Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, March 11, 2020

कोरोना व्हायरस : अमेरिकेत युरोपीयन प्रवाशांना बंदी, तर भारताकडूनही व्हिसा रद्द
... आणि त्वरीत झाले इंद्रभुवनमधील "लिफ्ट'चे उद्‌घाटन (VIDEO)

सोलापूर : गेल्या तीन दिवसांपासून उद्‌घाटनाच्या प्रतिक्षेत असलेल्या इंद्रभुवन इमारतीमधील लिफ्टचे उद्‌घाटन बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास झाले आणि महापालिकेत येणाऱ्या दिव्यांगांची सोय झाली. केवळ उद्‌घाटन नसल्यामुळे या लिफ्टचा वापर नव्हता, या संदर्भात "ई सकाळ'वर व्हिडीओ प्रसिद्ध झाला आणि तातडीने हालचाली झाल्या आणि लगेच उद्‌घाटन उरकण्यात आले आणि लिफ्टची सोय सुरु झाली. 

सकाळी 11.30 ः गेल्या सोमवारपासून उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असलेली लिफ्ट 

शासनाने दिव्यांगांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. त्याचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगांना इंद्रभुवन इमारतीमधील जनसंपर्क कार्यालयात जावे लागत होते. त्यासाठी दिव्यांगांना दहा ते पंधरा पायऱ्या चढाव्या लागत, त्यावेळी त्यांना अतोनात त्रास होत होता. हा त्रास वाचविण्यासाठी हे कार्यालय तळमजल्यावर हलविण्याची मागणी अनेक दिव्यांगांनी केली होती. मात्र प्रशासनाकडून त्यांची मागणी बेदखल करण्यात आली. 

लिफ्ट नसल्यामुळे दिव्यांग नागरीकांची होणारी ससेहोलपट 

दरम्यान, महापालिकेच्या इंद्रभुवनमध्ये नव्याने लिफ्ट करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाली. विशेषतः दिव्यांगांसाठी या लिफ्टची फार गरज होती. गेल्या तीन दिवसांपासून ही लिफ्ट तयार होती, मात्र उदघाटन नसल्याने त्याचा वापर सुरु झाला नव्हता. बुधवारी काही दिव्यांग नागरीक योजनेचे अर्ज देण्यासाठी महापालिकेत आले. त्यावेळी कार्यालयात जाताना अतिशय धोकादायक स्थितीत त्यांना जीना चढावा आणि उतरावा लागला. धक्कादायक म्हणजे लिफ्टला रिबिन बांधलेले पाहून त्यांना जीना चढावा लागला. या प्रकाराबाबत अनेक दिव्यांग नागरिकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. या संदर्भातील व्हिडीओ "ई सकाळ'वर प्रसिद्ध झाला आणि प्रशासनाला जाग आली. तातडीने हालचाली करीत लिफ्टचे उद्‌घाटन करण्यात आले. त्यामुळे दिव्यांना आता या लिफ्टचा वापर करता येणार आहे. 

ई सकाळवर व्हिडीअो प्रसिद्ध झाल्यावर दुपारी तीनच्या सुमारास लिफ्टचे उदघाटन करण्यात आले.

चला पाहुया व्हिडीअो.... 

https://m.facebook.com/story.php?story_fbid=10157511059021973&id=5543689...

News Story Feeds https://ift.tt/2TFKw7s

... आणि त्वरीत झाले इंद्रभुवनमधील "लिफ्ट'चे उद्‌घाटन (VIDEO) सोलापूर : गेल्या तीन दिवसांपासून उद्‌घाटनाच्या प्रतिक्षेत असलेल्या इंद्रभुवन इमारतीमधील लिफ्टचे उद्‌घाटन बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास झाले आणि महापालिकेत येणाऱ्या दिव्यांगांची सोय झाली. केवळ उद्‌घाटन नसल्यामुळे या लिफ्टचा वापर नव्हता, या संदर्भात "ई सकाळ'वर व्हिडीओ प्रसिद्ध झाला आणि तातडीने हालचाली झाल्या आणि लगेच उद्‌घाटन उरकण्यात आले आणि लिफ्टची सोय सुरु झाली.  सकाळी 11.30 ः गेल्या सोमवारपासून उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असलेली लिफ्ट  शासनाने दिव्यांगांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. त्याचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगांना इंद्रभुवन इमारतीमधील जनसंपर्क कार्यालयात जावे लागत होते. त्यासाठी दिव्यांगांना दहा ते पंधरा पायऱ्या चढाव्या लागत, त्यावेळी त्यांना अतोनात त्रास होत होता. हा त्रास वाचविण्यासाठी हे कार्यालय तळमजल्यावर हलविण्याची मागणी अनेक दिव्यांगांनी केली होती. मात्र प्रशासनाकडून त्यांची मागणी बेदखल करण्यात आली.  लिफ्ट नसल्यामुळे दिव्यांग नागरीकांची होणारी ससेहोलपट  दरम्यान, महापालिकेच्या इंद्रभुवनमध्ये नव्याने लिफ्ट करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाली. विशेषतः दिव्यांगांसाठी या लिफ्टची फार गरज होती. गेल्या तीन दिवसांपासून ही लिफ्ट तयार होती, मात्र उदघाटन नसल्याने त्याचा वापर सुरु झाला नव्हता. बुधवारी काही दिव्यांग नागरीक योजनेचे अर्ज देण्यासाठी महापालिकेत आले. त्यावेळी कार्यालयात जाताना अतिशय धोकादायक स्थितीत त्यांना जीना चढावा आणि उतरावा लागला. धक्कादायक म्हणजे लिफ्टला रिबिन बांधलेले पाहून त्यांना जीना चढावा लागला. या प्रकाराबाबत अनेक दिव्यांग नागरिकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. या संदर्भातील व्हिडीओ "ई सकाळ'वर प्रसिद्ध झाला आणि प्रशासनाला जाग आली. तातडीने हालचाली करीत लिफ्टचे उद्‌घाटन करण्यात आले. त्यामुळे दिव्यांना आता या लिफ्टचा वापर करता येणार आहे.  ई सकाळवर व्हिडीअो प्रसिद्ध झाल्यावर दुपारी तीनच्या सुमारास लिफ्टचे उदघाटन करण्यात आले. चला पाहुया व्हिडीअो....  https://m.facebook.com/story.php?story_fbid=10157511059021973&id=5543689... News Story Feeds https://ift.tt/2TFKw7s

March 11, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3cWoLIj
Read More
हडपसरमध्ये स्वतंत्र नव्या महापालिकेबाबत सकारात्मक - अजित पवार

मुंबई - पुण्याची वाढलेली हद्द, त्यातील लोकसंख्या, उपलब्ध पायाभूत सुविधा आणि त्यावरील प्रशासकीय नियंत्रण पाहता नवी महापालिका करण्याबाबत सकारात्मक पावले उचलू, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी सांगितले. याबाबत निर्णय घेताना सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले जाईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहराचा पूर्व भाग म्हणजे येरवडा, धानोरी, कळस, विश्रांतवाडी, हवेली तालुक्‍यातील वाघोलीसह नव्या काही गावांसाठी हडपसरमध्ये स्वतंत्र महापालिका करण्याची मागणी आहे. त्यावर गेली काही वर्षे फक्त चर्चा सुरू आहे. मात्र, प्रत्यक्ष कार्यवाहीच्या दृष्टीने जुन्या-नव्या सरकारने पावले उचललेली नाहीत.

पुणे महापालिकेच्या हद्दीतील काही भागांसह नव्या गावांतील पायाभूत सुविधांकडे आमदार भीमराव तापकीर, अशोक पवार, संजय जगताप यांनी लक्ष वेधले होते. त्यावर पवार म्हणाले, ‘‘वाघोलीसह सर्व भागांना पाणी, रस्ते, आरोग्य या गरजेच्या सुविधा पुरविल्याच पाहिजेत. मात्र, या भागांच्या विकासासाठी स्वतंत्र महापालिकेची मागणी आहे. त्यावर निर्णय घ्यावा लागेल. परंतु, त्याआधी सगळ्यांशी चर्चा केली जाईल.’’

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

हडपसरमध्ये स्वतंत्र नव्या महापालिकेबाबत सकारात्मक - अजित पवार मुंबई - पुण्याची वाढलेली हद्द, त्यातील लोकसंख्या, उपलब्ध पायाभूत सुविधा आणि त्यावरील प्रशासकीय नियंत्रण पाहता नवी महापालिका करण्याबाबत सकारात्मक पावले उचलू, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी सांगितले. याबाबत निर्णय घेताना सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले जाईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले. ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शहराचा पूर्व भाग म्हणजे येरवडा, धानोरी, कळस, विश्रांतवाडी, हवेली तालुक्‍यातील वाघोलीसह नव्या काही गावांसाठी हडपसरमध्ये स्वतंत्र महापालिका करण्याची मागणी आहे. त्यावर गेली काही वर्षे फक्त चर्चा सुरू आहे. मात्र, प्रत्यक्ष कार्यवाहीच्या दृष्टीने जुन्या-नव्या सरकारने पावले उचललेली नाहीत. पुणे महापालिकेच्या हद्दीतील काही भागांसह नव्या गावांतील पायाभूत सुविधांकडे आमदार भीमराव तापकीर, अशोक पवार, संजय जगताप यांनी लक्ष वेधले होते. त्यावर पवार म्हणाले, ‘‘वाघोलीसह सर्व भागांना पाणी, रस्ते, आरोग्य या गरजेच्या सुविधा पुरविल्याच पाहिजेत. मात्र, या भागांच्या विकासासाठी स्वतंत्र महापालिकेची मागणी आहे. त्यावर निर्णय घ्यावा लागेल. परंतु, त्याआधी सगळ्यांशी चर्चा केली जाईल.’’ News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 11, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2TJ5nqA
Read More
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाबाबत यंत्रणा सजग

वायसीएममध्ये पाच जण तपासणीसाठी दाखल
पिंपरी - दुबईवरून परतलेले शहरातील तीन नागरिक आणि त्यांच्याशी संपर्कात आलेल्या दोन, अशा पाच संशयितांना कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर तपासणी करण्यासाठी बुधवारी (ता. ११) सकाळी पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महापालिकेने कोरोनाच्या रुग्णांची तपासणी करण्यासाठी तळमजल्यावर स्वतंत्र विलगीकरण कक्ष (आयसोलेशन वॉर्ड) सुरू केला आहे. त्यांना तेथे ठेवण्यात आले आहे. दरम्यान, तपासणीसाठी दाखल केलेल्या रुग्णांना कोरोना विषाणूंच्या तपासणीसाठी त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठविण्यात आले आहेत. वायसीएममध्ये सुरू केलेल्या स्वतंत्र विलगीकरण कक्षाची क्षमता दहा बेडची आहे.

Good News : कोरोनाचे विषाणू एका मिनिटात नष्ट होणार, रसायनचा शोध

संशयित ताथवडे, पुनावळ्यातील
वायसीएम रुग्णालयात तपासणीसाठी दाखल केलेले संशयित रुग्ण हे शहरातील ताथवडे आणि पुनावळे भागातील आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस चाळीस जणांचा ग्रुप सहलीसाठी दुबईला गेला होता. त्यात पुण्याबरोबर, पिंपरी-चिंचवड, मुंबई, नगर, यवतमाळ, बीड, नागपूरमधील लोकांचा समावेश होता. पुण्यातील चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर अन्य लोकांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

पिंपरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका वैद्यकीय विभाग सज्ज - श्रावण हर्डीकर

मुख्य रुग्णालयातच आयसोलेशन कक्ष
वायसीएम रुग्णालयात विविध आजारांवर उपचार करण्यासाठी रुग्ण येत असतात. त्यामुळे या ठिकाणी रुग्णाच्या नातेवाइकांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. महापालिका प्रशासनाने त्यांच्या सुरक्षेचा विचार न करता त्याच ठिकाणी विलगीकरण कक्ष सुरू केला आहे. अनेक जण रुग्णालयात सहजपणे वावरत असल्याचे चित्र परिसरात नजरेस पडले. कोरोना संशयितांची तपासणी करण्यासाठी महापालिकेच्या अन्य रुग्णालयांत व्यवस्था करणे अपेक्षित आहे.

अनेक कार्यक्रम रद्द 
नागरिकांचे प्रश्‍न ऐकून घेण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी ‘खासदार आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन १५ मार्च रोजी आकुर्डी येथील शिवसेना भवनात केले होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर हा कार्यक्रम तूर्तास स्थगित करण्यात आल्याचे पक्षाकडून कळविण्यात आले आहे. राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा संचनालयाकडून ११ मार्च रोजी राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह समारोपाच्या कार्यक्रमाचे ऑटोक्‍लस्टरमध्ये आयोजन करण्यात आले होते, हाही कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाबाबत यंत्रणा सजग वायसीएममध्ये पाच जण तपासणीसाठी दाखल पिंपरी - दुबईवरून परतलेले शहरातील तीन नागरिक आणि त्यांच्याशी संपर्कात आलेल्या दोन, अशा पाच संशयितांना कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर तपासणी करण्यासाठी बुधवारी (ता. ११) सकाळी पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आले. ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महापालिकेने कोरोनाच्या रुग्णांची तपासणी करण्यासाठी तळमजल्यावर स्वतंत्र विलगीकरण कक्ष (आयसोलेशन वॉर्ड) सुरू केला आहे. त्यांना तेथे ठेवण्यात आले आहे. दरम्यान, तपासणीसाठी दाखल केलेल्या रुग्णांना कोरोना विषाणूंच्या तपासणीसाठी त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठविण्यात आले आहेत. वायसीएममध्ये सुरू केलेल्या स्वतंत्र विलगीकरण कक्षाची क्षमता दहा बेडची आहे. Good News : कोरोनाचे विषाणू एका मिनिटात नष्ट होणार, रसायनचा शोध संशयित ताथवडे, पुनावळ्यातील वायसीएम रुग्णालयात तपासणीसाठी दाखल केलेले संशयित रुग्ण हे शहरातील ताथवडे आणि पुनावळे भागातील आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस चाळीस जणांचा ग्रुप सहलीसाठी दुबईला गेला होता. त्यात पुण्याबरोबर, पिंपरी-चिंचवड, मुंबई, नगर, यवतमाळ, बीड, नागपूरमधील लोकांचा समावेश होता. पुण्यातील चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर अन्य लोकांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पिंपरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका वैद्यकीय विभाग सज्ज - श्रावण हर्डीकर मुख्य रुग्णालयातच आयसोलेशन कक्ष वायसीएम रुग्णालयात विविध आजारांवर उपचार करण्यासाठी रुग्ण येत असतात. त्यामुळे या ठिकाणी रुग्णाच्या नातेवाइकांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. महापालिका प्रशासनाने त्यांच्या सुरक्षेचा विचार न करता त्याच ठिकाणी विलगीकरण कक्ष सुरू केला आहे. अनेक जण रुग्णालयात सहजपणे वावरत असल्याचे चित्र परिसरात नजरेस पडले. कोरोना संशयितांची तपासणी करण्यासाठी महापालिकेच्या अन्य रुग्णालयांत व्यवस्था करणे अपेक्षित आहे. अनेक कार्यक्रम रद्द  नागरिकांचे प्रश्‍न ऐकून घेण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी ‘खासदार आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन १५ मार्च रोजी आकुर्डी येथील शिवसेना भवनात केले होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर हा कार्यक्रम तूर्तास स्थगित करण्यात आल्याचे पक्षाकडून कळविण्यात आले आहे. राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा संचनालयाकडून ११ मार्च रोजी राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह समारोपाच्या कार्यक्रमाचे ऑटोक्‍लस्टरमध्ये आयोजन करण्यात आले होते, हाही कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 11, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2vYGUEy
Read More
बुडालेल्या सहकारी बॅंकांना वाचवणे कठीण; बॅंकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत

मुंबई - शेअर बाजारात नोंदणी नसल्याने अडचणीत आलेल्या नागरी सहकारी बॅंकांना वाचवण्याबाबत केंद्र सरकारवर मर्यादा येतात. खासगी बॅंकांकडे असलेल्या भांडवल उभारणी साधनांची सहकारी बॅंकांकडे कमतरता असते. अशा स्थितीत कायद्यात बदल केला तरच बुडीत सहकारी बॅंका वाचवण्याचा उपाय निघू शकेल, असे मत बॅंकिंग क्षेत्रातील जाणकारांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले.

ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यापूर्वी सरकारने जेट एअरवेज, आयएलएफएस व आता येस बॅंकेला वाचवण्यासाठी स्टेट बॅंक व आयुर्विमा महामंडळाला वेठीस धरले. असे वारंवार झाल्यास सार्वजनिक उद्योग कोलमडून पडतील. पीएमसी बॅंक ही येस बॅंकेच्या मानाने छोटी बॅंक आहे. पीएमसी बॅंकेत छोटे खातेदार, तर येस बॅंकेत मोठे खातेदार होते. अशा स्थितीत येस बॅंक बुडाल्यास ठेवीदारांचा रोष महागात पडेल, हे जाणवल्याने सरकारने तिला वाचवण्याचे ठरवले, असे मत ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉईज असोसिएशनचे सहचिटणीस देविदास तुळजापूरकर यांनी व्यक्त केले.

येस बँकेच्या खातेदारांसाठी 'गुड न्यूज'; 'या' सेवा पुन्हा सुरु 

खासगी बॅंकांचे समभाग शेअर बाजारात नोंदणीकृत नसतात. एखाद्या व्यक्तीला सहकारी बॅंकांचे पाच लाखांपेक्षा जास्त समभाग घेता येत नाहीत. त्यामुळे या बॅंकांना वाचवणे सोपे नसते. त्यासाठी कायद्यात (बॅंकिंग रेग्युलेशन ऍक्‍ट, सहकार कायदा इ.) बदल करणे आणि सहकारी बॅंकांना भांडवल उभारणीची साधने उपलब्ध करून देणे हे उपाय आहेत, असे महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंक‍ फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

टीसीएसची पुन्हा आघाडी 

सरकारने मागील पाच वर्षांत स्टेट बॅंकेला २३ हजार कोटींचे भांडवल दिले व तिच्यामार्फत येस बॅंकेसारख्या बुडीत संस्था वाचवण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ सरकारच मागील दाराने या खासगी बॅंका वाचवण्यासाठी करदात्यांचा पैसा घेऊन मैदानात उतरत आहे. हे म्हणजे ‘आयजीच्या जिवावर बायजी उदार’, असाच प्रकार आहे. या व्यवहारांचे ‘कॅग’मार्फत विशेष लेखापरीक्षण झाले पाहिजे. 
- देविदास तुळजापूरकर, सहचिटणीस, ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉईज असोसिएशन

नागरी सहकारी बॅंकांवर राज्याच्या सहकारी खात्याचेही नियंत्रण असल्याने रिझर्व्ह बॅंकेला बुडीत बॅंकांवर पटकन कारवाई करता येत नाही. आता नव्या कायद्यानुसार सहकारी बॅंकांचेही नियंत्रण रिझर्व्ह बॅंकेकडे येणार असल्याने परिस्थिती 
बदलू शकते. तथापि, त्याचा भांडवल उभारणीसाठी किती उपयोग होतो हे पाहावे लागेल. 
- विद्याधर अनास्कर, अध्यक्ष, महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंक फेडरेशन

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

बुडालेल्या सहकारी बॅंकांना वाचवणे कठीण; बॅंकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत मुंबई - शेअर बाजारात नोंदणी नसल्याने अडचणीत आलेल्या नागरी सहकारी बॅंकांना वाचवण्याबाबत केंद्र सरकारवर मर्यादा येतात. खासगी बॅंकांकडे असलेल्या भांडवल उभारणी साधनांची सहकारी बॅंकांकडे कमतरता असते. अशा स्थितीत कायद्यात बदल केला तरच बुडीत सहकारी बॅंका वाचवण्याचा उपाय निघू शकेल, असे मत बॅंकिंग क्षेत्रातील जाणकारांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले. ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप यापूर्वी सरकारने जेट एअरवेज, आयएलएफएस व आता येस बॅंकेला वाचवण्यासाठी स्टेट बॅंक व आयुर्विमा महामंडळाला वेठीस धरले. असे वारंवार झाल्यास सार्वजनिक उद्योग कोलमडून पडतील. पीएमसी बॅंक ही येस बॅंकेच्या मानाने छोटी बॅंक आहे. पीएमसी बॅंकेत छोटे खातेदार, तर येस बॅंकेत मोठे खातेदार होते. अशा स्थितीत येस बॅंक बुडाल्यास ठेवीदारांचा रोष महागात पडेल, हे जाणवल्याने सरकारने तिला वाचवण्याचे ठरवले, असे मत ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉईज असोसिएशनचे सहचिटणीस देविदास तुळजापूरकर यांनी व्यक्त केले. येस बँकेच्या खातेदारांसाठी 'गुड न्यूज'; 'या' सेवा पुन्हा सुरु  खासगी बॅंकांचे समभाग शेअर बाजारात नोंदणीकृत नसतात. एखाद्या व्यक्तीला सहकारी बॅंकांचे पाच लाखांपेक्षा जास्त समभाग घेता येत नाहीत. त्यामुळे या बॅंकांना वाचवणे सोपे नसते. त्यासाठी कायद्यात (बॅंकिंग रेग्युलेशन ऍक्‍ट, सहकार कायदा इ.) बदल करणे आणि सहकारी बॅंकांना भांडवल उभारणीची साधने उपलब्ध करून देणे हे उपाय आहेत, असे महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंक‍ फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी ‘सकाळ’ला सांगितले. टीसीएसची पुन्हा आघाडी  सरकारने मागील पाच वर्षांत स्टेट बॅंकेला २३ हजार कोटींचे भांडवल दिले व तिच्यामार्फत येस बॅंकेसारख्या बुडीत संस्था वाचवण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ सरकारच मागील दाराने या खासगी बॅंका वाचवण्यासाठी करदात्यांचा पैसा घेऊन मैदानात उतरत आहे. हे म्हणजे ‘आयजीच्या जिवावर बायजी उदार’, असाच प्रकार आहे. या व्यवहारांचे ‘कॅग’मार्फत विशेष लेखापरीक्षण झाले पाहिजे.  - देविदास तुळजापूरकर, सहचिटणीस, ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉईज असोसिएशन नागरी सहकारी बॅंकांवर राज्याच्या सहकारी खात्याचेही नियंत्रण असल्याने रिझर्व्ह बॅंकेला बुडीत बॅंकांवर पटकन कारवाई करता येत नाही. आता नव्या कायद्यानुसार सहकारी बॅंकांचेही नियंत्रण रिझर्व्ह बॅंकेकडे येणार असल्याने परिस्थिती  बदलू शकते. तथापि, त्याचा भांडवल उभारणीसाठी किती उपयोग होतो हे पाहावे लागेल.  - विद्याधर अनास्कर, अध्यक्ष, महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंक फेडरेशन News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 11, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2IDE5vt
Read More
कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची शंका आल्यास संपर्क साधा

पुणे - ‘‘कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची शंका आली तरी घाबरू नका, त्वरित डॉक्‍टरांशी संपर्क साधा,’’ असा सल्ला इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिला आहे. ‘‘अफवा आणि चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका,’’ असेही आवाहन त्यांनी केले. 

ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्यात कोरोनाचे पाच रुग्ण आढळले आहेत, त्या पार्श्‍वभूमीवर डॉ. भोंडवे यांनी हा सल्ला दिला आहे. डॉ. भोंडवे म्हणाले, ‘‘रुग्णाच्या खोकल्यातून काही तुषार त्यातील विषाणूंसह आजूबाजूच्या वस्तूंवर पडतात, त्या वस्तूंना आपल्या हाताचा स्पर्श झाल्यावर ते विषाणू हातांना चिकटतात. त्यानंतर तो हात चेहऱ्याला किंवा नाकाला लावल्यास त्यामार्गे हे विषाणू आपल्या श्‍वसनसंस्थेत प्रवेश करतात. तेथे या विषाणूंचा संसर्ग होतो. गरोदर माता, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, उच्च रक्तदाब, अनियंत्रित मधुमेह रुग्ण, मूत्रपिंड विकाराचे रुग्ण, कर्करोग, दम्याचे रुग्ण, जुना व सतत बळावणारा खोकला असणाऱ्या रुग्णांना धोका आहे, त्यामुळे या रुग्णांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.’

Good News : कोरोनाचे विषाणू एका मिनिटात नष्ट होणार, रसायनचा शोध

पालिकेकडून २८ जागा निश्‍चित 
पुणे - परदेशातून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांना खबरदारीचा उपाय म्हणून दोन ते तीन दिवस विलगीकरण करून ठेवण्यासाठी महापालिकेकडून जवळपास २८ जागा निश्‍चित केल्या आहेत. या जागांवर पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही प्रशासनाकडून सुरू आहे.

पुण्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या पाच रुग्णांवर डॉ. नायडू हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान परदेशातून पुण्यात येणाऱ्या नागरिकांना थेट घरी न जाऊ देता दोन ते तीन दिवस त्यांना विलगीकरण केंद्रात ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग झाला आहे की नाही,  यांची पूर्ण तपासणी करून मगच त्यांना सोडण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेने स्वतः मालकीच्या इमारतींचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

coronavirus : कोरोनाच्या भितीने कर्मचाऱ्यांची गेटवरच होतेय तपासणी

महापालिकेच्या मालकीच्या वापराविना पडून असलेल्या अनेक इमारती आहेत. त्यापैकी ज्या इमारती पूर्णतः महापालिकेच्या मालकीच्या आहेत. नागरी वस्तीपासून काही अंतरावर असलेल्या इमारतीदेखील आहेत. अशा जवळपास २८ इमारती महापालिकेने निश्‍चित केल्या आहेत. या इमारतीमध्ये साफसफाई, विद्युत, पाणीपुरवठा आदी सुविधा उपलब्ध करून देण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. आवश्‍यकता वाटल्यास आणखी काही इमारती ताब्यात घेण्यात येईल, असे महापालिकेतील सूत्रांकडून सांगण्यात आले.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची शंका आल्यास संपर्क साधा पुणे - ‘‘कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची शंका आली तरी घाबरू नका, त्वरित डॉक्‍टरांशी संपर्क साधा,’’ असा सल्ला इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिला आहे. ‘‘अफवा आणि चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका,’’ असेही आवाहन त्यांनी केले.  ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुण्यात कोरोनाचे पाच रुग्ण आढळले आहेत, त्या पार्श्‍वभूमीवर डॉ. भोंडवे यांनी हा सल्ला दिला आहे. डॉ. भोंडवे म्हणाले, ‘‘रुग्णाच्या खोकल्यातून काही तुषार त्यातील विषाणूंसह आजूबाजूच्या वस्तूंवर पडतात, त्या वस्तूंना आपल्या हाताचा स्पर्श झाल्यावर ते विषाणू हातांना चिकटतात. त्यानंतर तो हात चेहऱ्याला किंवा नाकाला लावल्यास त्यामार्गे हे विषाणू आपल्या श्‍वसनसंस्थेत प्रवेश करतात. तेथे या विषाणूंचा संसर्ग होतो. गरोदर माता, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, उच्च रक्तदाब, अनियंत्रित मधुमेह रुग्ण, मूत्रपिंड विकाराचे रुग्ण, कर्करोग, दम्याचे रुग्ण, जुना व सतत बळावणारा खोकला असणाऱ्या रुग्णांना धोका आहे, त्यामुळे या रुग्णांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.’ Good News : कोरोनाचे विषाणू एका मिनिटात नष्ट होणार, रसायनचा शोध पालिकेकडून २८ जागा निश्‍चित  पुणे - परदेशातून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांना खबरदारीचा उपाय म्हणून दोन ते तीन दिवस विलगीकरण करून ठेवण्यासाठी महापालिकेकडून जवळपास २८ जागा निश्‍चित केल्या आहेत. या जागांवर पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही प्रशासनाकडून सुरू आहे. पुण्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या पाच रुग्णांवर डॉ. नायडू हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान परदेशातून पुण्यात येणाऱ्या नागरिकांना थेट घरी न जाऊ देता दोन ते तीन दिवस त्यांना विलगीकरण केंद्रात ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग झाला आहे की नाही,  यांची पूर्ण तपासणी करून मगच त्यांना सोडण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेने स्वतः मालकीच्या इमारतींचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. coronavirus : कोरोनाच्या भितीने कर्मचाऱ्यांची गेटवरच होतेय तपासणी महापालिकेच्या मालकीच्या वापराविना पडून असलेल्या अनेक इमारती आहेत. त्यापैकी ज्या इमारती पूर्णतः महापालिकेच्या मालकीच्या आहेत. नागरी वस्तीपासून काही अंतरावर असलेल्या इमारतीदेखील आहेत. अशा जवळपास २८ इमारती महापालिकेने निश्‍चित केल्या आहेत. या इमारतीमध्ये साफसफाई, विद्युत, पाणीपुरवठा आदी सुविधा उपलब्ध करून देण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. आवश्‍यकता वाटल्यास आणखी काही इमारती ताब्यात घेण्यात येईल, असे महापालिकेतील सूत्रांकडून सांगण्यात आले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 11, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2IF5a1c
Read More

Tuesday, March 10, 2020

पटना: जेडीयू छात्र नेता कन्हैया कुमार की गोली मारकर हत्या https://ift.tt/2W0Ei3t
भारत में कोरोना वायरस का खौफ, इन तीन देशों के वीजा पर लगाई रोक https://ift.tt/39I28Ff
सिंधिया के पाला बदलते ही मिशन विधायक बचाओ, आधी रात दिल्ली पहुंचे बीजेपी MLA https://ift.tt/2xnh5hG
आज 400 से ज्यादा ट्रेनें रद्द, होली के बाद यात्रा से पहले देखें लिस्ट https://ift.tt/2TFn6Px
Horoscope Today, 11 March: जानें कैसा रहेगा आज आपका दिन? https://ift.tt/2xnfLve
राजमाता विजयाराजे की मुराद हुई पूरी, आज ज्योतिरादित्य सिंधिया थामेंगे कमल https://ift.tt/33cviKb
कांग्रेस का हाथ छोड़ सिंधिया ने उड़ाए कमलनाथ के रंग, होली पर ऐसे बदला गेम https://ift.tt/3cI1MAx