार शब्द काढला नाही. कारण, या काळात संयम सोडला तर दूध संकलनावर थेट परिणाम झाला असता. डेअरी बंद झाल्या असत्या. ते कुणालाच परवडणारे नव्हते. विशेषतः हे संकट गायीच्या दुधाबाबत अधिक आहे. या काळात कमीअधिक का असेना मात्र दुधाचा पैसा खेळता राहिला हेच महत्वाचे.  दुसरीकडे पशुखाद्याच्या दरातील वाढ सातत्यपूर्ण राहिली आहे. कच्च्या मालाचा तुटवडा असल्याने ते साहजिक होते. या दुहेरी कोंडीतून दूध उत्पादकांनी संयम बाळगला आहे. तो अजून किती काळ बाळगावा लागेल, याची या घडीला कल्पना नाही. चितळे डेअरीचे संचालक गिरीश चितळे यांच्या मतानुसार, लॉकडाउनच्या पुढच्या टप्प्यात व्यवहार अधिक सुटसुटीत होतील आणि मग हे संकट हळूहळू कमी होईल. तोवर टिकून राहण्याला महत्त्व दिले पाहिजे.  आकड्यांत स्थिती  * राज्याचे दूध उत्पादन ः अडीच कोटी लिटर  * उपपदार्थ निर्मिती ः सुमारे 60 टक्‍क्‍यांवर  * जिल्ह्याचे रोजचे दूध उत्पादन ः 12 लाख लिटर  * खासगी संस्थांचे संकलन ः सुमारे 7 लाख लिटर  * सहकारी संस्थांचे संकलन ः सुमारे 5 लाख लिटर  दूध पावडर निर्मिती  राज्यातील सुमारे दीड कोटी लिटर दुधाची रोज भुकटी केली जात आहे. ते प्रमाण आता हळूहळू कमी होत जाईल आणि उपपदार्थ निर्मितीची आकडेवारी वाढत जाईल. दूध भुकटीचे देशातील दर प्रतिकिलो 300 रुपयांवर होते. ते दूध भुकटी निर्मिती वाढल्यानंतर सुमारे 204 रुपये प्रतिकिलोवर आले होते. या दरात वाढीची सध्या तरी फारशी शक्‍यता दिसत नाही. कारण, मागणीपेक्षा सध्या साठा मोठा आहे. तरीही हा व्यवसाय टिकून राहण्यासाठी धडपडतो आहे.  दूध उत्पादक शेतकरी आणि संस्थांनी संयमाने, सामंजस्याने आणि कायदा-व्यवहाराची सांगड घालत संकट हाताळले आहे. संकट खूप मोठे आहे. ते कधी संपेल माहिती नाही, मात्र या काळात टिकून राहण्याला महत्त्व दिले आहे. फायद्यातोट्यापेक्षा व्यवसाय जगला पाहिजे.  - गिरीश चितळे, संचालक, चितळे डेअरी  दूध विक्री सुरु राहिल्याने हातात पैसा खेळता राहिला. दुधाच्या दरावर या घडीला फार चर्चा करून चालणार नाही. आठआणे-रुपया कमी मिळाला तरी खदखद नाही, कारण संकटच मोठे आहे. फक्त शेण पदरात पडतेय, बाकी सारा खर्च जनावरांवरच होतोय. आठवड्यात बील येतेय आणि त्यावर चूल पेटते, हेच महत्वाचे.  - चंदर पाटील, शेतकरी  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ZUHKPi
Read More
अचानक पाऊस, कोकणाला सतर्कतेचा इशारा

वैभववाडी (सिंधुदुर्ग) - सिंधुदुर्गात मॉन्सूनपूर्व पावसाने आज दमदार हजेरी लावली. विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांसह जिल्ह्यातील बहुतांशी भागात पाऊस झाला. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून, पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. अचानक कोसळलेल्या पावसामुळे सर्वांची तारांबळ झाली. दरम्यान, प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून, मच्छीमार बांधवांना समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते. वातावरणात प्रचंड उष्मा निर्माण झाला होता. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. दरम्यान, सायंकाळी तीन वाजल्यापासुन जोरदार वाऱ्याला सुरुवात झाली. त्यापाठोपाठ विजांच्या कडकडाटांसह पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील सह्याद्री पट्ट्यातून पावसाला सुरुवात झाली. वैभववाडी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या तालुक्‍यांमध्ये जोरदार पाऊस कोसळला. दुपारी साडेतीन ते सायंकाळी उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. पावसामुळे रस्त्यावरून पाणी वाहत होते. मळ्यांमध्ये देखील पावसाचे पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. पहिल्याच मॉन्सूनपूर्व पावसात जिकडे तिकडे पाणीच पाणी असल्याचे चित्र दिसत होते. सह्याद्री पट्टयात पावसाचा जोर अधिक होता. 

अचानक पाऊस सुरू झाल्यामुळे जिल्ह्यातील सर्वांचीच तारांबळ उडाली. वाऱ्यांमुळे काही रस्त्यावर झाडे कोसळण्याचे प्रकार घडले. परंतु, त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला नाही. प्रवासात असलेल्या दुचाकीस्वारांना रस्त्यातच गाडी उभी करून आडोशाला राहावे लागले. लॉकडाउनमुळे लांबलेल्या बांधकामांना पावसामुळे ब्रेक लागला. मुसळधार पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे दिवसभर उष्म्याने कंटाळलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पावसामुळे शेतकरी वर्गाची धांदल सुरू झाली आहे. पेरणीच्या दृष्टीने शेतकरी पूर्वतयारीला लागला आहे. 

जिल्ह्यावर चक्रीवादळाचे सावट 

ओरोस - जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात 31 मे ते 4 जून या कालावधीत सतर्कतेचा इशारा दिला आहे. या कालावधीत अरबी समुद्रात जोरदार वारे वाहणार आहेत, तर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्‍यता वर्तविली आहे. त्यामुळे मच्छीमार बांधवांना समुद्रात न जाण्याचे आवाहन केले आहे. 
अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रूपांतर होणार असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाने कळविले आहे. त्यामुळे समुद्र खवळलेला राहणार असून, मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये. तसेच समुद्रात गेलेल्या मच्छिमारांनी परत यावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने केले आहे. 

वादळाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सावधानता बाळगावी. विशेषत: किनारी भागातील तलाठी, ग्रामसेवक, पोलिसपाटील यांनी सतर्क रहावे. तसेच संबंधित सर्व यंत्रणांनी शोध व बचाव साहित्य सुस्थितीत असल्याची खात्री करावी. शोध व बचाव गट कार्यरत ठेवावेत. जिल्हा नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहून कोणतीही दुर्घटना घडल्यास नियंत्रण कक्षाला तत्काळ माहिती द्यावी. विभागप्रमुखांनी पुढील सूचना मिळेपर्यंत मुख्यालय सोडू नये, अशा सूचनाही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केल्या आहेत. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

अचानक पाऊस, कोकणाला सतर्कतेचा इशारा वैभववाडी (सिंधुदुर्ग) - सिंधुदुर्गात मॉन्सूनपूर्व पावसाने आज दमदार हजेरी लावली. विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांसह जिल्ह्यातील बहुतांशी भागात पाऊस झाला. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून, पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. अचानक कोसळलेल्या पावसामुळे सर्वांची तारांबळ झाली. दरम्यान, प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून, मच्छीमार बांधवांना समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते. वातावरणात प्रचंड उष्मा निर्माण झाला होता. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. दरम्यान, सायंकाळी तीन वाजल्यापासुन जोरदार वाऱ्याला सुरुवात झाली. त्यापाठोपाठ विजांच्या कडकडाटांसह पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील सह्याद्री पट्ट्यातून पावसाला सुरुवात झाली. वैभववाडी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या तालुक्‍यांमध्ये जोरदार पाऊस कोसळला. दुपारी साडेतीन ते सायंकाळी उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. पावसामुळे रस्त्यावरून पाणी वाहत होते. मळ्यांमध्ये देखील पावसाचे पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. पहिल्याच मॉन्सूनपूर्व पावसात जिकडे तिकडे पाणीच पाणी असल्याचे चित्र दिसत होते. सह्याद्री पट्टयात पावसाचा जोर अधिक होता.  अचानक पाऊस सुरू झाल्यामुळे जिल्ह्यातील सर्वांचीच तारांबळ उडाली. वाऱ्यांमुळे काही रस्त्यावर झाडे कोसळण्याचे प्रकार घडले. परंतु, त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला नाही. प्रवासात असलेल्या दुचाकीस्वारांना रस्त्यातच गाडी उभी करून आडोशाला राहावे लागले. लॉकडाउनमुळे लांबलेल्या बांधकामांना पावसामुळे ब्रेक लागला. मुसळधार पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे दिवसभर उष्म्याने कंटाळलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पावसामुळे शेतकरी वर्गाची धांदल सुरू झाली आहे. पेरणीच्या दृष्टीने शेतकरी पूर्वतयारीला लागला आहे.  जिल्ह्यावर चक्रीवादळाचे सावट  ओरोस - जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात 31 मे ते 4 जून या कालावधीत सतर्कतेचा इशारा दिला आहे. या कालावधीत अरबी समुद्रात जोरदार वारे वाहणार आहेत, तर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्‍यता वर्तविली आहे. त्यामुळे मच्छीमार बांधवांना समुद्रात न जाण्याचे आवाहन केले आहे.  अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रूपांतर होणार असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाने कळविले आहे. त्यामुळे समुद्र खवळलेला राहणार असून, मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये. तसेच समुद्रात गेलेल्या मच्छिमारांनी परत यावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने केले आहे.  वादळाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सावधानता बाळगावी. विशेषत: किनारी भागातील तलाठी, ग्रामसेवक, पोलिसपाटील यांनी सतर्क रहावे. तसेच संबंधित सर्व यंत्रणांनी शोध व बचाव साहित्य सुस्थितीत असल्याची खात्री करावी. शोध व बचाव गट कार्यरत ठेवावेत. जिल्हा नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहून कोणतीही दुर्घटना घडल्यास नियंत्रण कक्षाला तत्काळ माहिती द्यावी. विभागप्रमुखांनी पुढील सूचना मिळेपर्यंत मुख्यालय सोडू नये, अशा सूचनाही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केल्या आहेत.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3crMgYg
Read More
पती-पत्नीतील तणाव 40 टक्‍क्‍यांनी वाढला : प्रा. राजा आकाश 

नागपूर : लॉकडाउनमध्ये तणावात जगणाऱ्या पती-पत्नीला व्यक्त होता येत नाही. त्यांच्यामधील तणाव आतल्या आत धुमसतो आहे. आपण समुपदेशन करावे असे अनेक जोडप्यांना वाटते. मात्र, कोरोनाच्या भीतीने ही जोडपी समुपदेशनासाठी यायला तयार नाहीत. चाळीस ते पन्नास टक्‍क्‍यांपर्यंत जोडप्यामधील ही समस्या वाढली आहे, असे मत कौटुंबिक न्यायालयातील समुपदेशक, मानसोपचारतज्ज्ञ प्रा. राजा आकाश यांनी व्यक्त केले. 

देशामध्ये लॉकडाउन घोषित करण्यात आल्यानंतर कौटुंबिक न्यायालयातील कामकाज थांबले. त्यामुळे, कौटुंबिक कलहामुळे तणावात जगणाऱ्या जोडप्यांचे प्रमाणसुद्धा वाढल्याचे मत प्रा. राजा आकाश यांनी व्यक्त केले. अशा जोडप्यांच्या समस्यांचे वेळेत समाधान न झाल्यास अनेक कुटुंबे उद्‌ध्वस्त होतील. स्वभाव न जुळणे, संशयी वृत्ती, सासू सासऱ्यांशी न पटणे, छोट्या-छोट्या कारणांवरून वाद होणे, अपेक्षा, अहंकार अशा विविध कारणांमुळे जोडप्यांमध्ये खटके उडत असतात. लॉकडाउन सुरू होण्यापूर्वीदेखील याच कारणांमुळे जोडप्यांमध्ये तणाव निर्माण व्हायला. मात्र, याचे प्रमाण लॉकडाउनमध्ये वाढले आहे. 

हेही वाचा : नवलच! माकडाचं पिलू घेत आहे 'ऑनलाइन' शिक्षण

शिवाय, कामानिमित्त व्यक्ती 8 ते 10 तास घराबाहेर राहू शकत होता. परंतु, या काळात नवरा बायको दोघेही पूर्ण वेळ घरीच असल्याने त्यांच्यात होणाऱ्या वादाचे प्रमाण वाढले आहे. तसेच, या सर्व समस्या जोडप्यांना कुणाजवळ व्यक्तसुद्धा करता येत नाही. चीन आणि अमेरिकेमध्ये लॉकडाउन हटविल्यानंतर अनेक जोडप्यांनी घटस्फोट घेतला. अशा पती पत्नीचे वेळेत समुपदेशन न केल्यास भारतातदेखील हीच परिस्थिती उद्‌भवू शकते. अशा प्रकरणांमध्ये तणाव वाढत गेल्यास नवऱ्याला क्वारंटाइन करण्याचा निर्णयसुद्धा पुणे जिल्हा परिषदेमध्ये घेतला आहे. हीच परिस्थिती शहरामध्ये उद्‌भवल्यास स्थानिक प्रशासन हा पर्याय निवडण्याची शक्‍यता आहे, असेही ते म्हणाले. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पती-पत्नीतील तणाव 40 टक्‍क्‍यांनी वाढला : प्रा. राजा आकाश  नागपूर : लॉकडाउनमध्ये तणावात जगणाऱ्या पती-पत्नीला व्यक्त होता येत नाही. त्यांच्यामधील तणाव आतल्या आत धुमसतो आहे. आपण समुपदेशन करावे असे अनेक जोडप्यांना वाटते. मात्र, कोरोनाच्या भीतीने ही जोडपी समुपदेशनासाठी यायला तयार नाहीत. चाळीस ते पन्नास टक्‍क्‍यांपर्यंत जोडप्यामधील ही समस्या वाढली आहे, असे मत कौटुंबिक न्यायालयातील समुपदेशक, मानसोपचारतज्ज्ञ प्रा. राजा आकाश यांनी व्यक्त केले.  देशामध्ये लॉकडाउन घोषित करण्यात आल्यानंतर कौटुंबिक न्यायालयातील कामकाज थांबले. त्यामुळे, कौटुंबिक कलहामुळे तणावात जगणाऱ्या जोडप्यांचे प्रमाणसुद्धा वाढल्याचे मत प्रा. राजा आकाश यांनी व्यक्त केले. अशा जोडप्यांच्या समस्यांचे वेळेत समाधान न झाल्यास अनेक कुटुंबे उद्‌ध्वस्त होतील. स्वभाव न जुळणे, संशयी वृत्ती, सासू सासऱ्यांशी न पटणे, छोट्या-छोट्या कारणांवरून वाद होणे, अपेक्षा, अहंकार अशा विविध कारणांमुळे जोडप्यांमध्ये खटके उडत असतात. लॉकडाउन सुरू होण्यापूर्वीदेखील याच कारणांमुळे जोडप्यांमध्ये तणाव निर्माण व्हायला. मात्र, याचे प्रमाण लॉकडाउनमध्ये वाढले आहे.  हेही वाचा : नवलच! माकडाचं पिलू घेत आहे 'ऑनलाइन' शिक्षण शिवाय, कामानिमित्त व्यक्ती 8 ते 10 तास घराबाहेर राहू शकत होता. परंतु, या काळात नवरा बायको दोघेही पूर्ण वेळ घरीच असल्याने त्यांच्यात होणाऱ्या वादाचे प्रमाण वाढले आहे. तसेच, या सर्व समस्या जोडप्यांना कुणाजवळ व्यक्तसुद्धा करता येत नाही. चीन आणि अमेरिकेमध्ये लॉकडाउन हटविल्यानंतर अनेक जोडप्यांनी घटस्फोट घेतला. अशा पती पत्नीचे वेळेत समुपदेशन न केल्यास भारतातदेखील हीच परिस्थिती उद्‌भवू शकते. अशा प्रकरणांमध्ये तणाव वाढत गेल्यास नवऱ्याला क्वारंटाइन करण्याचा निर्णयसुद्धा पुणे जिल्हा परिषदेमध्ये घेतला आहे. हीच परिस्थिती शहरामध्ये उद्‌भवल्यास स्थानिक प्रशासन हा पर्याय निवडण्याची शक्‍यता आहे, असेही ते म्हणाले.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2MjjbmV
Read More
जॉब गेल्यामुळे आयटीयन्सना चिंतारोगाची समस्या; किती टक्क्यांपर्यंत प्रमाण गेलंय पाहा... 

पिंपरी : लॉकडाउन सुरू झाल्यापासून आयटीयन्सविषयी दररोज नवनवीन बातम्या येताहेत. तसेच, लॉकडाउनचा आयटी क्षेत्राला मोठा फटका बसलाय. त्यात आटीयन्सना नोकरी जाण्याचा व पगार कपातीचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांच्या चिंतेत आणखी भर पडलीय. त्यामुळे आयटीयन्सना चिंतारोगाची समस्या सतावू लागलीय. याआधी चार टक्‍यांपर्यंत असलेलं हे प्रमाण लॉकडाउनमध्ये 15 टक्‍यांपर्यंत गेलंय. सध्याची परिस्थिती काही दिवस अशीच राहिल्यास या आकडेवारीत आणखी वाढ होऊ शकेल, अशी शक्यता मानसोपचार तज्ज्ञांनी वर्तवलीय. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आयटीयन्सने आतापर्यंत कधीही अनुभवली नसेल, अशा परिस्थितीचा सामना त्यांना करावा लागतोय. कंपन्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिलीय. मात्र, दररोजच वेगवेगळ्या ताण तणावाच्या समस्या निर्माण होत आहेत. त्याचा परिणाम त्यांच्या जीवनमानावर होताना दिसतोय. 

चिंतारोग वाढण्याची कारणे काय? 

सध्या निर्माण झालेल्या स्थितीमध्ये नोकरी गमावल्यानंतर मनावर येणाऱ्या ताणाच्या स्थितीमुळे चिंतारोगामध्ये भर पडत आहे. सुरुवातीला नोकरी गेल्याचे समजल्यानंतर अनेकांना तो धक्‍का मान्यच होत नाही. त्यानंतर काही जणांमध्ये रागाची अवस्था निर्माण होते, तर काहीजण अखेरीस परिस्थिती मान्य करून नव्या वाटा शोधू लागतात. चिंतारोगांमुळे प्रामुख्याने निद्रानाश, सतत चिंता, मनामध्ये कायम असुरक्षितेतची भावना, असे प्रकार दिसून येतात. या ताणामुळे मानसिक बैठक स्थिर राहत नाही. त्यामुळे गंभीर स्वरुपाचे मानसिक आजार उद्‌भवू शकतात. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन 

नोकरी गेल्यानंतर मनावर येणाऱ्या ताणासंदर्भात आयटीयन्सना व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्याचा उपक्रम आयटी कर्मचाऱ्यांसाठी काम करणाऱ्या संघटनांकडून सुरू करण्यात आलाय. मानसोपचार तज्ज्ञांकडून व्हिडिओ तयार करून ते व्हॉटसअॅपच्या माध्यमातून आयटी कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवले जात आहेत, असं राज्य सरकारच्या आयटी समितीचे सदस्य पवनजित माने यांनी सांगितलं. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

मानसिक स्वास्थ कसे राखाल...

मानसिक स्वास्थ बिघडू न देता, ते चांगले कसे ठेवता येईल याचा प्रयत्न करा. 

खचून न जाता नवीन नोकरी, व्यवसाय शोधण्याचा प्रयत्न सुरू करा. 

खर्च कमी करण्याची सवय लावा. 

योगा, मेडिटेशन, कौन्सिलिंग याचा आधार घ्या आणि मानसिक स्वास्थ चांगले ठेवा 

लॉकडाउननंतर निर्माण झालेल्या स्थितीमुळे तरुणांमध्ये चिंतारोगाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. एरवी चार टक्‍यांपर्यंत असणारे, हे प्रमाण दोन महिन्यांमध्ये वाढले आहे. सध्याच्या स्थितीत 40 ते 50 या वयोगटातील लोकांमध्ये याचे प्रमाण 10 ते 15 टक्‍यांपर्यंत, तर 30 ते 40 वयोगटातील तरुणांमध्ये हे प्रमाण आठ ते दहा टक्‍यांपर्यंत पोहोचले आहे. सध्याची स्थिती अशीच कायम राहिली, तर यामध्ये वाढ होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. मानसिक स्वास्थ ठिक ठेवण्यासाठी ही मंडळी मानसोपचार तज्ज्ञांकडे जाण्याबरोबरच फॅमिली डॉक्‍टर, फिजिशिअयन यांचा सल्ला घेत आहेत. 

- डॉ. विद्याधर वाटवे, मानसोपचार तज्ज्ञ आणि माजी अध्यक्ष, भारतीय मानसोपचार संघटना 

 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

जॉब गेल्यामुळे आयटीयन्सना चिंतारोगाची समस्या; किती टक्क्यांपर्यंत प्रमाण गेलंय पाहा...  पिंपरी : लॉकडाउन सुरू झाल्यापासून आयटीयन्सविषयी दररोज नवनवीन बातम्या येताहेत. तसेच, लॉकडाउनचा आयटी क्षेत्राला मोठा फटका बसलाय. त्यात आटीयन्सना नोकरी जाण्याचा व पगार कपातीचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांच्या चिंतेत आणखी भर पडलीय. त्यामुळे आयटीयन्सना चिंतारोगाची समस्या सतावू लागलीय. याआधी चार टक्‍यांपर्यंत असलेलं हे प्रमाण लॉकडाउनमध्ये 15 टक्‍यांपर्यंत गेलंय. सध्याची परिस्थिती काही दिवस अशीच राहिल्यास या आकडेवारीत आणखी वाढ होऊ शकेल, अशी शक्यता मानसोपचार तज्ज्ञांनी वर्तवलीय.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप आयटीयन्सने आतापर्यंत कधीही अनुभवली नसेल, अशा परिस्थितीचा सामना त्यांना करावा लागतोय. कंपन्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिलीय. मात्र, दररोजच वेगवेगळ्या ताण तणावाच्या समस्या निर्माण होत आहेत. त्याचा परिणाम त्यांच्या जीवनमानावर होताना दिसतोय.  चिंतारोग वाढण्याची कारणे काय?  सध्या निर्माण झालेल्या स्थितीमध्ये नोकरी गमावल्यानंतर मनावर येणाऱ्या ताणाच्या स्थितीमुळे चिंतारोगामध्ये भर पडत आहे. सुरुवातीला नोकरी गेल्याचे समजल्यानंतर अनेकांना तो धक्‍का मान्यच होत नाही. त्यानंतर काही जणांमध्ये रागाची अवस्था निर्माण होते, तर काहीजण अखेरीस परिस्थिती मान्य करून नव्या वाटा शोधू लागतात. चिंतारोगांमुळे प्रामुख्याने निद्रानाश, सतत चिंता, मनामध्ये कायम असुरक्षितेतची भावना, असे प्रकार दिसून येतात. या ताणामुळे मानसिक बैठक स्थिर राहत नाही. त्यामुळे गंभीर स्वरुपाचे मानसिक आजार उद्‌भवू शकतात.  पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन  नोकरी गेल्यानंतर मनावर येणाऱ्या ताणासंदर्भात आयटीयन्सना व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्याचा उपक्रम आयटी कर्मचाऱ्यांसाठी काम करणाऱ्या संघटनांकडून सुरू करण्यात आलाय. मानसोपचार तज्ज्ञांकडून व्हिडिओ तयार करून ते व्हॉटसअॅपच्या माध्यमातून आयटी कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवले जात आहेत, असं राज्य सरकारच्या आयटी समितीचे सदस्य पवनजित माने यांनी सांगितलं.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  मानसिक स्वास्थ कसे राखाल... मानसिक स्वास्थ बिघडू न देता, ते चांगले कसे ठेवता येईल याचा प्रयत्न करा.  खचून न जाता नवीन नोकरी, व्यवसाय शोधण्याचा प्रयत्न सुरू करा.  खर्च कमी करण्याची सवय लावा.  योगा, मेडिटेशन, कौन्सिलिंग याचा आधार घ्या आणि मानसिक स्वास्थ चांगले ठेवा  लॉकडाउननंतर निर्माण झालेल्या स्थितीमुळे तरुणांमध्ये चिंतारोगाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. एरवी चार टक्‍यांपर्यंत असणारे, हे प्रमाण दोन महिन्यांमध्ये वाढले आहे. सध्याच्या स्थितीत 40 ते 50 या वयोगटातील लोकांमध्ये याचे प्रमाण 10 ते 15 टक्‍यांपर्यंत, तर 30 ते 40 वयोगटातील तरुणांमध्ये हे प्रमाण आठ ते दहा टक्‍यांपर्यंत पोहोचले आहे. सध्याची स्थिती अशीच कायम राहिली, तर यामध्ये वाढ होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. मानसिक स्वास्थ ठिक ठेवण्यासाठी ही मंडळी मानसोपचार तज्ज्ञांकडे जाण्याबरोबरच फॅमिली डॉक्‍टर, फिजिशिअयन यांचा सल्ला घेत आहेत.  - डॉ. विद्याधर वाटवे, मानसोपचार तज्ज्ञ आणि माजी अध्यक्ष, भारतीय मानसोपचार संघटना    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2TRuaID
Read More
व्वा...! टेंभूच्या पाण्यानं केलीय अशी कमाल

आटपाडी (सांगली) - टेंभू योजनेच्या पाण्यातून तालुक्‍यातील सात तलाव भरले असून दोन तलावात सध्या पाणी चालू आहे. याशिवाय तीन ओढ्याला पाणी सोडून ओढ्यावरील पंधरावर बंधारे भरले आहेत. या टेंभूच्या पाण्याचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. टेंभू उपसा सिंचन योजना आटपाडी तालुक्‍याला वरदान ठरली आहे. पारंपरिक शेती करणारे शेतकरी पाणी आल्यामुळे मोठ्या संख्येने द्राक्षबागा लावण्याकडे वळले आहे. डाळिंब क्षेत्रातही वाढ झाली आहे. भाजीपाला क्षेत्राची वाढ होत चालली आहे. याशिवाय इतर कडधान्याची पिके ही या पाण्याच्या जोरावर घेतली जात आहे. 

या वर्षी आटपाडी तालुक्‍यात सात एप्रिलला टेंभू योजनेचे पाणी आले. घाणंद तलाव भरून तेथून कटरेवस्ती पाझर तलाव, मिटकी साठवण तलाव, हिवतड पाझर तलाव, बनपुरी तलाव, शेटफळे येथील रेबाई तलाव आणि दिघंची येथील तलाव टेंभूच्या पाण्याने भरले आहेत. सध्या कचरेवस्ती आणि आटपाडी तलावात पाणी चालू आहे. याशिवाय हिवतड येथून गोमेवाडी, करगणी ओढ्याला पाणी सोडून ओढ्यावरील बंधारे भरले आहेत. काळेवाडीतून ओढ्याला पाणी सोडून काळेवाडी, माळेवाडी, शेटफळे ओढ्यावरील दहावर बंधारे भरलेत. पारेकरवाडीत ओड्यालाही पाणी सोडले आहे.

सध्याच्या मागणीप्रमाणे 15 जूनपर्यंत पाणी चालू ठेवण्याचे नियोजन आहे. अन्य ठिकाणाहून मागणी आल्यास आणि त्या भागात पाणी जात असल्यास टेंभूचे पाणी देण्याचे नियोजन केले जाणार आहे. बंद पाईपलाईनमधून दिघंची तलावात भरला आहे. अन्य भागातील बंद पाईपलाईनची कामे सुरू झाली आहेत. लाकडाउनमुळे कामे बंद होती. तसेच सिमेंट पाईपचा अपुरा पुरवठा होत असल्यामुळे अडचणी येत आहे. ऐन उन्हाळ्यात पाणी सोडल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. द्राक्ष, डाळिंब, सीताफळ या फळ लागवडीत वाढ होत चालली आहे. टेंभूच्या पाण्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. 

टेंभूच्या पाण्याने शेटफळे ओढ्यावरील बंधारे भरून दिले. त्यामुळे डाळिंबाच्या बागा धरल्या तसेच इतर पीक आहे केली आहे- 

- प्रकाश गायकवाड, (शेतकरी शेटफळे) 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

व्वा...! टेंभूच्या पाण्यानं केलीय अशी कमाल आटपाडी (सांगली) - टेंभू योजनेच्या पाण्यातून तालुक्‍यातील सात तलाव भरले असून दोन तलावात सध्या पाणी चालू आहे. याशिवाय तीन ओढ्याला पाणी सोडून ओढ्यावरील पंधरावर बंधारे भरले आहेत. या टेंभूच्या पाण्याचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. टेंभू उपसा सिंचन योजना आटपाडी तालुक्‍याला वरदान ठरली आहे. पारंपरिक शेती करणारे शेतकरी पाणी आल्यामुळे मोठ्या संख्येने द्राक्षबागा लावण्याकडे वळले आहे. डाळिंब क्षेत्रातही वाढ झाली आहे. भाजीपाला क्षेत्राची वाढ होत चालली आहे. याशिवाय इतर कडधान्याची पिके ही या पाण्याच्या जोरावर घेतली जात आहे.  या वर्षी आटपाडी तालुक्‍यात सात एप्रिलला टेंभू योजनेचे पाणी आले. घाणंद तलाव भरून तेथून कटरेवस्ती पाझर तलाव, मिटकी साठवण तलाव, हिवतड पाझर तलाव, बनपुरी तलाव, शेटफळे येथील रेबाई तलाव आणि दिघंची येथील तलाव टेंभूच्या पाण्याने भरले आहेत. सध्या कचरेवस्ती आणि आटपाडी तलावात पाणी चालू आहे. याशिवाय हिवतड येथून गोमेवाडी, करगणी ओढ्याला पाणी सोडून ओढ्यावरील बंधारे भरले आहेत. काळेवाडीतून ओढ्याला पाणी सोडून काळेवाडी, माळेवाडी, शेटफळे ओढ्यावरील दहावर बंधारे भरलेत. पारेकरवाडीत ओड्यालाही पाणी सोडले आहे. सध्याच्या मागणीप्रमाणे 15 जूनपर्यंत पाणी चालू ठेवण्याचे नियोजन आहे. अन्य ठिकाणाहून मागणी आल्यास आणि त्या भागात पाणी जात असल्यास टेंभूचे पाणी देण्याचे नियोजन केले जाणार आहे. बंद पाईपलाईनमधून दिघंची तलावात भरला आहे. अन्य भागातील बंद पाईपलाईनची कामे सुरू झाली आहेत. लाकडाउनमुळे कामे बंद होती. तसेच सिमेंट पाईपचा अपुरा पुरवठा होत असल्यामुळे अडचणी येत आहे. ऐन उन्हाळ्यात पाणी सोडल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. द्राक्ष, डाळिंब, सीताफळ या फळ लागवडीत वाढ होत चालली आहे. टेंभूच्या पाण्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.  टेंभूच्या पाण्याने शेटफळे ओढ्यावरील बंधारे भरून दिले. त्यामुळे डाळिंबाच्या बागा धरल्या तसेच इतर पीक आहे केली आहे-  - प्रकाश गायकवाड, (शेतकरी शेटफळे)  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2TWugi6
Read More